<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103</id><updated>2011-12-25T17:23:56.634+05:30</updated><category term='कोकणचा इतिहास'/><category term='नागरशा'/><category term='shivaji'/><category term='बाजीराव'/><category term='यादव'/><category term='Maratha Navy'/><category term='अष्टप्रधान'/><category term='वि. का. राजवाडे'/><category term='Sindhudurg'/><category term='महाराज'/><category term='Historical letters'/><category term='छत्रपति'/><category term='शिवछत्रपती'/><category term='आद्य महाराष्ट्रीक'/><category term='स्वराज्य'/><category term='शिवाजी'/><category term='वि.का.राजवाडे'/><category term='maratha history'/><category term='Mumbai'/><category term='Konkan Coast'/><category term='ashtpradhan'/><category term='आरमार'/><category term='भागडचुरी'/><category term='Adilshahi'/><category term='British'/><category term='Goa'/><category term='Portugiz'/><category term='केळवे-माहीम'/><category term='चिमाजी'/><category term='Chatrapati Shivaji'/><category term='मराठा इतिहास'/><category term='इतिहास'/><category term='तुघलक'/><category term='छत्रपती शिवाजी महाराज'/><category term='निका मलिक'/><category term='sahyadri'/><category term='Siddi'/><category term='शिलाहार'/><category term='maharashtra'/><category term='कानून जाबता'/><category term='Maratha Foreign Policy'/><category term='chatrapati'/><category term='SEO'/><category term='East India Company'/><category term='सह्याद्री'/><category term='रामनगर'/><category term='ऐतिहासिक पत्रे'/><category term='महिकावती'/><category term='बिंब'/><category term='वसई'/><category term='मराठा'/><category term='कान्होजी'/><category term='पोर्तुगीझ'/><category term='अल्लाउद्दिन खिलजी'/><category term='रामदेवराय'/><category term='कविराज भूषण'/><title type='text'>इतिहासाच्या साक्षीने ... !</title><subtitle type='html'>'श्री शिवछत्रपती महाराज' म्हणजे माझ दैवत ... मराठा इतिहास हा माझा अभ्यासाचा विषय, त्यामुळे इकडे सुद्धा माझे विचार म्हणजे शिवचरित्राने भारावलेले असणार ह्यात काही शंका नाही ... अपेक्षा आहे की आपल्याला सुद्धा आवडेल ... वंदे मातरम् वंदे शिवरायम् ... !!!</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>88</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-2537855213792015032</id><published>2011-05-30T15:19:00.000+05:30</published><updated>2011-05-30T15:19:54.140+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आद्य महाराष्ट्रीक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सह्याद्री'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि.का.राजवाडे'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;बखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १०  भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या  प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण  केलेले आहे. आता ते जरा बघुया.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;पुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात &lt;strong&gt;गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले &lt;/strong&gt;हे  लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते.  आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या  शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही  जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची  सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे  कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली  हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी  बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत  होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो  बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास  राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या  रानात त्याचे वास्तव्य होते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;समकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी  वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल  केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी  निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल  पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र  सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र  किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;वारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला  तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या  वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द &lt;strong&gt;कृतीपट्टीन&lt;/strong&gt;  ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे  आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे  कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा  जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय  राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ती कला देखील अवगत  नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी  आणि मग वारली आले.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;ठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे  अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या  थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी  हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल  हे होते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;कातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता  लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे  तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच  मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;strong&gt;अतिप्राचीन लोक -&lt;/strong&gt; गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;strong&gt;मध्यप्राचीन लोक-&lt;/strong&gt; ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;प्राचीन लोक - &lt;/strong&gt;दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;पाणिनिकालीन लोक - &lt;/strong&gt;&lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;जुने मराठे - &lt;/strong&gt;&lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११००&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;strong&gt;जुने मराठे -&lt;/strong&gt; बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;strong&gt;मुसलमानी राज्य -&lt;/strong&gt; मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;strong&gt;युरोपियन -&lt;/strong&gt; पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;strong&gt;अर्वाचीन मराठे&lt;/strong&gt; - भोसले : १६६० ते १७२५&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;strong&gt;युरोपियन - &lt;/strong&gt;इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;ह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;अपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात  काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय  घेऊन...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;........................................ समाप्त .......................................&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-2537855213792015032?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/2537855213792015032/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_30.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/2537855213792015032'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/2537855213792015032'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_30.html' title='महिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-9143510826034739303</id><published>2011-05-28T14:27:00.000+05:30</published><updated>2011-05-28T14:27:32.790+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रामदेवराय'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अल्लाउद्दिन खिलजी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि.का.राजवाडे'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग १० : देवगिरीच्या लढाईचे सत्य ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;फारसी कागदपत्रे आणि काही मराठी संदर्भ यावरून शके १२१६ मध्ये (इ.स.१२९४)  अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली आणि दख्खनेत मुसलमानी वरवंटा  फिरवला असे वाचलेले बहुतेकांना ठावूक असते. पण अनेक ठिकाणी&lt;b&gt; 'चार घटकेत  रामदेवाचे राज्य अल्लाउद्दिनने घेतले'&lt;/b&gt; हा उल्लेख येतो तो चुकीचा आहे हे  ह्या बखरीच्या संदर्भाने सांगावेसे वाटते. अल्लाउद्दिनने हल्ला करण्याआधी  रामदेवरायाची स्थिती काही विशेष चांगली नव्हती. ठाणे-कोकणातील नागरशा  सारख्या छोट्या राजाने देखील त्याचा पराभव केलेला होता हे आपण मागे पाहिले  आहेच पण तरीही त्याने अल्लाउद्दिन विरुद्ध प्रखर लढा दिला होता. मुसलमानी  आक्रमणाला तोंड देण्याची तयारी त्याने केली होती असेही दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रामदेवाने&lt;/span&gt;     &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; भुरदासप्रभू वानठेकर&lt;/span&gt; याच्याकडे सैन्याचे सर्व अधिकार दिले  होते. तर भुरदासप्रभूचा पुत्र &lt;span style="color: #b45f06;"&gt;चित्रप्रभू&lt;/span&gt; याच्याकडे दुय्यम सेनाधिकार होता.&lt;span style="color: #b45f06;"&gt;  सुमध&lt;/span&gt; नावाचा रामदेवाचा प्रधान होता. इतर अनेक मराठा संस्थानिक आणि  ब्राह्मण मात्र रामदेवापासून फुटून फुटून निघाले होते. ह्याचे कारण  त्यांच्यामधील वितुष्ट होते. ह्याच संधीचा फायदा घेऊन अल्लाउद्दिनने हे  आक्रमण केले असावे का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अल्लाउद्दिन खुद्द स्वतःच्या हसन आणि हुसेन २ मुलांसह देवगिरीवर वेढा  घालून हल्ला चढवला असे बखर म्हणते. जेंव्हा खुद्द लढाई जुंपली तेंव्हा  सुमधने तुंबळ युद्धात हसन यास यमसदनी धाडले. आपल्या भावाचा वध झालेला  पाहताच हुसेन यादव सैन्यावर चाल करून आला. ह्यावेळी त्याला चित्रप्रभू  सामोरा गेला. ह्या हल्यात चित्रप्रभूने हुसेन यास ठार केले. असे एका  मागोमाग अल्लाउद्दिनचे दोन्ही पुत्र ठार झाले. तुर्की सैन्यात एकच  बोंबाबोंब झाली. आता खुद्द अल्लाउद्दिन त्वेषाने चालून आला आणि पुन्हा एकदा  खडाजंगी सुरू झाली. ह्यावेळी  लढाईत भुरदासप्रभू धारातीर्थी पावन झाला.  मुलांच्या मृत्यूने त्वेषात येऊन अल्लाउद्दिन जितक्या त्वेषाने चालून आला  त्याहीपेक्षा अधिक त्वेषाने चित्रप्रभू आपल्या वडिलांच्या मृत्यूने  अल्लाउद्दिन वर चालून गेला. पुन्हा एकदा यादव सेनेने म्लेच्छांच्या  सैन्याला पराभूत करून पिटाळून लावले.&lt;/span&gt;   &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हे सर्व काही एका दिवसात झाले की काही दिवसात ते बखर स्पष्ट करत  नाही. पण ह्यावरून यादव सेनेने पहिला विजय संपादन केला होता हे नक्कीच  स्पष्ट होते.&amp;nbsp; &lt;/span&gt;  &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या मुलांच्या मृत्यूने आणि पराभवाने क्रोधील अल्लाउद्दिन पुन्हा  एकदा देवगिरीवर उलटून आला. ह्यावेळी त्याला रोखणे कोणालाच शक्य झाले नाही.  चित्रप्रभू मारला गेला आणि अखेरीस म्लेच्छांचा जय झाला. महाराष्ट्रावर  पाहिले मुसलमानी राज्य लादले गेले होते.&lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजवाडे म्हणतात की, ह्या लढाईच्या वेळी रामदेवाबरोबर त्याचे  संस्थानिक, मुत्सद्दी, सरदार आणि सामान्य लोक देखील सोबत नव्हते म्हणून तो  हा पराभव थांबवू शकला नाही.&lt;/span&gt;  &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;  &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-9143510826034739303?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/9143510826034739303/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_28.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/9143510826034739303'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/9143510826034739303'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_28.html' title='महिकावतीची बखर - भाग १० : देवगिरीच्या लढाईचे सत्य ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-5607657055668167097</id><published>2011-05-21T11:15:00.000+05:30</published><updated>2011-05-21T11:15:21.429+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पोर्तुगीझ'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रामनगर'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग ९ : कोकणातील फिरंगाण ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;शके १४२२ (इ.स. १५००) मध्ये पोर्तुगीझांनी कोची बंदर ताब्यात घेतले आणि  वखार घालून व्यवसाय करू लागले. जागा बळकट करू लागले. अवघ्या १२ वर्षात  तिथून गोवा आणि मग थेट वसई - दमण प्रांतात आले आणि तिथेही व्यापार करू  लागले. वसईच्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;दांडाळे तळे&lt;/span&gt; ह्याठिकाणी तटबंदी उभी करून त्यांनी वस्ती  केली. अर्थात हे सर्व प्रांताचा मुसलमान सुभेदार याच्याकडून परवानगी घेऊन  अधिकृतरित्या चाले. आवश्यक तेंव्हा पोर्तुगीझाचा वकील दिल्ली दरबारी हजेरी  लावी. नंतर नंतर डच, ब्रिटीश, फ्रेंच जसजसे भारतात येऊ लागले तसे  पोर्तुगीझाचे वकील हे कायम स्वरूपी दिल्ली-आग्रा येथे राहू लागले.  सुरवातीला त्यांच्या हजेरीत आणि वजनामुळे इतर युरोपीय सत्तांना दिल्लीवरून  सवलती मिळवून घेणे कठीण पडत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे तर गोव्यावरून आरमार आणून&lt;/span&gt;      &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; कप्तान आलमेद&lt;/span&gt; याने लष्करीदृष्ट्या वसई  ते दमण हा भाग ताब्यात घेतला. थोडक्यात महिकावती प्रांतावर पोर्तुगीझ या  नव्या राज्यकर्त्यांचे आगमन झाले होते. प्रांतातील देसायांना त्याने काही  विशेष फरक सुरवातीला पडण्याचे कारण नव्हते. कारण मुसलमान राजे तसेच फिरंगी.  धर्म-कर्म आणि व्यापार उदीम याला पोर्तुगीझांनी सुरवातीला कसलेच बंधन  घातले नाही. जवळ-जवळ २५ वर्षे इथे बस्तान पक्के बसवल्यानंतर पोर्तुगीझांनी  धर्मछ्ळ सुरू केला. अनेकांना बाटवले आणि जे तयार झाले नाहीत&amp;nbsp; त्यांना कैद  करून गोव्याला पाठवले. आजही वसई प्रांतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित  झालेले हिंदू आहेत. त्यांची आडनावे हिंदू असली तरी ते ख्रिस्त धर्माचे पालन  करतात. ह्यात बहुसंख्य लोकांचे पूर्वज हे शेष, सूर्य आणि सोमवंशीय  क्षत्रिय आहेत जे बिंब, यादव आणि नागरशाच्या काळात सुखाने नांदत होते. अजून  एक म्हणजे &lt;span style="color: #e69138;"&gt;वसई आणि आसपासच्या भागात जसे ख्रिस्त मोठ्या प्रमाणावर आढळतात  तसे ते वैतरणा नदीच्या पलीकडे म्हणजे सफाळे, केळवे - माहीम उर्फ महिकावती  आणि पुढे डहाणू - बोर्डी येथे आढळत नाहीत. ह्याचे कारण काय असावे?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बिंबदेव यादव याचा पुत्र प्रतापशां यादव महिकावती भागावर राज्य करत  होता हे आपण मागे पाहिले आहेच. प्रतापशांची एक स्त्री होती जिच्या &lt;/span&gt;    &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;देवशा&lt;/span&gt;  नावाच्या पुत्राला प्रतापशांने काही गावांचे हक्क दिलेले होते. ह्या  देवशाचा पुत्र&lt;span style="color: #b45f06;"&gt; रामशा&lt;/span&gt; याने शके १२९४ (इ.स. १५७२) मध्ये वाडा-जव्हार आणि  आसपासच्या भागातील १५७ गावे जिंकून राम नगर स्थापिले होते. आज ठाणे  जिल्ह्यातील जे &lt;span style="color: #b45f06;"&gt;रामनगर&lt;/span&gt; आपण ऐकतो ते हेच. त्या प्रांतावर रामशा उर्फ  यादवांचे वंशज राज्य करीत होते. ह्या प्रांतावर पोर्तुगीझांची नजर गेली आणि  त्यांनी रामनगर ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यावेळी तेथे कोणी कोळी उमराव  होता त्याची मदत पोर्तुगीझांनी घेतली आणि त्याला चौथाई देऊन रामनगर सोबत तह  केला. पोर्तुगीझांच्या जोरावर कोळी माजला आणि त्याने स्वतंत्र कारभार सुरू  केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;महिकावतीची बखर मधील प्रकरणे १ आणि ४ (जी खरेतर सर्वात शेवटी लिहिले  गेली - पाहा भाग १) ही ह्याच काळात लिहिली गेली. भगवान दत्त नामक लेखकाने  पूर्वीची टिपणे वापरून बखरीत नव्याने माहिती जोडली आणि ती भावी पिढ्यांसाठी  उपलब्ध करून दिली. &lt;/span&gt;    &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे पोर्तुगीझांनी &lt;/span&gt;    &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;वसई ते डहाणू अशी २७ सागरी किल्ल्यांची साखळी&lt;/span&gt; उभी केली.  हे किल्ले लहान असले, काही तर नुसते बुरुज सदृश्य असले तरी टेहाळणीच्या  दृष्टीने मोक्याचे होते. दुसरीकडे अशेरी-अडसूळ, तांदूळवाडी, कोहोज, टकमकगड,  काळदुर्ग हे डोंगरी किल्ले मजबूत करून पोर्तुगीझ वसई प्रांतात कायमचे बसले  तें बसले. अखेर शके १६६१ (इ.स. १७३९) मध्ये &lt;span style="color: #b45f06;"&gt;चिमाजी आप्पा&lt;/span&gt; यांच्या वसई  मोहिमेने तें तिथून हुसकावले गेले.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #e69138;"&gt;२०० वर्ष पोर्तुगीझांनी दमण ते वसई आणि  चौल - रेवदंडा भागात निर्विवाद राज्य केले. आजही त्यांचे अस्तित्व  तेथे स्पष्टपणे जाणवते आणि खुपसे खुपते...&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;इथे बखरीचा ऐहासिक  घटनाक्रम संपतोय मात्र पुढील भागापासून बखरीच्या अनुषंगाने इतर काही  ऐतिहासिक समकालीन बाबींवर उजेड पाडण्याचा प्रयत्न करुया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश: ... &lt;/span&gt;      &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-5607657055668167097?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/5607657055668167097/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_21.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/5607657055668167097'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/5607657055668167097'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_21.html' title='महिकावतीची बखर - भाग ९ : कोकणातील फिरंगाण ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-1619794653609704010</id><published>2011-05-20T11:27:00.000+05:30</published><updated>2011-05-20T11:27:37.963+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निका मलिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नागरशा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भागडचुरी'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;नागरशा राज्यभ्रष्ट झालेला पाहून भागडचुरी अर्थात आनंदला होता.&amp;nbsp; प्रांताचा  संपूर्ण कारभार मलिक भागडचुरीवर सोपवून होता त्यामुळे भागडचुरी आता अधिकच  उद्दाम झाला होता. त्याने पुन्हा सोम देसायाशी असलेले जुने वैर उकरून काढले  आणि जिच्यावर भागडचुरीची वाईट नजर होती त्या स्त्रीच्या माहेरच्या लोकांवर  म्हणजे भाईदरच्या पाटलावर आरोप केले. सरकारच्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;३२ हजार सजगणी&lt;/span&gt; (सजगणी हा  नाण्याचा प्रकार असून त्याचे मूल्य २ पैसे असे) पाटलाने खाल्याचा खोटा आरोप  भागडचुरीने पाटलावर केला आणि त्यास कैद करून टाकले. शेवटी सोम देसला याने  ते पैसे सरकारात जमा करून पाटलास सोडवून आणले. आता  भागडचुरीने मलिकांचे  काम भरले की हा सोम देसला लुच्चा असून त्यास दस्त करावयास हवे. मलिकने  निष्कारण सोम देसला याला १६ हजार दाम दंड भरावयास सांगितले. ह्यावर सोम  देसलाने नाराजी व्यक्त करून तो भरायला नकार दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बास.. इतके कारण पुरे होऊन मालिकाने त्याची देसाई काढून भागडचुरीला देऊ  केली. पण भागडचुरीला देसायाला संपवायचेच होते. त्याने &lt;/span&gt;      &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;सोम देसला&lt;/span&gt; किंवा  त्याचा भाऊ &lt;span style="color: #b45f06;"&gt;पायरुत &lt;/span&gt;याला जीवे मारल्याखेरीज देसाय पद घेणार नाही असे मलिकला  कळवून टाकले. झाले.. ह्यावरून मालिकाने सोम देसला आणि त्याचा भाऊ पायरुत  ह्यांना दिल्ली येथे नेऊन बादशहाकरवी त्यांचे जीव घेतले. &lt;span style="color: #e69138;"&gt;बखर म्हणते की,  बादशहाने पायरुताची चामडी सोलून त्यास ठार केले तर सोम देसल्याचे पोट  चिरून, त्याच्या आतड्याची वात वळून आणि चरबीचे तेल जाळून, त्याचा दिवा  लाविला.&lt;/span&gt; ही असली क्रूर आणि भयानक शिक्षा सोम देसल्याला आणि त्याच्या भावाला  मिळाल्याने संपूर्ण भागात भागडचुरीची दहशत बसली. पण पायरुतचा मुलगा&lt;span style="color: #b45f06;"&gt; दादरुत&lt;/span&gt;  ह्याला मात्र भागडचुरीचा बदला घ्यायचा होताच. त्याने पुन्हा विश्वासातील  लोक जमवून भागडचुरी आणि कमळचुरी यांवर हल्ला चढवला. कमळचुरी जागीच ठार झाला  पण भागडचुरी पुन्हा पळू लागला. ह्यावेळी मात्र तो फार पळू शकला नाही. कोणा  गोम तांडेलाने कोयती हाणून त्याचा वध केला आणि&amp;nbsp;दादरुतची वाहवा मिळवली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भागडचुरीचा असा अंत झाल्याचे पाहून मलिक देखील सावध झाला. लोकांच्या  कलेने घेतल्याखेरीज निभाव लागणार नाही हे त्याला ठावूक होते. त्याने नागरशा  दुसरा याचा पुत्र &lt;/span&gt;      &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;लाहुरशा&lt;/span&gt; याला पुन्हा माहीमच्या गादीवर बसवले आणि कारभार  हाकावयास सांगितले. हे सर्व अवघ्या वर्षभराच्या कालावधीत झाले. लाहूरशा  याने ९ वर्ष माहीम वरून राज्यकारभार पाहिला. पुढे शके १२७९ (इ.स. १३५७)  मध्ये मलिकने राज्य &lt;span style="color: #b45f06;"&gt;नायते&lt;/span&gt; राजांच्या हाती दिले. नायते हे शक १११६ पासून  सामान्य देसाई होते. पुढे ते मुसलमान झाले आणि मलिकच्या दरबारात बहुदा  त्यांनी वजन प्राप्त केले असेल. त्यांच्या कारकिर्दीत इतर देसाई आपापली  कामे पाहून होते. कोणीही कुठलाही उठाव करण्याचा प्रयत्न केला नाही. लाहूरशा  नंतर त्याच्या घराण्याचा कोणीही इतका बलशाली झाला नाही की तो पुन्हा उठाव  करून राज्य हस्तगत करू शकेल. नायते याने मलिकच्या आणि पर्यायाने दिल्लीच्या  पातशहाच्या आशीर्वादाने तब्बल ४० वर्षे राज्य केले. पुढे कोणी&lt;span style="color: #b45f06;"&gt; भोंगळे&lt;/span&gt;  म्हणून राजे आले त्यांनी २० वर्षे राज्य केले.&amp;nbsp; जव्हार येथे असणारा वाडा  बहुदा ह्यांनीच बांधला. (मला खात्री नाही पण खूप वर्ष आधी गेलो होतो  तेंव्हा पाहिल्याचे स्मरते) पुन्हा शके १३५१ मध्ये राज्य &lt;span style="color: #b45f06;"&gt;अमदाबादचा सुलतान&lt;/span&gt;  (ह्यांचा नायते राजांशी जवळचा संबंध होता.) ह्याने घेतले. राज्य कोणाचेही  असो, सर्वोच्च सत्ता दिल्लीची होती. पुढे अनेक वर्ष (अंदाजे ८०) अमदाबादचा सुलतान ठाणे -साष्टी आणि महिकावती भागावर राज्य करून होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नर्मदा  ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी दख्खनेत येणे ही जशी धक्कादायक घटना होती तशीच  अजून एक घटना शके १४२२ मध्ये घडली. ती महिकावती प्रांतात घडली नसली तरी  पुढच्या २०० वर्षात ह्या घटनेचा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मोठाच परिणाम  झाला. ती घटना म्हणजे २ तरावे घेऊन &lt;span style="color: #b45f06;"&gt;पोर्तुगीझ&lt;/span&gt; कोची बंदरात उतरले. आपण  सर्वांनी&lt;span style="color: #b45f06;"&gt; वास्को-द-गामा &lt;/span&gt;हा भारतात आलेला पहिला पोर्तुगीझ दर्यावर्दी  असल्याचे शाळेत वाचले आहे. पण बखरीत त्याचा उल्लेख येत नाही. &lt;span style="color: #b45f06;"&gt;कप्तान लोरेस  लुईस देत्राव &lt;/span&gt;ह्याच्या नेतृत्वाखाली &lt;span style="color: #b45f06;"&gt;सिनोर देस्कोर&lt;/span&gt; आणि &lt;span style="color: #b45f06;"&gt;बोजीजुझ&lt;/span&gt; अशी २ जहाजे  कोची बंदरात दाखल झाली होती. वास्को-द-गामा हा बहुदा यात असावा आणि त्याने  फक्त नोंदी करून ठेवल्या असाव्यात.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt; &lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;क्रमश: ... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-1619794653609704010?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/1619794653609704010/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_20.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/1619794653609704010'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/1619794653609704010'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_20.html' title='महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-221998619408206706</id><published>2011-05-19T11:50:00.000+05:30</published><updated>2011-05-19T11:50:15.161+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निका मलिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तुघलक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नागरशा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भागडचुरी'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; शके १२५४ (इ.स.१३३२) मध्ये साष्टी - मुंबई भागात पुनःश्च सत्ता प्रस्थापित  झाल्यावर &lt;span style="color: #b45f06;"&gt;नागरशा दुसरा&lt;/span&gt; याने आपल्या सरदारांना अनेक इनामे दिली. ह्यात एक  जैतचुरी  नावाचा त्याच्या विश्वासातील एक सरदार होता. त्याला नागरशा दुसरा याने  त्याला साष्टी येथील बंदरकीचा मामला सुपूर्त केलेला होता. ह्या जैतचुरीस  &lt;span style="color: #b45f06;"&gt;भागडचुरी आणि कमळचुरी&lt;/span&gt; असे २ पुत्र होते. त्यातील भागडचुरीच्या हातात  बंदरकीच्या आसपासच्या जमिनीचा मामला सुपूर्त होता. ह्या भागडचुरीने नव्याने  जानिमीची मोजणी केली. &lt;span style="color: #e69138;"&gt;७ हातांची एक काठी आणि १२ काठ्यांचा बिघा आणि १२८  बिघ्याचा एक चावर अशी नवीन पद्धत अमलात आणली.&lt;/span&gt; थोडक्यात त्याने एका चावर  मधील बिघ्याची संख्या वाढवून नागरशा याला सरकारी उत्पन्न वाढवून दिले.  ह्यामुळे नागरशा खुश असला तरी जमिनीचा सारा वाढल्याने सामान्य रयत मात्र  नाराज होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३-४ वर्षात त्याची बुद्धी इतकी फिरली की त्याने मालाडच्या सोम  देसायाच्या वहिनीला जबरदस्तीने पळवून नेण्याची भाषा सुरू केली. त्याने सोम  देसाई, त्या बाईचा नवरा आणि घरातील इतर पुरुषांना बंदी केले. नशिबाने  कोण्या एका आप्तेष्टाने त्या स्त्रीस रातोरात कुर्हार येथे नेऊन पोचवले.  तिथून ती तिच्या माहेरी भाईंदर येथे गेली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेंव्हा  ती ४ महिन्याची गरोदर होती.&amp;nbsp; इथे ती सुरक्षित नाही असे कळून आल्याने  तिच्या माहेरच्यांनी तिला भिवंडी येथे तिच्या भावाकडे पाठवले. भागडचुरीला  ती नेमकी कुठे गेली या गोष्टीचा पत्ता लागला नाही म्हणून त्याने तिच्या  नवऱ्यास ठार केले. त्या स्त्रीस भिवंडी येथे पुत्र जन्मास आला. तो १२  वर्षाचा झाल्यावर त्याला स्वतःच्या आईकडून आपल्या वडिलांच्या हत्येची सर्व  माहिती कळली. तेंव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने नागरशाला&lt;i&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'मी  भागडचुरीला ठार मारणार म्हणून कळवले.'&lt;/span&gt;&lt;/i&gt;&lt;/span&gt;&lt;i&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;     &lt;/span&gt;&lt;/i&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या १२ वर्षात भागडचुरीचा उच्छाद इतका वाढला होता की नागरशाला देखील  तेच हवे होते. त्याने स्वतःची संमती त्या मुलास कळवली. एके दिवशी वेळ साधून  त्या मुलाने सोबतीला काही लोक घेऊन भागडचुरीला देवीच्या जत्रेत गाठले आणि  हल्ला केला. झटापटीत चुरी पाला आणि खाडीत उद्या टाकून पळायला लागला.  तेंव्हा त्या मुलाने जवळच असलेल्या होडीच्या तांडेलाला सांगितले की &lt;span style="color: #e69138;"&gt;तू  भागडचुरी मारशील तर तुला हवे ते देईन.&lt;/span&gt; ह्या आमिषाने तांडेलाने&lt;span style="color: #e69138;"&gt; 'मला आपल्या  जातीत घ्याल तर मारतो'&lt;/span&gt; असे वाचन मागितले. मुलानेही त्याची अट कबूल केली.  त्यावरून तांडेलाने भागडचुरीला ठार केले. प्रसन्न होवून मुलाने प्रितीभोजन  घातले आणि तांडेलाला सोबत भोजनास बसवून जातीत सरता देखील केले. हे ऐकून  नागरशा संतापला आणि तांडेलाला जातीत घेणारया लोकांची अधिकारपदे त्याने  काढून टाकली.&lt;/span&gt;     &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण गम्मत म्हणजे तांडेलाने भागडचुरीला ठार मारलेच नव्हते. भागडचुरी  त्यानंतर अनेक दिवस लपून बसला होता. त्याने देसायाच्या मुलाचा बदला घ्यायचे  ठरवले होते. दुसरीकडे त्याने नागरशा विरुद्ध नगरच्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;निका मलिक &lt;/span&gt;बरोबर  संधान बांधले. हा निका मलिक म्हणजे &lt;span style="color: #b45f06;"&gt;महंमद तुघलक&lt;/span&gt; याचा दक्षिणेतील हस्तक  होता. भागडचुरीने त्याचा नाथराव नावाचा एक भाट नागरशाकडे पाठवला आणि निका  मलिकच्या नावाने त्यावर दबाव आणायचा प्रयत्न सुरू केला. पण नागरशा काही  घाबरणारयांपैकी नव्हता. त्याने नाथरावाचे नाक कापून त्याला भागडचुरीकडे  पाठवून दिले. भागडचुरीने ह्याचा फायदा घेत त्या भाटास निका मलिककडे पाठवून  दिले. हे सर्व ऐकून-पाहून निका मलिक फौज घेऊन साष्टीवर चालून आला. त्याच्या  फौजेने ठाण्यावर हल्ला करत नागरशाच्या फौजेला मागे रेटले. शिव आणि  कान्हेरी अश्या दोन्ही ठिकाणी देखील नागरशाची फौज अपयशी ठरली. तो स्वतः  वाळूकेश्वरी होता. तो मलिकवर चालून आला. भायखळ्याला झालेल्या तुंबळ युद्धात  नागरशा ठार झाला. अशा तर्हेने &lt;span style="color: #e69138;"&gt;शके १२७० (इ.स. १३४८) मध्ये ठाणे - कोकणात  मुसलमानी राज्य आले.&lt;/span&gt; मलिकने नागरशाचा पुत्र &lt;span style="color: #e69138;"&gt;लाहूरशा&lt;/span&gt; याला मंडलिक बनवून  घेतले. &lt;/span&gt;     &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बखर म्हणते की, &lt;span style="color: #b45f06;"&gt;'कलियुगात असे होणार अशी भाक लक्ष्मी-नारायणाने कलीस  दिली होती. ती भाक शक १२७० मध्ये पूर्ण खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषी  बद्रीकाश्रमास गेले. वसिष्ठ राजगुरूंनीही पाठ फिरविली. त्यामुळे सोमवंशी व  सूर्यवंशी यांची शस्त्रविद्या लुप्त होऊन म्लेच्छांचा जय झाला.'&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;    &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br style="color: #b45f06;" /&gt;&lt;br /&gt;म्लेच्छांचे राज्य आल्यावर मात्र सर्व सूर्यवंशी - सोमवंशी देसाई -  पाटील सामान्य रयत होऊन बसले. मलिक संपूर्ण प्रदेशाचा कारभार भागडचुरीच्या  सल्ल्याने पाहू लागला.&lt;/span&gt;    &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...&lt;/span&gt;     &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-221998619408206706?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/221998619408206706/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_19.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/221998619408206706'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/221998619408206706'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_19.html' title='महिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-5572975581403721389</id><published>2011-05-18T11:22:00.000+05:30</published><updated>2011-05-18T11:22:58.152+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नागरशा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='यादव'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;बिंबदेव यादव महिकावती, साष्टीआणि मुंबई भागात शके १२१६ ते १२२५ (इ.स. १२९४  ते १३०३) या दरम्यान राहत होता. यादवांचे मुळचे देवगिरी - पैठणचे राज्य  कधीच खिलजीच्या हाती गेले होते. बिंबदेव आपल्या २ राण्यांबरोबर महिकावती  येथे राज्य करू लागला. मोठ्या राणीचे नाव नगरसिद्धी होते आणि तिला  &lt;span style="color: #b45f06;"&gt;प्रतापशा&lt;/span&gt; नावाचा पुत्र होता. धाकट्या राणीचे नाव गिरीजा होते आणि तिला  &lt;span style="color: #b45f06;"&gt;पूरशा&lt;/span&gt; नावाचा पुत्र होता. शके १२२५ मध्ये बिंबदेव वारला आणि त्याचा ज्येष्ठ  पुत्र प्रतापशा गादीवर आला. ह्या ९ वर्षात चेउल येथे नागरशा वृद्ध झालेला  होता. त्याला &lt;span style="color: #b45f06;"&gt;त्रिपुरकुमर &lt;/span&gt;शिवाय &lt;span style="color: #b45f06;"&gt;केशवदेव&lt;/span&gt; नावाचा दुसरा पुत्र आणि एक मुलगी  देखील होती. ह्या मुलीचे लग्न त्याने प्रतापशा यादव बरोबर लावले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे शके १२३२ मध्ये मात्र प्रतापशा यादव याला देवगिरी वरून मदत  मिळायची फार अपेक्षा नसल्याने त्रिपुरकुमर याने नवी कुरापत काढली. &lt;/span&gt;         &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;मेढालगड&lt;/span&gt;  नावाचा एक डोंगरी किल्ला त्याने आपला मेव्हणा प्रतापशा यासकडे मागितला.  अर्थात त्याला प्रतापशाने नकार दिला. इतके कारण पुरे धरून त्रिपुरकुमरने  आपला भाऊ केशवदेव यास सोबत घेऊन लढाईची तयारी केली. प्रतापशाने देवगिरीकडे  मदतीचे हात पसरीले. देवगिरीवरून रामदेवरायने काही फौज रवाना केली पण  त्रिपुरकुमरने त्यांना शहापूर - माहुली येथेच गाठून धुळीस मिळवले. दुसरीकडे  प्रतापशाने स्वतः लढाईची काही तयारी केली होती पण जेंव्हा त्याला ही बातमी  पोचली तेंव्हा तो निराश होऊन आपल्या फौजेसह डहाणू - सायवन येथील &lt;span style="color: #b45f06;"&gt;गगनमहाल&lt;/span&gt;  येथे आश्रयास निघून गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्रिपुरकुमरने यादव फौजेचा माहुलीला पराभव केला म्हणजे त्याआधी साष्टी -  कल्याण त्याच्या हातात आले होते हे स्पष्ट होते. आपल्या हातचा बराच भाग  त्रिपुरकुमरने जिंकला आणि येणाऱ्या फौजेचा सुद्धा पराभव केला हे ऐकून, कच  खाऊन प्रतापशा बहुदा थोडा मागे डहाणूला गेला असेल. इथे त्रिपुरकुमर फौज  घेऊन महिकावतीच्या दिशेने वेगाने येत होता. दरम्यान रामदेवरायाने  देवगिरीहून नवी फौज लढाई करता रवाना केली होती. ह्या दोन फौजा वैतरणा  नदीच्या काठी असलेल्या &lt;/span&gt;         &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;तांदूळवाडी&lt;/span&gt; येथे समोरा समोर आल्या. पण आता  त्रिपुरकुमर पराभूत होणार नव्हता. तुंबळ युद्धात त्याने पुन्हा एकदा यादव  सेनेचा धुव्वा उडवला आणि प्रतापशाच्या महिकावतीवर पुन्हा एकदा कब्जा केला.  पुढच्या काही काळात त्याने प्रतापशाच्या प्रमुख ५४ प्रभू सरदारांना  आपल्याकडे वळवून घेतले आणि त्याना योग्य असे अधिकार देऊन टाकले. अशा  तर्हेने नागरशाने आपले गेलेले राज्य पुन्हा मिळवून घेतले. मृत्युपूर्वी  त्याला ते एक समाधान नक्कीच मिळाले असेल. नागरशा मागोमाग पुढच्या २० एक  वर्षात त्रिपुरकुमर आणि केशवदेव हे त्याचे दोन्ही पुत्र मरण पावले.  त्रिपुरकुमर मागून त्याचा पुत्र&lt;span style="color: #b45f06;"&gt; नागरशा दुसरा&lt;/span&gt; गादीवर आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिथे २०-२५ वर्ष प्रतापशा मोजक्या डहाणू भागावर नियंत्रण ठेवून कसाबसा  जगत होता. त्याचे सर्व सरदार अधिकारी नागरशाचे झालेले होते. उरलेल्या देसाई  पाटलांना नागरशा दुसरा याने शके १२५४ (इ.स. १३३२) मध्ये  फितवून प्रतापशा  याचा सर्वनाश करून टाकला. अश्या तर्हेने&lt;/span&gt;         &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; नागरशाने यादव राजघराण्याचे नाव  अवघ्या ३८ वर्षात कोकणातून पुसून टाकले.&lt;/span&gt; उत्तर भारत आणि महाराष्ट्रात  मुसलमानांचे राज्य आलेले होते. फक्त उत्तर कोकणात नागरशा हा एकमेव स्वतंत्र  हिंदू राजा उरला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ... &lt;/span&gt;      &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;      &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-5572975581403721389?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/5572975581403721389/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_18.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/5572975581403721389'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/5572975581403721389'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_18.html' title='महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-2970228263884432708</id><published>2011-05-17T15:18:00.000+05:30</published><updated>2011-05-17T15:18:34.229+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बिंब'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नागरशा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='यादव'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;शके ११५९ (इ.स. १२३७) मध्ये सर्व देसायांच्या संमतीने &lt;span style="color: #b45f06;"&gt;जनार्दन प्रधान&lt;/span&gt;  गादीवर आला. मात्र तो फार काळ सत्ता उपभोगू शकला नाही. अवघ्या ४ वर्षात  घणदिवीचा &lt;span style="color: #b45f06;"&gt;राजा नागरशा&lt;/span&gt; ठाण्यावर चालून आला. ह्यावेळेस मात्र जनार्दन  प्रधान युद्ध जिंकू शकला नाही. नागरशाने युद्ध जिंकले आणि जनार्दनासच आपला  मुख्य प्रधान बनवले. अशा तर्हेने बिंब राजघराण्याची सत्ता संपुष्टात आली.  नागरशाने सर्व देसायांना एकत्र जमवून देशाचे कागद तपासले आणि  ज्यांच्याकडे&amp;nbsp;केशवदेवाचा शिक्का असलेला कागद होता त्यांच्या वृत्या तशाच  पुढे चालू ठेवल्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;केशवदेव बिंबाचा शिक्का असा होता -&amp;nbsp; &lt;/span&gt;         &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #e69138;"&gt;बकदालभ्य यदा गोत्र प्रभावती कुलदेवता&lt;/span&gt;&lt;br style="color: #e69138;" /&gt;&lt;span style="color: #e69138;"&gt;ठाणे स्थाने कृतं राज्य मम मुद्रा विराजते&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्याच  दरम्यान नागरशाला पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव&lt;span style="color: #b45f06;"&gt; त्रिपुरकुमर&lt;/span&gt; ठेवले.  नागरशाने पुढील ३० वर्षे विनासायास राज्य केले. शके ११९३ मध्ये (इ.स. १२७१)  पुन्हा एकदा उत्तर कोकण ढवळून निघाले. झाले असे की नागरशाचे ३ मेव्हणे  नानोजी, विकोजी, बाळकोजी हे नागरशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ ही गावे बक्षिस  मागत होते. त्रिपुरकुमर वयात येतोय हे पाहून त्यांना त्यांची स्वतंत्र  व्यवस्था लावावीशी वाटली असेल. अर्थात ही मागणी&amp;nbsp; नागरशाने नाकारली.  ह्यावरून नाखूष होऊन ते ३ मेव्हणे देवगिरीला &lt;span style="color: #b45f06;"&gt;रामदेवराय यादव&lt;/span&gt; याच्याकडे  आश्रयाला गेले. रामदेवराय नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला होता. त्याने  तिघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नागरशाला जेरबंद करतो असे सांगितले.  रामदेवरायाने आपला प्रधान हेमाडपंडित याला तिघांबरोबर सैन्य देऊन रवाना  केले. हे सैन्य कळवा येथे पोचले असता ठाणे-चेंदणी येथील पाटलाने पिटाळून  लावले. त्रिपुरकुमर ह्या सैन्याचा पाठलाग करू लागला. हे सैन्य माहुली  किल्ल्याच्या आश्रयास गेले असताना तिथे त्यांच्याबरोबर युद्ध करून  त्रिपुरकुमर विजयी झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नागरशाने विजयानंतर विशेष हालचाल केली नाही म्हणून रामदेवरायदेखील शांत  होता. रामदेवराय कोकणासाठी एक योजना मात्र निश्चितपणे आखत होता. त्याचे ४  पुत्र होते. &lt;/span&gt;        &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव आणि प्रतापशा.&lt;/span&gt; त्याने शंकरदेव यास  स्वतःजवळ पैठण येथे ठेवून घेतले. केशवदेवास देवगिरी दिली, बिंबदेवास उदगीर  प्रांत दिला तर प्रतापशाला अलंदापूरपाटण दिले. केशवदेव काही काळात वारला  आणि त्याचा पुत्र रामदेवराय (दुसरा) हा देवगिरीच्या गादीवर आला. हाच तो  रामदेवराय ज्याच्या काळात फक्त कोकणच नव्हे तर संपूर्ण दक्षिणपट हादरवणारी  एक घटना घडली. ती म्हणजे नर्मदा ओलांडून &lt;span style="color: #b45f06;"&gt;अल्लाउद्दिन खिलजी&lt;/span&gt; देवगिरीवर चाल  करून आला. साल होते शके १२१६ (इ.स.१२९४) &lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्यावेळी बिंबदेव यादव हा उदगीरहून गुजरातेकडे सरकला. बहुदा  माळव्याच्या बाजूने अल्लाउद्दिनला पायबंद करायचा त्याचा डाव असावा पण तो  फसला कारण जितक्या वेगाने अल्लाउद्दिन देवगिरीवर आदळला तितक्याच वेगाने तो  परत गेला.  देवगिरीला जाण्याऐवजी बिंबदेवाने ठाणे-कोकणच्या दिशेने आपला  मोर्चा वळवला. ह्या संपूर्ण प्रदेशावर त्याकाळी नागरशाची सत्ता होती.  बिंबदेवाकडे नागरशाच्या तिप्पट-चौपट सैन्य होते. त्या जोरावर पुढच्या काही  काळात बिंबदेव यादव याने नागरशाला हरवून त्याच्याकडून केळवे-माहीम, साष्टी,  मुंबई हिसकावून घेतले आणि त्याला पेन - पनवेल - चेउल प्रांतात पिटाळून  लावले. त्याने माहीम बेटात प्रमुख १२ सरदारांची नेमणूक केली. या शिवाय ४२  सूर्यवंशी, १२ सोमवंशी असे ५४ सरदार त्याने नेमले. हे सर्व ५४ सरदार म्हणजे  कोकणात आलेले&lt;/span&gt;       &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; पातेणे उर्फ पाठारे प्रभू &lt;/span&gt;होय. प्रांताचे त्याने १५ मुख्य  भाग केले आणि त्यावर फौज नेमून दिली. अशा प्रकारे देशाची व्यवस्था लावून तो  &lt;span style="color: #b45f06;"&gt;महिकावती उर्फ माहीम&lt;/span&gt; येथे राहू लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रतापबिंब - महीबिंब हे बिंब घराण्याचे राजे आणि बिंबदेव यादव हा यादव  घराण्याचा राजा यातील फरक वाचकांच्या लक्ष्यात आला असेलच. नाव  साधर्म्यामुळे गोंधळ होवू नये म्हणून इथे तसे स्पष्ट करीत आहे. शके १०६०  साली प्रताप - मही&amp;nbsp;बिंबाबरोबर ६६ सूर्य-सोम-शेषवंशी कुळे उत्तर कोकणात आली  होती. त्यानंतर १५६ वर्षांनी शके १२१६ मध्ये बिंबदेव यादव याच्याबरोबर अजून  ५४ सूर्य-सोमवंशी कुळे उत्तर कोकणात येऊन वसली.&lt;/span&gt;       &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ... &lt;/span&gt;      &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-2970228263884432708?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/2970228263884432708/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_17.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/2970228263884432708'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/2970228263884432708'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_17.html' title='महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-9168959363591487891</id><published>2011-05-16T13:32:00.000+05:30</published><updated>2011-05-16T13:32:34.581+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शिलाहार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बिंब'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='केळवे-माहीम'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; शके १०६२ (इ.स. ११४०) मध्ये प्रताप आणि मही बिंब वाळुकेश्वर येथे असताना  अपरादित्य शिलाहाराने वसई खाडीच्या उत्तरेकडील भागावर पुन्हा स्वारी केली  आणि प्रताप बिंबाने जिंकून घेतलेला भाग पुन्हा स्वतःकडे घेतला. बिंबाचे  खुद्द राजधानीचे गाव&lt;span style="color: #b45f06;"&gt; केळवे-माहीम&lt;/span&gt; आणि &lt;span style="color: #b45f06;"&gt;सोपारा&lt;/span&gt; वगैरे प्रदेश शिलाहाराने  जिंकून प्रताप बिंबला ठाणे-साष्टी बेटात कोंडून टाकले. केळवे-माहीम हातचे  गेल्यामुळे प्रताप बिंबाने वांदरयाच्या दक्षिणेस एक नवे माहीम निर्माण केले  आणि त्याला आपली राजधानी नेमले. हेच ते&lt;span style="color: #b45f06;"&gt; मुंबईचे माहीम जंक्शन&lt;/span&gt;. ह्या  स्थानाचे नाव मुळच्या केळवे-माहीम मधील माहीम वरून पडले हे देखील ह्या  बखरीत स्पष्ट होते. प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंब शांत बसणाऱ्या पैकी  नव्हता. त्याने ठाण्या पलीकडे जाऊन शिलाहारांच्या कल्याण प्रांतावर हल्ला  चढवला आणि ते हस्तगत केले. अशाप्रकारे  साष्टी बेटांमाधून शिलाहारांची इ.स.  ११४१ च्या आसपास हकालपट्टी झाली मात्र शूर्पारक उर्फ नालासोपाराच्या  उत्तरेकडे पुढची सव्वाशे वर्षे त्यांनी राज्य उपभोगिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शके १०६९ (इ.स. ११४७) मध्ये प्रताप बिंब माहीम (मुंबई) येथे वारला.  त्याच्या मागून त्याचा पुत्र &lt;/span&gt;           &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;मही बिंब &lt;/span&gt;गादीवर आला. त्याने शके १०६९ ते ११३४  (म्हणजे &lt;span style="color: #b45f06;"&gt;इ.स. ११४७ ते १२१२&lt;/span&gt;) अशी तब्बल ६५ वर्षे सुखाने राज्यकारभार केला.  ह्या दरम्यान शके १११० (इ.स. ११८८) मध्ये चेउल येथील &lt;span style="color: #b45f06;"&gt;भोज राजा&lt;/span&gt; दक्षिणेवरून  ठाण्यावर चालून आला. उरण - पनवेल काबीज करत तो खाडी पलीकडे कळव्याला येऊन  पोचला. मही बिंबला ह्याची खबर लागली होतीच. त्याने &lt;span style="color: #b45f06;"&gt;सेनापती केशवराव &lt;/span&gt;आणि  &lt;span style="color: #b45f06;"&gt;हंबीरराव&lt;/span&gt; यांना ८ हजार फौज देऊन ठाण्याला रवाना केले होते. कळव्याला ह्या २  फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले. ह्यात खुद्द भोज राजा प्राणास मुकला. कच न  खाता भोजाच्या मुख्य प्रधानाने दुसरा हल्ला चढवला मात्र त्याला सेनापती  केशवरावाने यमसदनी धाडले. तरी सुद्धा न डगमगता भोजाचा एक पाळक पुत्र तिसरा  हल्ला करावयास सज्ज झाला. त्यास हंबीररावाणे ठार मारले. आता मात्र भोजाचे  उरले सुरले सैन्य पळत सुटले. मही बिंबाच्या फौजेचा मोठा विजय झाला. बिंबाने  खुश होऊन अनेक वृत्या आणि पदव्या यांचे दान केले. सेनापती केशवरावाला  त्याने गळ्यातील पदक देऊन चौधरीपणा अर्पण केला. देवनारच्या एका पाईकाला  (शिपायाला) ठाकूर पद दिले. उत्तनच्या १२ शिपायांना  राउत पद मिळाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्यानंतरच्या काही काळात मही बिंबाने शिलाहारांच्या ताब्यात असलेला  सोपारा ते केळवे-माहीम आणि पुढे संजाण - नवसारी (महाराष्ट्र उत्तर सीमा)  असा प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. मात्र तो नेमका कधी घेतला हे बखर  स्पष्ट करीत नाही. आता मुंबई, ठाणे - साष्टी - कल्याण आणि सोपारा ते नवसारी  अश्या विस्तृत प्रदेशावर त्याचे राज्य पसरलेले होते.&lt;/span&gt;   &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मही बिंबला अनेक बायका होत्या पण त्याला बहुदा एकही पुत्र नव्हता.  त्याच्या उतार वयात त्याने &lt;/span&gt;         &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;कामाई&lt;/span&gt; नावाच्या स्त्री बरोबर लग्न केले आणि अखेर  तिच्याकडून त्याला पुत्र झाला. त्याचे नाव&lt;span style="color: #b45f06;"&gt; केशवदेव &lt;/span&gt;ठेवले. शके ११३४ (इ.स.  १२१२) मध्ये जेंव्हा मही बिंब वारला तेंव्हा हा केशवदेव अवघ्या ५ वर्षांचा  होता. तेंव्हा अर्थातच राज्याचा कारभार कामाई देवीवर येऊन पडला. वयाने तरुण  आणि रूपाने सुंदर असणाऱ्या कामाईवर राज्याच्या प्रधानाची वाकडी नाराज  एव्हाना वळली होती. हे समजून आल्यावर राणी कामाईने तिच्या विश्वासातला  माहिमचा एक &lt;span style="color: #b45f06;"&gt;सरदार हरदोपूर&lt;/span&gt; यास ह्यासंबंधी कळविले. हरदोपूराने विश्वासाचे  राउत एकत्र केले आणि रात्रीच प्रधानाच्या महालात घुसून त्याचा शिरच्छेद  केला. त्यानंतर काही काळाने हरदोपूरने केशवदेव बिंबाचा राज्यारोहण समारंभ  घडवून आणला. अशा तर्हेने बिंब घराण्याचा तिसरा राजा राज्य करू लागला.  केशवदेव बिंबाने राजा झाल्यावर अनेकांना इनामे दिली आणि ऐश्वर्याने राज्य  केले असे बखर म्हणते. याचाच अर्थ त्याचा आजा प्रताप बिंब याने घेतलेल्या  मेहनतीचे फळच तो चाखत होता असे म्हणावयास हरकत नाही. देशोधडीला लागलेला  प्रांत गेल्या ८० वर्षात शेती, व्यापार-उदीम यांची भरभराट होऊन पुन्हा एकदा  स्थिरस्थावर झाला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वयात आलेल्या केशवदेवाने&lt;/span&gt;         &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; राजपितामह&lt;/span&gt; अशी पदवी धारण केली आणि त्याच्या  बडेजावीचे पोवाडे त्याचा भाट संस्थानिकांच्या आणि मांडलिकांच्या  राजधान्यासमोरून गाऊ लागला. चेउल येथील भोज घराण्याचा बिंब घराण्यावर राग  होता. ३० वर्षांपूर्वी&amp;nbsp; झालेला पराभव अजूनही भोजांच्या जिव्हारी लागलेला  होताच. त्यांनी पुन्हा एकदा युद्धाचा पवित्रा घेतला आणि ठाण्यावर चालून  आले. केशवदेवास ही बातमी कळतच त्याने सर्व देसाई एकत्र केले. बिंबाचे सैन्य  पुन्हा एकदा खाडी उतरून कळव्याला भोजाचा मुकाबला करायला सज्ज झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बखर म्हणते, &lt;/span&gt;         &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;i style="color: #e69138;"&gt;'परदळ देखता केशवदेवाने देसायांना हांकारा दिला. देसाय  देसाय देश मिळाला. सिंद्याचा जमाव थोर झाला. नगाऱ्या घाव घातला. कर्णे,  बांके, शिंगे, दफ, काहाळा, विराणी वाजली. पाईकापाईक झाली. कळव्या युद्धा  थोर झाले.'&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;युद्धामध्ये देवनार येथील &lt;/span&gt;         &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;विनायक म्हातरे &lt;/span&gt;(म्हात्रे) याने बाण मारून  राजा भोजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला. तुंबळ युद्धात भोज पुन्हा एकदा  अपयशी झाला. इतक्यात &lt;span style="color: #b45f06;"&gt;म्हसगडचा संस्थानिक जसवंतराव&lt;/span&gt; भोजाच्या मदतीला धावून  आला. पुन्हा एकदा लढाई माजली. ह्यावेळी बिंबाच्या फौजेमधल्या सिंद्यानी  पराक्रम दाखवला आणि&amp;nbsp;जसवंतरावास जिवंत पकडला. युद्धानंतर झालेल्या तहात  केशवदेवाने जसवंतरावास जीवदान देऊन सोडून दिले आणि भोजासमोर मैत्रीचा हात  पुढे केला. ही घटना शके ११४६ (इ.स. १२३४)च्या आसपास घडली. तेंव्हा केशवदेव  अवघ्या १७ वर्षांचा होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;उत्तरकोकणात हे सर्व सुरू असताना घाटावर मात्र चालुक्यांचे राज्य  संपुष्टात येऊन देवगिरीच्या यादवांचे राज्य आलेले होते. बिंब, भोज यासारखे  राजे स्वतंत्र होते की ते ह्या सम्राटांचे मांडलिक होते हे बखरीत कुठेच  नीटसे स्पष्ट होत नाही. बिंब मुळचे जिथले होते तिथे ते चौलुक्यांचे उर्फ  सोळंकी राजांचे मांडलिक होते पण कोकणात ते स्वतंत्र होते का ते समजत नाही.  चौलुक्य आणि चालुक्य हे सुद्धा एकमेकांचे शत्रू होते. आता चालुक्यांच्या  जागी यादव येऊन बसले होते. बिंब&amp;nbsp;चौलुक्यांच्या बाजूला तर जसवंतराव आता  यादवांच्या बाजूला जाऊन बसला होता. अशातच एक छोटीशी घटना घडली ज्याने  कोकणात पुन्हा युद्धाचे वातावरण तापू लागले.&lt;/span&gt;        &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाले असे की, भोजराजाने कोकणातून केशवदेव बिंबासाठी एक आंब्याची फर्मास  पाठवली होती ती ह्या जसवंतरावाने मधल्यामध्ये हडप केली. केशवदेवाने  जसवंतरावाकडे निरोप पाठवला की,&lt;/span&gt;      &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;i&gt;'तुमच्या सारख्या भल्या लोकांनी चोऱ्या  कराव्या हे युक्त नव्हे.' &lt;/i&gt;ह्यावर जसवंतरावाने उलट निरोप धाडला.&lt;i&gt; 'मगदूर असेल  तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलुपे फोडून आंबे परत घेऊन जावे.'&lt;/i&gt; हे ऐकून  केशवदेव बिंब पुन्हा एकदा युद्धास उद्युक्त झाला. गेल्यावेळी ह्या  जसवंतरावला जिवंत सोडावयास नको होते असे त्याला नक्कीच वाटून गेले असेल.  केशवदेवाने पुन्हा एकदा सूर्यवंशी, सोमवंशी आणि शेषवंशी देसायांना एकत्र  केले आणि तो भैसेदुर्गवर चालून गेला. हा वेढा तब्बल १२ वर्षे सुरू होता.  बखरकार म्हणतो,&lt;i style="color: #e69138;"&gt;'चिंचाचे चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचोऱ्या ज्या पडल्या, त्या  रुजून, त्यांचे वृक्ष होऊन, त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी  खादल्या.' &lt;/i&gt;शेवटी आन्धेरीचा (अंधेरी) कोणी म्हातरा (म्हात्रे) तिथे कामाला  होता त्याने भेद केला आणि किल्ला एकदाचा केशवदेवाच्या हाती आला. पुन्हा  एकदा जसवंतराव केशवदेवाच्या हाती सापडला. केशवदेवाने त्यास ठार केले की  नाही हे बखरीत स्पष्ट नाही पण जिवंत सोडले असेल असे प्रसंगावरून वाटत नाही.  कारण बखरीत पुढे कुठेच ह्या जसवंतरावचा उल्लेख येत नाही. लढाई जिंकली  म्हणून केशवदेवाने सर्व सरदारांना यथायोग्य इनामे दिली. ही लढाई अंदाजे शके  ११५४ (इ.स. १२३२) मध्ये झाली. ह्यानंतर अवघ्या ५ वर्षात केशवदेव अचानक  वारला. मरतेवेळी तो अवघ्या ३० वर्षाचा होता आणि त्यास कोणीच पुत्र-संतान  नव्हते. अखेर सर्व देसायांनी मिळून &lt;span style="color: #b45f06;"&gt;मुख्यप्रधान जनार्दन &lt;/span&gt;यास गादीवर बसवायचा  निर्णय घेतला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन ...&lt;/span&gt;   &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-9168959363591487891?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/9168959363591487891/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_16.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/9168959363591487891'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/9168959363591487891'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_16.html' title='महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-6886247291497054184</id><published>2011-05-15T19:13:00.000+05:30</published><updated>2011-05-15T19:13:41.320+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शिलाहार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बिंब'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='केळवे-माहीम'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;शके १०६० (इ.स. ११३८)ची गोष्ट. सरस्वतीनदीच्या काठी असलेल्या पालणपुर देशात  अणहिलवाडपाटणवर &lt;span style="color: #e69138;"&gt;चौलुक्य उर्फ सोळंकी&lt;/span&gt; नावाचे राजे राज्य करीत होते.  त्यांच्या चंपानी उर्फ चांपानेर नावाच्या संस्थानावर &lt;span style="color: #e69138;"&gt;बिंब&lt;/span&gt; ह्या आडनावाचे एक  सूर्यवंशी क्षत्रिय कुल त्यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. ह्या  बिंबांचा पैठण येथे राज्य करणाऱ्या &lt;span style="color: #e69138;"&gt;भौम&lt;/span&gt; या क्षत्रिय राजघराण्याबरोबर घनिष्ट  संबंध होता. भौम राजघराणे जसे महाराष्ट्रिक होते तसे चौलुक्य आणि बिंब  देखील महाराष्ट्रिकच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शके १०६० साली  &lt;span style="color: #e69138;"&gt;गोवर्धन बिंब &lt;/span&gt;हा बिंब घराण्याचा  राजा होता. त्याचा लहान भाऊ &lt;span style="color: #e69138;"&gt;प्रताप बिंब&lt;/span&gt; याने उत्तर कोकणावर स्वारी  करण्याची योजना शके १०६० मध्ये आखली. त्यावेळी उत्तर कोकणावर शिलाहारांचे  राज्य होते. दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य कदंबांनी हिसकावून घेतलेले  होते. गेली ५० वर्षे शिलाहार आणि कदंब यांच्या लढायांमध्ये कोकणात गोंधळ  माजलेला होता आणि शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली होती. अशातच उत्तरेकडून  चढाई करण्याचा मनोदय  प्रताप बिंब याने नक्की केला. सोबत ८ प्रमुख अधिकारी   आणि १० हजार फौज घेऊन तो मोहिमेस निघाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रताप बिंब चांपानेरवरून निघाला तो थेट नर्मदा उतरून, पैठण येथे भौम  राजाकडे गेला. तिथे तो संपूर्ण फौजेसह तब्बल २ वर्ष राहिला. प्रताप बिंबला  मोहिमेवर निघताना बहुदा पैशाची बरीच अडचण होती असे दिसते नाहीतर तो २ वर्षे  काहीही न करता पैठण येथे बसून राहिला नसता. भौम राजाने सुद्धा त्याला जवळ  ठेवून घेतले आणि त्याच्या १० हजार फौजेचा खर्च पाहिला याचा अर्थ त्यांच्याच  निश्चित जवळचे संबंध होते. अखेर २ वर्षांनी त्याने पैशाची व्यवस्था लावली  आणि तो मुंबई-ठाणे भागावर चाल करून आला. यायचा मार्ग मात्र त्याने थोडा  उत्तरेवरून घेतला होता. पैठणवरून जुन्नरकडे आल्यावर तो घाट उतरून खाली  यायच्या ऐवजी वर गेला आणि दमण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र-गुजरात उत्तर  सीमाभागाकडून खाली चाल करून आला. कदाचित थेट हल्ला करण्याऐवजी उत्तरेकडून  भगदाड पाडत खाली येणे त्याला जास्त सोपे वाटले असावे. ह्या वाटचालीत त्याला  &lt;span style="color: #e69138;"&gt;हरबाजी देशमुख&lt;/span&gt; हा शूर लढवय्या सामील झाला. भौमराजाने सुद्धा निघताना  प्रतापबिंबला स्वतःकडची २ हजाराची फौज दिली. त्या फौजेचे नेतृत्व करायला  त्याने सोबत दिला होता&lt;span style="color: #e69138;"&gt; बाळाजी शिंदे&lt;/span&gt;. हा बाळाजी युद्धात प्रखर म्हणून  प्रचंड नावाजलेला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रताप बिंबाच्या फौजेने सर्वप्रथम&amp;nbsp; दमण प्रांतावर हल्ला चढवला. तिथे  राज्य करीत असलेला&lt;span style="color: #e69138;"&gt; काळोजी सिरण्या&lt;/span&gt; नामक राजा प्रताप बिंबास लगेचच शरण आला.  कालोजीच्या हाताखाली असलेला दमण ते चिखली हा भाग बिंबाने ताब्यात घेतला.  प्रताप बिंबाने तेथील व्यवस्था पाहण्यासाठी हरबाजी कुळकरणी (कुलकर्णी)  नावाचा अधिकारी नेमला आणि तो पुढे निघाला. उंबरगाव - डहाणू - तारापूर करत  तो &lt;span style="color: #e69138;"&gt;महिकावतीस उर्फ माहीम&lt;/span&gt; येथे येऊन पोचला. तेथे &lt;span style="color: #e69138;"&gt;विनाजी घोडेल&lt;/span&gt; म्हणून कोणी  राजा राज्य करीत होता. त्यास बिंबाने दूर सारले आणि देशाची स्थिती अवलोकन  केली. त्यास असे आढळले की, &lt;span style="color: #b45f06;"&gt;शिलाहारांसारख्या सुसंस्कृत मराठ्यांच्या हातून  अश्या शुल्लक लोकांच्या हाती इथली सत्ता गेल्यामुळे सुपीकता ओसरून, प्रदेश  देशोधडीला लागला होता. नयनरम्य असे समुद्रतीर वैराण आणि उद्वस्त झालेले  होते.&lt;/span&gt; हे सर्व पाहून प्रतापबिंब खूप दु:ख्खी झाला. त्याने पैठण आणि  चांपानेरवरून ब्राह्मण आणि मराठे लोक आणून इथली वसाहत पुन्हा स्थिरस्थावर  करावयाचा निर्णय घेतला. तसे पत्र त्याने आपला मोठा भाऊ गोवर्धन बिंब आणि  पैठणला भौमाकडे रवाना केले. आपला पुत्र &lt;span style="color: #e69138;"&gt;मही बिंब&lt;/span&gt; यास देखील इथे धाडून  द्यावे असे त्याने आपल्या मोठ्या भावाला कळविले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरीकडे प्रताप बिंबाने आपला मुख्य प्रधान &lt;span style="color: #e69138;"&gt;बाळकृष्णराव सोमवंशी&lt;/span&gt; याला  ठाणे - साष्टी आणि मुंबईचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठविले. त्याच्यासोबत  किती फौज दिली हे मात्र बखर स्पष्ट करीत नाही. बाळकृष्णराव सोमवंशी याने  पहिल्याच फटक्यात ठाण्यावर हल्ला चढवत &lt;span style="color: #e69138;"&gt;यशवंतराव शिलाहार &lt;/span&gt;(शेलार) याला ठार  केले आणि शिलाहारांची उरली सुरली सत्ता ठाण्यातून उपटून टाकली. बाळकृष्णराव  सोमवंशी पुढे खाडी ओलांडून कळवा येथे पोचला. तेथे कोकाट्या नावाच्या  कोण्या मराठ्याचा अंमल होता. तो बाळकृष्णरावास शरण आला. बाळकृष्णराव तिथून  मुंबईच्या दिशेने निघाला आणि मढ येथे पोचला. तिथून तो जुहू मार्गे  वाळूकेश्वरी पोचला. तिथे असलेले बाणगंगा तीर्थ आणि हनुमानाच्या प्रतिमा  पाहून तो निश्चित आनंदाला असेल. त्याने फौजेसकट तिथे मुक्काम करण्याचा  निर्णय घेतला आणि &lt;i&gt;&lt;span style="color: #e69138;"&gt;'येथील सर्व देश रान होऊन गेला आहे. आपण स्वतः: एकदा येऊन  पहावा' &lt;/span&gt;&lt;/i&gt;अश्या आशयाचे पात्र प्रताप बिंबास पाठविले. प्रताप बिंबाने माहीम  प्रांताप्रमाणे वाळूकेश्वरी देखील वसाहत बसविण्याचा निर्णय केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रताप बिंबास दमण ते महिकावती आणि बाळकृष्णराव यास महिकावती ते  वाळुकेश्वर हे अंतर पार करायला फार तर २ महिने लागले असावेत. गेल्या ५०  वर्षातील लढाया - जाळपोळ यांनी प्रदेश इतका वैरण होऊन गेला होता की हा  संपूर्ण प्रदेश हातात घ्यायला बिंबास फार प्रयास पडले नाहीत. पण खरे प्रयास  पुढे होते. बाहेरून लोक आणून देश पुन्हा बसविणे हे काम नक्कीच सोपे  नव्हते. १६४२-४४ मध्ये दादोजी कोंडदेव आणि मासाहेब जिजामाता यांना पुणे  वसवताना जे कष्ट करावे लागले तेवढेच किंवा त्यापेखा जास्त कष्ट प्रताप  बिंबास पडले असावेत. शेती, ग्रामसंस्था, व्यापार-उदीम हे पुन्हा सुरू  व्हावे यासाठी त्याने काही निश्चित धोरणे आखली असतील.&lt;span style="color: #e69138;"&gt; इ.स. ११४० मध्ये  स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून त्याने केळवे-माहीम निश्चित केले. त्याचे  कारण बखरकार असे सांगतो की, दमण ते वाळुकेश्वर हे अंतर २८ कोस असून (आजच्या  भाषेत ८४ मैल किंवा १३४ किमी.) केळवे-माहीम हा त्याचा मध्य बिंदू आहे.  &lt;/span&gt;राजधानीचे ठिकाण बनवूनही त्याने तिथे काही विशेष बांधकाम केले असावे असे  वाटत नाही. कारण आज कुठल्याच प्रकारचे अवशेष संपूर्ण केळवे-माहीम प्रांतात  आढळत नाहीत. पैशाची टंचाई आणि देश वसाहत बसवायच्या जबाबदारी मुळे त्याने  बहुदा ते टाळले असावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही महिन्यात प्रताप बिंबाचा मुलगा मही बिंब चांपानेर वरून महिकावतीस   पोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. त्यात ६६  मुख्य कुळे होती. &lt;span style="color: #b45f06;"&gt;बखरकार लिहितो की त्यात २७ सोमवंशी, १२ सूर्यवंशी आणि ९  शेषवंशी कुळे होती.&lt;/span&gt; या शिवाय वाणी, उदमी, गुजर, वैश्य, लाड, दैवज्ञ अशी  काही कुळे होती. भौमाने जी कुळे पैठणवरून पाठवली त्यात मुख्य ब्राह्मण कुळे  होती. शास्त्री, वैदक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित ही यादी  बखरकार देतो. ह्यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वाळुकेश्वर येथे गेला.  बाळकृष्णराव फौजेसकट जिथे मुक्काम करून होता तिथे त्याने स्वतःचा  राज्यारोहणसमारंभ करून घेतला. ह्या समारंभानिमित्ताने त्याने शेषवंशीयांचे  कुलगुरु असणाऱ्या गंगाधर नाईक सावखेडकर यांस पसपवली गाव तर राजपुरोहित  असणाऱ्या विश्वनाथपंत कांबळे यांस पाहाड गाव इनाम दिला. प्रताप बिंब स्वतः  काही काल वाहिनळे -  राजणफर येथे राहिला आणि मग कान्हेरी येथील गुहेमध्ये  देखील त्याने काही काळ मुक्काम ठोकला. &lt;span style="color: #e69138;"&gt;मरोळ येथील महाळजापूर&lt;/span&gt; (एकूण २२  गावे),&lt;span style="color: #e69138;"&gt; मालाड येथील नरसापूर &lt;/span&gt;(एकूण २२ गावे), &lt;span style="color: #e69138;"&gt;उत्तन&lt;/span&gt; (२२ गावे) आणि &lt;span style="color: #e69138;"&gt;घोडबंदर  &lt;/span&gt;(एकूण ३३ गावे) अश्या विविध ठिकाणी त्याने नवीन वसाहत बसविली. ३ वर्षाकरिता  व्यापारी जकात नाही असा बंदोबस्त देखील केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;आज मुंबईमध्ये पसपवली,  पाहाड, वाहिनळे -  राजणफर ही गावे कोठे आहेत? ह्याबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ४ : मही बिंबाची ठाणे - कोकणची राजवट ...&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-6886247291497054184?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/6886247291497054184/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_15.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6886247291497054184'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6886247291497054184'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_15.html' title='महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-6976618114239029573</id><published>2011-05-14T15:01:00.000+05:30</published><updated>2011-05-14T15:01:45.136+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='केळवे-माहीम'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;महिकावतीची बखर ही १४ व्या ते १६ व्या शतकात लिहिली गेली असल्याने ह्यात  जुन्या मराठी शब्दांचा प्रचंड समावेश आहे. कै. राजवाडे यांनी बखरीमधल्या  एकूण शब्दांची संख्या मोजली ती सुमारे १२ हजार इतकी भरली. ह्यात १०३ यावनी  उर्फ फारशी शब्द आलेले आहेत असे त्यानी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. &lt;span style="color: #e69138;"&gt;१२  हजारात फक्त १०३ शब्द&lt;/span&gt; म्हणजे मुसलमानी सत्ता येऊनही रोजच्या व्यवहारात  डोईजड होईल इतकी ती कोकणात तरी फैलावली नव्हती असेच म्हणावे लागेल. संपूर्ण  बखरीमध्ये उत्तर कोकण म्हणजे मुंबई - ठाणे आणि आसपास परिसरातील गावांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची एकूण ३९६ नावे आलेली आहेत. त्यातील  महत्वाची आणि मोजकी ६० नावे पुढे देत आहे. त्यांच्या जुन्या नावांपुढे  सध्याची नावे कंसात दिलेली आहेत...&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. आगाशी (आगाशी- विरार जवळ)&lt;br /&gt;२. उतन (उत्तन - भाईंदर जवळ)&lt;br /&gt;३. कळवे (कळवा - ठाणे शहर)&lt;br /&gt;४. कान्हेरी&amp;nbsp; (बोरीवली)&lt;br /&gt;५. कोंडीवटे (कोंदिवडे - कर्जत - राजमाची पायथा)&lt;br /&gt;६. आन्धेरी (अंधेरी)&lt;br /&gt;७. कानझुरे (कांझूर - कांझूरमार्ग)&lt;br /&gt;८. कालिणे (कालिना - सांताक्रूझ) &lt;br /&gt;९. कोपरी (कोपरी - ठाणे पूर्व)&lt;br /&gt;१०. कोलसेत (कोलशेत - ठाणे - घोडबंदर)&lt;br /&gt;११. उरण (उरण)&lt;br /&gt;१२. आसनपे (आसनगाव?)&lt;br /&gt;१३. कल्याण (कल्याण)&lt;br /&gt;१४. कांधवळी (कांदिवली)&lt;br /&gt;१५. खरडी (खर्डी - कसारा जवळ)&lt;br /&gt;१६. घोडबंदर (घोडबंदर ठाणे)&lt;br /&gt;१७. चेउल (चौल - अलिबाग)&lt;br /&gt;१८. डिडोशी (दिंडोशी)&amp;nbsp; &lt;br /&gt;१९. तांदूळवाडी पैलदेची (तांदूळवाडी - पालघर जवळ)&lt;br /&gt;२०. ताराघर (तारापूर - पालघरजवळ)&lt;br /&gt;२१. तुरफे (तुर्भे)&lt;br /&gt;२२. गोराई (गोराई)&lt;br /&gt;२३. चरई (चरई - ठाणे पश्चिम)&lt;br /&gt;२४. चेने (चेना - ठाणे घोडबंदर)&lt;br /&gt;२५. चेंभूर (चेंबूर)&lt;br /&gt;२६. जवार (जव्हार)&lt;br /&gt;२७. डोंगरी (डोंगरी - मुंबई)&lt;br /&gt;२८. दहीसापूर (दहिसर?)&lt;br /&gt;२९. गोरगाव (गोरेगाव)&lt;br /&gt;३०. चेंदणी (चेंदणी - ठाणे खाडीकडील भाग)&lt;br /&gt;३१. जुहू (जुहू)&lt;br /&gt;३२. तळोजे महाल (तळोजा - पनवेलजवळ)&lt;br /&gt;३३. दांडाळे (दांडाळेतळे वसई)&lt;br /&gt;३४. नागावे (नायगाव)&lt;br /&gt;३५. बोरवली (बोरीवली)&amp;nbsp; &lt;br /&gt;३६. भाईखळे (भायखळा)&lt;br /&gt;३७. महिकावती (माहीम - पालघर)&lt;br /&gt;३८.&amp;nbsp;बिंबस्थान (केळवे - पालघर)&lt;br /&gt;३९. देवनरे (देवनार)&lt;br /&gt;४०. नाउर (नाहूर - मुंबई)&lt;br /&gt;४१. मणोर (मनोरी - मुंबई)&lt;br /&gt;४२. मागाठण (मागाठणे - मुंबई) &lt;br /&gt;४३. वरोळी (वरळी)&lt;br /&gt;४४. वासी (वाशी)&lt;br /&gt;४५. वाळुकेश्वर (वाळकेश्वर)&lt;br /&gt;४६. वेउर (येऊर - ठाणे)&lt;br /&gt;४७. वोवळे (ओवळे - ओवळा - ठाणे घोडबंदर)&lt;br /&gt;४८. वरसावे (वर्सोवा)&lt;br /&gt;४९. वांदरे (बांद्रा - मुंबई)&lt;br /&gt;५०. विह्रार (विरार)&lt;br /&gt;५१. माझिवडे (माजिवडा - ठाणे घोडबंदर) &lt;br /&gt;५२. काशीमिरे (काशीमिरे - मीरारोड मधील)&lt;br /&gt;५३. सीरगाव (शिरगाव - पालघर)&lt;br /&gt;५४. मुंबई (मुंबई)&lt;br /&gt;५५. मुळूद (मुलुंड)&amp;nbsp; &lt;br /&gt;५६. सानपे (सानपाडा?)&lt;br /&gt;५७. साहार (सहार - मुंबई विमानतळ भाग)&lt;br /&gt;५८. सीव (शिव - सायन)&lt;br /&gt;५९. साष्टी (ठाणे परिसर)&lt;br /&gt;६०. सोपारे (नालासोपारा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ३ : प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी ...&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-6976618114239029573?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/6976618114239029573/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_14.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6976618114239029573'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6976618114239029573'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_14.html' title='महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-3954056717471253965</id><published>2011-05-13T23:34:00.005+05:30</published><updated>2011-05-13T23:41:43.074+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वि. का. राजवाडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कोकणचा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महिकावती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='केळवे-माहीम'/><title type='text'>महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;महिकावतीची बखर हे&lt;b style="color: #e69138;"&gt; इतिहासआचार्य कै. वि. का. राजवाडे&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #e69138; font-size: small;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;यांनी लिहिलेले आणि  वरदा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक ३-४ वर्षापूर्वी अचानक माझ्या  वाचनात आले. त्यानंतर हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढले. पुस्तकाची पहिली  आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली होती. मला  मिळालेले पुस्तक २० वर्षे जुने असून ते अद्याप सुस्थितीत आहे. राजवाडे  यांना ही बखर कल्याणच्या &lt;b style="color: #e69138;"&gt;सदाशिव महादेव दिवेकर&lt;/b&gt; नामक व्यक्तीने वसईच्या &lt;b style="color: #e69138;"&gt;हिरा  हरी भंडारी&lt;/b&gt; यांच्याकडून मिळवून दिली होती. सध्या ही बखर बहुदा राजवाडे  यांच्या धुळे येथील संस्थेत असावी असे वाटते. राजवाडे यांनी बखरीचा अभ्यास  करून एकूण ४९ मुद्यांवर ११० पानी जी प्रस्तावना तयार केली ती खूपच महत्वाची  आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;महिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे मुंबईचे माहीम नसून पालघर  येथील केळवे-माहीम मधील माहीम आहे. उत्तर कोकणचा इतिहास सांगणारी ही बखर  साधारणपणे १४व्या शतकात लिहिली गेली असून ह्या बखरीमधला इतिहास काळ शके  १०६० म्हणजे ई.स. ११३८ पर्यंत मागे जातो. आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व  बखरींमध्ये ही अत्यंत जुनाट अशी बखर आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;ह्या बखरीचे एकूण ६ प्रकरणे असून त्यात विविध प्रकारची माहिती दिली आहे. ती कोणती ते आपण बघू...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;१.  पूर्वपरंपरा - वर्णउत्पत्ती - वर्णावर्ण - व्याख्या :&lt;/b&gt; हे प्रकरण शके १५००  (इ.स. १५७८) च्या आसपास भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;२. राजवंशावळी : &lt;/b&gt;हे प्रकरण शके १३७० (इ.स. १४४८) च्या फाल्गुन महिन्यात केशवाचार्य या व्यक्तीने लिहिले.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;३. निवाडे व हकीकती &lt;/b&gt;: हे प्रकरण शके १३७० (इ.स. १४४८) नंतर केशवाचार्य या व्यक्तीने लगेचच लिहिले आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;दुसऱ्या  आणि तिसऱ्या प्रकरणाचा काळ हा पहिल्या प्रकरणाच्या आधीचा आहे हे  वाचकांच्या लक्ष्यात आले असेलच. असे का तो प्रश्न पुढे दूर होईल. शिवाय शके  आणि इसवी सन यातील ७८ वर्षांचा फरकही लक्ष्यात आला असेलच. आता पुढचे  प्रकरण बघुया..&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;४. श्रीचिंतामणीकौस्तुभपुराण&lt;/b&gt; : हे प्रकरण शके १५०० (इ.स. १५७८) च्या आसपास   भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;५. पाठाराज्ञातीवंशावळी :&lt;/b&gt;&amp;nbsp; हे प्रकरण शके १४६० (इ.स. १५३८) मध्ये लिहिले गेले.. कर्ता मात्र अनामक आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;६. वंशावळी :&lt;/b&gt; हे प्रकरण शके १४०० (इ.स.१४७८) मध्ये लिहिले गेले आहे असे ह्या प्रकरणाचा अनामक कर्ता सांगतो.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;पहिल्या ३ प्रकरणाप्रमाणे येथेही सहाव्या प्रकरणाचा काळ हा पाचव्या आणि  पाचव्याचा काळ चौथ्या प्रकरणाआधीचा आहे. असे का हे आपण आता बघुया. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;वरील  लिखाण नीट वाचल्यास हे स्पष्ट होते की प्रकरण २ व ३ ही सर्वात आधी लिहिली  गेली. ती केशवाचार्याने लिहिली. ह्यात माहिम प्रांतामधील सर्व कुळांची  वंशपद्धती आली आहे. प्रकरण २ व ३ नंतर थेट ६ वे प्रकरण लिहिले गेले. ह्यात  फक्त प्रकरण २ आणि ३ मध्ये राहून गेलेल्या कोळंबा-शिळंबा कुळांची वंशपद्धती  आली आहे. त्यानंतर प्रकरण ५ वे लिहिले गेले. ह्यात महिकावती प्रांतात  पाठारे प्रभू कसे आले त्याची हकीकत आहे. प्रकरण ५ व ६ यांचा कर्ता मात्र  अनामक आहे. ह्यानंतर सुमारे ५० वर्षांनी भगवान दत्त नामक व्यक्तीच्या हाती  ही ४ प्रकरणे गेली. त्याने&amp;nbsp; प्रकरण २ व ३ वरती प्रकरण १ आणि ५ व ६ वरती  प्रकरण ४ अशी स्वतंत्र प्रकरणे चढवली. अश्याप्रकारे प्रकरण १-२-३ आणि  प्रकरण ४-५-६ अश्या दोन स्वतंत्र बखरी तयार झाल्या. पुढे अजून कोणा एका  दुसऱ्या अनामिकाच्या हाती ही सर्व प्रकरणे इ.स. १६०० च्या आसपास पडली  त्याने ती एकत्र करून सबंध ग्रंथ तयार केला. थोडक्यात इ.स. १४४८ ते इ.स.  १६०० अशी १५० वर्षे ह्या बखरीत लिखाणाची भर पडत गेली.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;मुळात केशवाचार्याने हे लिखाण का केले आणि कोणाच्या सांगण्यावरून केले ते आपण आता बघुया... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;शके  १३७० (इ.स. १४४८) मध्ये मालाड (मुंबई) येथील देसला उर्फ देसाई नायकोराव  याने केशवाचार्याला वंशपद्धतीचे कर्म करावयास सांगितले.&amp;nbsp;बखरीतील पान ५३ वर  केशवाचार्य लिखाणाचे कारण सांगतो.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;&lt;i&gt;"सर्व कोंकणप्रांत म्लेच्छानी आक्रमण करून, येथून तेथून चोहीकडे सर्वत्र  म्लेच्छावर्णा खाली पृथ्वी बुडून गेली. वर्णावर्ण वोळख नाहीशी झाली  स्वकुळाची वास्तपुस्त कोणाच्या गावी हि राहिली नाही. क्षत्रियांनी  राज्याभिमान सांडिला, शस्त्रे सोडिली व केवळ कृषिधर्म स्वीकारुन कित्येक  निव्वळ कुणबी बनले, कित्येकांनी कारकूनवृत्ती आदरिली, कांहिक सेवावृत्ति  अंगीकारून निभ्रांत शुद्र ठरले, शाणी कित्येक नष्ट होऊन नामशेष हि राहिले  नाहीत. बहुत आचारहीन झाले. गोत्र, प्रवर, कुळस्वामी, कुळगुरु ह्यांची  बहुतेकांस आठवण हि राहिली नाही. अशी ह्या तीन शें वर्षात भ्रष्टता माजली व  महाराष्ट्रधर्म अज्जी बुडाला. अश्या संकटसमयी श्रीदेवी कुळस्वामिणी,  मालाडचा देसला जो नायकोराव त्याच्या स्वप्नात येऊन, सांगती झाली  की,&amp;nbsp;नायकोरावा, उठ, महाराष्ट्रधर्म रक्षिण्याकरीता अठरा पगड&amp;nbsp;जातीचा मेळावा  कर आणि केळव्यापासून मुंबईपर्यंतच्या सर्व गावचे, सर्व जातींचे व सर्व  गोत्रांचे खलक जमवून, त्यांस केशवाचार्याच्या मुखे महाराष्ट्रधर्म सांगीव"&lt;/i&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;'ह्यानंतर मालाडच्या नायकोरावाने केशवचार्याच्या संमतीने मालाड उर्फ  म्हालजापूर येथील जोगेश्वरीच्या देवळापुढे विस्त्रीर्ण मंडप रचून, तीन हजार  साहा शें पंचावन्न लोक (३६५५) जमा केले. त्यात नायक (नाईक), देसाई,  पुरोहित, कुळगुरु, आचार्य, उपाध्ये, जोशी व इतर मुख्य मुख्य वृतीवंत पाच  शें एकवीस (५२१) होते. ब्राह्मणांनी लक्ष्मीसूतांनी भगवती दुर्गादेवीचे  स्तवन केले व श्रीदेवी आद्यशक्ति जगदंबिका महाराष्ट्रधर्म रक्षिका जी  जगन्माता दुर्गादेवी ती तुम्हा सर्वांवर सुप्रसन्न असो असा आशीर्वाद दिला.  नंतर केशवचार्याने सर्व शिष्टांची संमती घेऊन जमलेल्या सर्व लोकांस  प्रस्तुत लिहिली जाणारी वंशपद्धती राजा बिंबापासून (इ.स. ११३८) अद्ययावत  कथन केली व महाराष्ट्धर्माचे निरुपण केले. त्या वंशपद्धतीच्या व  महाराष्ट्रधर्मकथनाच्या सासष्ट (६६) नकला करून, साक्ष-शिक्यानिशी त्या नकला  त्या-त्या कुळास, वंशास व जातीस प्रमाणपूर्वक दिल्या. कुळांनी, वंशांनी व  जातींनी त्या शिरी वंदन करून ठेविल्या.'&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif; text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b style="color: #e69138;"&gt;ज्या महाराष्ट्रधर्माचा उच्चार १७व्या शतकात समर्थ रामदासस्वामींनी आणि  १९ व्या शतकात महादेव गोविंद रानडे यांनी&amp;nbsp;केला तो मुळात प्रथम १५व्या  शतकात केशवचार्याने केला होता. &lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;त्या ६६ नकलांपैकी आज एकही बखरप्रत  उपलब्ध नाही. राजवाडे यांना मिळालेली प्रत ही देखील मूळ बखरीची नक्कल आहे.  नक्कल करताना १५० वर्षे भर पडत राहिलेल्या ह्या बखरीमध्ये काही त्रुटी  निर्माण झालेल्या आहेत. पण म्हणून ह्या बखरीचे महत्व कमी होत नाही. अजून  काही नक्कल केलेल्या प्रती किंवा मूळ प्रती सापडल्या तर सध्या उपलब्ध  असलेल्या प्रतीमधल्या त्रुटी सुद्धा कदाचीत भरून निघतील आणि उत्तर कोकणचा  आणि महाराष्ट्रधर्माचा जुना वैभवशाली इतिहास नव्याने आपल्यासमोर मांडला  जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग २ - बखरीतील जुनी नावे ...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-3954056717471253965?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/3954056717471253965/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post.html#comment-form' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3954056717471253965'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3954056717471253965'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-8034291750410137003</id><published>2011-01-07T08:41:00.000+05:30</published><updated>2011-01-07T08:41:39.455+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='छत्रपती शिवाजी महाराज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Historical letters'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ऐतिहासिक पत्रे'/><title type='text'>शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग ३</title><content type='html'>स्वराज्यावरील संकटे काही थांबायचे नाव घेत नव्हती. १६५९ च्या अफझलखान  स्वारीपासून सुरू झालेली ही सत्वपरीक्षा राजे प्रत्येक वेळी निभावून नेत  होते. कधी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कधी स्वतःच्या अतिशय प्रिय आणि  जवळच्या माणसांचा त्याग भोगून. १६६४ साली राजांनी कोकणात यश प्राप्त केलेले  असले तरी १६६५ च्या सुरवातीला 'ती' बातमी मराठा हेरांनी राजांपर्यंत  पोचवली.&amp;nbsp;मुघलांचा सेनापती मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर  चालून येत होता. पुढे ३ महिन्यात मराठा - मुघल तह घडला. पुरंदरचा तह हा  मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी  जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. हे संपूर्ण पत्र वाचावे असेच आहे.  पत्रामध्ये राजे म्हणतात,&lt;b style="color: #b45f06;"&gt;&lt;i&gt;"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."&lt;/i&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGr73Po_LI/AAAAAAAADow/f-_Y81XhOJY/s1600/raje+8.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGr73Po_LI/AAAAAAAADow/f-_Y81XhOJY/s320/raje+8.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;'हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळे राजपुतांची मान उन्नत आहे. तुझ्यामुळे  बाबरवंशाची राज्यलक्ष्मी अधिक प्रबळ झाली असून तुझे सहाय तिला मिळत आहे. हे  प्रबळ आणि प्रौढ जयशहा! सीवाचा प्रमाण व आशीर्वाद स्वीकार. परमेश्वराने  तुझे रक्षण करून तुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवावा. मी असे ऐकले आहे  की, मजवर हल्ला करण्यासाठी व दख्खन जिंकण्यासाठी तू आला आहेस. &lt;span style="color: #b45f06;"&gt;हिंदूंचे  हृद्य व रक्त यांच्या रक्ताने तू जगात यशस्वी होऊ पहात आहेस. पण तुझ्या हे  लक्ष्यात आलें नाही की याने तुझ्या तोंडास काळोखी फासली जात आहे, कारण  तुझ्या या कृत्याने देशावर व धर्मावर आपत्ती ओढवली आहे. जर तू क्षणमात्र  अंतर्मुख होऊन आपल्या हाताकडे आणि झग्याकडे विवेकदृष्टीने पाहशील तर हा रंग  कोणाच्या रंगाचा आहे व या रंगाचा रंग इहपरलोकी काय होणार हे तुला समजेल.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यास आला असतास तर माझे शीर व डोळे  तुझ्या रस्त्यावर बिछान्याप्रमाणे पसरले असते, मी तुझ्या घोड्याबरोबर मोठी  सेना घेऊन आलो असतो आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची भूमी  तुला जिंकून दिली असती. पण तू&amp;nbsp; सज्जनांना फसविणाऱ्या औरंगजेबाच्या थापास  भूलुन इकडे आला आहेस. तेंव्हा यावेळी तुझ्याशी कोणता डाव खेळावा हे मला  समजेनासे झाले आहे. जर तुला सामील व्हावे, तर त्यात मर्दपणा नाही, कारण  मर्द लोक प्रसंगाची सेवा करीत नाहीत. सिंह कधी भित्रेपणा दाखवत नाही. बरे, &lt;span style="color: #b45f06;"&gt; जर मी तलवार व कुऱ्हाड यांचा उपयोग केला तर दोनही बाजूंनी हिंदुंचीच हानी  होणार. मोठ्या दु:खाची गोष्ट ही आहे की, मुसलमानांचे रक्त पिण्याखेरीज इतर  कामासाठी माझ्या तलवारीस म्यानातून बाहेर पडावे लागेल! &lt;/span&gt;जर या लढाईसाठी  स्वतः: तुर्क आला असता तर आम्हा वीरपुरुषांना घरबसल्या शिकार साधल्यासारखे  झाले असते. पण जेंव्हा अफझलखान न शाईस्ताखान यांच्या हातून काम झेपत नाही  असे दिसले तेंव्हा तुला आम्हाशी युद्ध करण्याकरीता नेमले आहे. कारण स्वतः:  औरंगजेब आमचा मारा सोसण्यास समर्थ नाही. हिंदूलोकांत कोणी बलशाली राहू नये  आणि सिंहांनी आपसांत लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे  स्वामित्व प्राप्त व्हावे, अशी औरंगजेबाची इच्छा आहे. ही गूढनीती तुझ्या  ध्यानात येत नाही ह्यावरून त्याच्या जादूने तुला भूल पडली आहे असे  प्रत्ययास येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तू जगात बरेवाईट पुष्कळ प्रसंग पहिले असशील. बागेत तू फुले आणि कंटक या  दोघींचाही संचय केला असशील, पण आम्हा लोकांशी युद्ध करून हिंदूंचे शीर  धुळीत मिळवण्याचे काम मात्र तू करू नये. प्रौढ वयात अल्लडपणा न करता  सादीच्या त्या वचनाचे स्मरण कर,&lt;b&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt; "सर्वच ठिकाणी घोडा फेकता येत नाही. कधी  कधी ढाल फेकून पळून जाणे योग्य असते."&lt;/i&gt;&lt;/b&gt; व्याघ्र मृगादि प्राण्यांवर  व्याघ्रता करतो, पण सिंहाबरोबर गृहयुद्ध करण्यास प्रवृत्त होत नाही. जर  तुझ्या तीक्ष्ण तलवारीत पाणी असेल व घोड्यात दम असेल तर हिंदू धर्माच्या  शत्रूंवर हल्ला करून इसलामाचे जड मूळ खोडून टाक.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SZ9linCSkAI/AAAAAAAADnA/UbB0wuWAaHU/s1600/raje+13.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SZ9linCSkAI/AAAAAAAADnA/UbB0wuWAaHU/s400/raje+13.jpg" width="220" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;जर या देशाचे राज्य दारा शिकोह &lt;b&gt;(१)&lt;/b&gt;  यास मिळाले असते तर आम्हा लोकांवर  त्याने कृपा, अनुग्रह केला असता पण तू जसवंतसिंहास दगा दिलास व उच्चनीच  याची पारख तुला करता आली नाही. आजवर किरकोळ शत्रूंशी गाठ पडल्यामुळे तुझा  दम कायम राहिला आहे. परंतु तू आता सिंहाशी युद्ध करण्याची धिटाई करून आला  आहेस. एवढ्या धावपळीने तुला काय मिळत आहे? तू मृगजळाच्या मागे धावत आहेस.  एखाद्याने फार परिश्रम करून एखादी सुंदरी हस्तगत करावी आणि ती आपल्या  शत्रूच्या स्वधील करावी, अशा तूच्छ व्यक्तीसारखा तू आहेस! तू या निचाच्या  कृपेचा काय अभिमान धरतोस? जुझारसिंहाच्या &lt;b&gt;(२)&lt;/b&gt; कामाचा परिणाम तुला लक्ष्यात  नाही? कुमार छत्रसाल &lt;b&gt;(३) &lt;/b&gt;यावर तो (औरंगजेब) कशाप्रकारची आपत्ती आणू पाहत  होता, हे तू जाणतोस. याखेरीज इतर हिंदू लोकांवर या दृश्ताच्या हाताने काय  काय अनर्थ आली आहेत हेही तुला माहित आहे. इष्ट हेतू साधण्यासाठी तो बापाचा व  भावाचा खून पाडण्यास भीत नाही. राजभक्तीची सबब संगत असशील तर तू शहाजहानशी  कसे वर्तन केलेस याचे स्मरण कर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर विधात्याने तुला अकलेचा अंश दिला असेल व मार्द्पानाची चाड असेल तर  तू आपल्या जन्मभूमीच्या संतापात आपली तलवार तापीव व अत्याचाराच्या दु:खाने  पडणार्या आसवांनी तिला पाणी दे. हा प्रसंग आम्ही लोकांनी आपसांत लढण्याचा  नाही. कारण हिंदू लोकांवर यावेळी मोठे कठीण कार्य येऊन पडले आहे.&lt;span style="color: #b45f06;"&gt; आमची  पोरेबाळे, देश, धन, देव व पवित्र देवपुजक या सर्वांवर त्याच्यामुळे  पराकाष्ठेचे दु:ख कोसळले आहे. आणि हाच क्रम आणखी काही दिवस चालेल तर आम्हा  हिंदू लोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर राहणार नाही! &lt;/span&gt;मुठभर मुसलमानांनी आमच्या  एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे  प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे. जर तुला अकलेचे डोळे असतील तर  पहा. आम्हाबरोबर तो कशा गोड गोष्टी बोलतो व चेहऱ्यावर कसे कसे रंग आणितो,  आमच्या पायात आमचीच बेडी अडकीवितो व आमच्याच तलवारीने आमची शिरे कशी कापितो  ते लक्ष्यात घ्या. आम्ही लोकांनी ह्यावेळी हिंदू, हिंदुस्थान आणि  हिंदूधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. &lt;span style="color: #b45f06;"&gt;तलवारीस  पाणी देऊन तुर्काचा जबाब तुर्कीतच दिला पाहिजे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंह&amp;nbsp; व मेवाडचा राजा राजसिंह यांच्याशी ऐक्य  करशील, तर फार मोठे काम होईल अशी अशा आहे. चोहीकडून उठावणी करून तुम्ही या  सर्पाचे डोके दगडांनी ठेचून टाका. म्हणजे काही काळापर्यंत तरी त्याला  दक्षिण प्रांतात आपले जाले पसरता येणार नाही. तेवढ्यात मी व माझे  भालेबहाद्दर वीर विजापूर व गोवळकोंडा येथील दोन्ही बादशहांना जिंकतो. मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी मुसलमानांवर तलवारीचा पाउस पाडीन आणि  सर्व दक्षिणदेशाच्या पटावरून इसलामाचे नाव किंवा चिन्ह धुवून टाकीन.  त्यानंतर कार्यदक्ष वीर व भाला चालविणारे घोडेस्वार यांना बरोबर घेऊन  प्रचंड लाटा व कोलाहल माजविणाऱ्या नदीप्रमाणे दक्षिण देशातील पहाडातून  बाहेर पडून मैदानात येईन, आणि अत्यंत जलदीने तुम्हा लोकांच्या सेवेस हजर  होईन व तुम्हास हिशेब विचारीन. चोहीकडून भयंकर युद्ध उपस्थित करून रणांगणात  दंगल माजवून आम्ही लोक आमच्या सेनेच्या लाटा दिल्ली येथील त्याच्या जर्जर  झालेल्या घरात पोहचवू. म्हणजे त्याच्या नावाचे औरंगहि राहणार नाही न जेबहि  राहणार नाही. तसेच त्याची तलवार राहणार नाही व कपाटाचे जाळेही राहणार नाही.  शुद्ध रक्ताने भरलेली नदी वाहवून आम्ही आमच्या पितरांच्या आत्म्याचे तर्पण  करू. हे काम काही फार कठीण नाही. फक्त हृद्य व डोळे व हात यांची आवशक्यता  आहे. दोन अंत:करणे (शिवराय व जयसिंह) एक होतील तर पहाड तोडता येईल व मोठ्या  सैन्याच्या समूहाच्या ठीकरया उडविता येतील. या विषयासंबंधी मला तुझ्याशी  फार बोलणे चालणे करावयाचे आहे, ते पत्री लिहिणे संयुक्तिक नव्हे. तू  म्हणशील तर मी समक्ष तुझ्या भेटीस येईन, माझा बेत तुला कळवीन. तलवारीची  शपथ, घोड्याची शपथ, देवाची शपथ व धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, असे  करण्याने तुझ्यावर आपत्ती येणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;अफझलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षत आणून तू शंकित होऊ नकोस. त्याने  बाराशे लढवय्ये हबशी माझा &lt;/span&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;घात&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; करण्यासाठी ठेविले होते. त्याच्यावर मी  प्रथमच हात चालविला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते?&lt;/span&gt;&lt;/b&gt; मला  तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण तुझ्यात माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर  मला माझे उत्तर अनुकूल आलें तर रात्री मी एकता तुझ्या भेटीस येईन.  शाहस्तेखानाच्या खिशातून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला  दाखवीन, तुझ्या डोळ्यावर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी  करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा फलादेश करून नंतर तुझा जबाब घेईन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर या पत्राचे उत्तर माझ्या मनजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण  तलवार आहे व तुझी सेना आहे. उद्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;सूर्य आपले मुख संध्याकाळात लपवील  तेंव्हा माझा अर्धचंद्र (तलवार)  म्यानातून बाहेर पडेल. बस्स. कल्याण असो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;**********************************************************************************&lt;wbr&gt;&lt;/wbr&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;(१)&lt;/b&gt;  दारा शिकोह हा शहाजहानचा मोठा मुलगा आणि औरंजेबाचा वडीलबंधू होता. शहाजहान  मागून गादीवर तो बसू नये म्हणून औरंगजेबाने जयसिंहमार्फत जसवंतसिंहाला पत्र पाठवून त्याचे मन कलुषित केले आणि दारा यास कुठलेली सहाय्य  मिळू दिले नाही. पुढे औरंगजेबाने त्याचा पराभव केला आणि त्याला ठार मारले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;(२)&lt;/b&gt; जुझारसिंह बुंदेला हा शहाजहानचा एकनिष्ठ जहांगीर होता. पुढे मात्र  औरंगजेबाने त्याचे संपूर्ण राज्य काढून घेतली, त्याला पदच्युत केले आणि  जुझारसिंहाला अक्षरश: जंगलातून वणवण फिरावे लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;(३)&lt;/b&gt; छत्रसाल  बुंदेला यावर औरंगजेबाने मोठी आपत्ती आणली होती. छत्रसालचे वडील चंपतराय  यांनी खरेतर औरंगजेबाला खूप सहाय्य दिलेले होते. पुढे आपले राज्य परत  घेण्यासाठी चात्रासाल शिवरायांना राजगडी येऊन भेटले.&lt;br /&gt;******************************&lt;wbr&gt;&lt;/wbr&gt;****************************************************&lt;wbr&gt;&lt;/wbr&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-8034291750410137003?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/8034291750410137003/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/01/blog-post.html#comment-form' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/8034291750410137003'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/8034291750410137003'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग ३'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGr73Po_LI/AAAAAAAADow/f-_Y81XhOJY/s72-c/raje+8.jpg' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-6290371684333433402</id><published>2010-12-31T07:38:00.000+05:30</published><updated>2010-12-31T07:38:16.460+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='छत्रपती शिवाजी महाराज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Historical letters'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ऐतिहासिक पत्रे'/><title type='text'>ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो ?</title><content type='html'>&lt;span style="font-size: small;"&gt;पण सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून  शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडा ओरडा केला जातोय. जर ते  ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात  ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये राजांच्या तोंडात कोंबून   ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान  करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील  खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू  केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे.  ह्याचा निषेध करावा तितका कमीच.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/Saeea5b_j2I/AAAAAAAAEOU/WD4miBIrT8k/s1600/raje+9.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/Saeea5b_j2I/AAAAAAAAEOU/WD4miBIrT8k/s400/raje+9.jpg" width="265" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?'&lt;/span&gt;  हे पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ  (शिवाजीराजे कृष्णाजी भास्करला मारताना) आणि&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा  धरु पाहतो'&lt;/span&gt; या खालील ओळींनी विचारचक्र सुरू केले. राजांनी हे एका पत्रात  लिहिले आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे. कुठल्याही एका जातीची मक्तेदारी समाजावर नसून हे  श्रींचे राज्य अशी धारणा राजांची होती. हे वाक्य राजांनी ज्या पत्रात  वापरले आहे ते संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून समजून येईल की  चुकीचे वाक्य चुकीच्या ठिकाणी वापरून लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे... &lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून  सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे  म्हणुन प्रभावळीचा सुभेदार &lt;span style="color: #b45f06;"&gt;जिवाजी विनायक&lt;/span&gt; याला आरमारास रसद पोचवायचे काम  दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी&lt;b style="color: #b45f06;"&gt; १८ जानेवारी १६७५ &lt;/b&gt;रोजी  जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते  म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"&lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;********************************************************************************&lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी  प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया  सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे  मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले.  त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला  ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा  होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी  केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास  आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत  असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही  कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब (शिवाजी राजे) रीझतील  की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले  चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या  चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या  उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना  रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व  त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या  उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस  ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रवाना छ २ जिल्काद.&lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; ********************************************************************************&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; तर हे १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे आधी घडलेल्या  'कृष्णाजी भास्कर' बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज पसरविला जात आहे... हे  आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार आहोत का??? &lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-6290371684333433402?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/6290371684333433402/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/12/blog-post_31.html#comment-form' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6290371684333433402'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6290371684333433402'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/12/blog-post_31.html' title='ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो ?'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/Saeea5b_j2I/AAAAAAAAEOU/WD4miBIrT8k/s72-c/raje+9.jpg' height='72' width='72'/><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-7002908344629361795</id><published>2010-12-30T13:07:00.000+05:30</published><updated>2010-12-30T13:07:43.386+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='छत्रपती शिवाजी महाराज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Historical letters'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ऐतिहासिक पत्रे'/><title type='text'>सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;होय दोस्तांनो...  हे खुद्द आपल्या महाराजांनी म्हटले आहे... छत्रपति शिवरायांनी &lt;span style="color: #b45f06;"&gt;२८ जानेवारी  १६७७ &lt;/span&gt;रोजी सामान्य रयतेस उद्देशून लिहिलेले पत्र समाजातील प्रत्येक  व्यक्तीला आजही लागू पडते. आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी  एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे.  सध्या सर्वत्र जे सुरू आहे ते बघता आपण त्यांची आज्ञा आजही पाळणार आहोत का?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGqQ-1WdaI/AAAAAAAADoo/uPfgclYoNWM/s1600/raje.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGqQ-1WdaI/AAAAAAAADoo/uPfgclYoNWM/s400/raje.jpg" width="360" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;******************************************************************************* &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३ नल नाम संवत्सरे माघ शुद्ध ५ क्षत्रिय  कुलावत्वंस श्री राजा शिवाजी छत्रपती स्वामी यांणी समस्त ब्राह्मण वेदपाठी व  ग्रहस्थान व क्षत्रिय मंडळी तथा प्रभू ग्रह्स्थान व वैश्यजाती व शुद्रादी  लोकान तथा जमेदार व वतनदार व रयेत वगैरे सर्व जाती हिंदू महाराष्ट्रान तथा  महालांनी (सुभा) व देश व तालुके व प्रांतानिहाय वगैरे यास आज्ञा केली  ऐसीजे.&lt;/span&gt;    &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हिंदू जातीत अनादी परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत आले असता  अलीकडे काही दिवसात येवनी अंमल जाहल्यामुळे काही जातीतील लोकांस बलात्कारे  धरून भ्रष्ट केले व कित्येक जागीची दैवते जबरीने छीन्न-भिन्न केली. हिंदू  जातीत हाहाकार जाहला. गाय ब्राह्मणसह धर्म उच्छल होण्याचा समय प्राप्त  जाहला.त्याजवरून श्रीईश्वरी कृपेने आमचेहोत श्री शिवाजीने यवन वगैरे  दृष्टास शासन करवून पराभवाते नेले व राहिले ते शत्रू पादाक्रांत होतील.&lt;/span&gt; &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारात राज्याभिषेक समयी  क्षेत्रक्षेत्रादि क्षेत्रस्थ ब्राह्मण बहुत ग्रंथ अनादी सर्व जमा करून  धर्म स्थापना जाहली. त्यास श्रीकाशी क्षेत्ररथ ब्राह्मणात काही तट पडून  हाली ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत झाली आहे असे ठरले. त्याजवरून हल्ली  पुन्हा शास्त्रीपंडित व मुत्सद्दी व कारकून यास आज्ञा होऊन ज्ञाति विवेक व  स्कंद पुराणांतर्गत श्याद्रीग्रंथ ((सह्याद्रीग्रंथ?) आदी महानग्रंथी  निर्णय सर्व झातीविशी जाहले आहेत ते वगैरे सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे  धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे निरवेध चालावे आगर ज्या ज्या ज्ञातीस  वेदकर्मास अधिकार असून येवनी जाहल्यामुळे अथवा ब्राह्मणांनी काही  द्वेषबुद्धीने शास्त्रानुरूप काही कर्मे न चालविता मलीन झाली असतील ती त्या  ज्ञातीच्या मंडळींनी पुरी पाहून ज्याची त्याची नीट वहिवाट आचाराने. ज्या  ज्ञातीत जशी परंपरा चालत आली ती त्याप्रमाणे चालविणे. जो कोणी द्रवे  लोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहित नवीन तंटे करून खलेल करील येविसो  त्याज्ञाती यानिवाले सरकारात अर्ज करावा म्हणजे शास्त्राचे समते व  रूढीपरंपरा व ग्रंथ पाहून&amp;nbsp; निरंतर निरमत्छ्रपणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न  धरिता पर्निष्ट जेंव्हाचे तेंव्हाच त्वरित बंदोबस्त होईल.&lt;/span&gt;  &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हल्ली यवन उत्तर देशीहून येत आहे. तरी सर्व ज्ञातिने एकदिल राहून कस्त  मेहनत करून सेवा करून शत्रू पराभावाते न्यावा. यात कल्याण तुमचे सरकारचे  ईश्वर करील. जाणेजे.&lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;*******************************************************************************&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;सध्या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या घाणेरड्या आणि जातीविषयक  इतिहास बदलाचा मी निषेध करत आहे. जे लोक हे करत आहेत त्यांना समजत नाही  आहे की प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते थेट शिवरायांचा अपमान करीत आहेत...&lt;/span&gt;&lt;/span&gt;    &lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;b&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;"जे जे होईल ते ते पाहावे.. हे कैसे ऐसे आयुष्य जाहले..."&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-7002908344629361795?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/7002908344629361795/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/12/blog-post.html#comment-form' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/7002908344629361795'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/7002908344629361795'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGqQ-1WdaI/AAAAAAAADoo/uPfgclYoNWM/s72-c/raje.jpg' height='72' width='72'/><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-4687878185637764563</id><published>2010-11-05T07:45:00.000+05:30</published><updated>2010-11-05T07:45:41.198+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='छत्रपती शिवाजी महाराज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Historical letters'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ऐतिहासिक पत्रे'/><title type='text'>शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग २</title><content type='html'>ज्या दुर्मिळ पुस्तकातून मी पत्रे संकलित करून लिहितो आहे त्या  पुस्तकाबद्दल आपण गेल्या भागात पहिले. काही पत्रांच्या संदर्भाने  राजांबद्दल अधिक जाणून सुद्धा घेतले. ह्या भागात आपण राजांनी लिहिलेली  राजकारण विषयक पत्रे बघूया...&lt;br /&gt;&lt;br /&gt;येत्या &lt;b style="color: #b45f06;"&gt;१० नोव्हेंबर&lt;/b&gt; रोजी आहे ३५१ वा शिवप्रताप दिवस. शिवप्रतापदिवस  म्हणजे ज्यादिवशी राजांनी प्रतापगडाच्या साक्षीने अफझलखानाला ठार मारले तो  दिवस. जी जावळी घेण्यासाठी खान आला होता त्या जावळीकडे आणि तिथल्या  चंद्रराव मोरेकडे राजांचे लक्ष १६५१ पासूनच होते. चंद्रराव मोरे याने  जेंव्हा बीरवाडीच्या माल आणि बाजी पाटील यांची वतने बळकावली तेंव्हा  त्यांनी येऊन शिवरायांपुढे गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या अधिकारपणाला मान्यता  देताना राजे म्हणतात,&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/03/blog-post_14.html"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color: #cc0000;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;"तुम्ही अधिकारपण खाउनु अधिकारपणाची चाकरी करणे"&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&amp;nbsp; &lt;/span&gt;&lt;/a&gt;जेंव्हा खानाचे आक्रमण झाले तेंव्हा राजांनी  त्याला पाठवलेल्या पत्राचा स्वैर मराठी अनुवाद तुम्हाला &lt;a href="http://marathahistorycalender.blogspot.com/2010/11/blog-post.html" style="color: #b45f06;"&gt;&lt;b&gt;येथे&lt;/b&gt;&lt;/a&gt; वाचता येईल.  पत्रात राजांनी खानाच्या सैन्याला जावळीच्या खोऱ्यात जगातल्या सर्व सुखसोयी  उपभोगता येतील असे म्हटले होते. अर्थात त्यांना कश्या सुखसोई पोचवल्या  गेल्या हे सर्वश्रुत आहेच!!! खानस्वारी पाठोपाठ मुघलांनी शास्ताखानाला (शाहिस्तेखानाला) दख्खन मोहिमेवर  धाडले. औरंगाबादवरून निघालेल्या शाही फौजा थेट पुण्यात शिरल्या आणि  सर्वत्र नासधूस करू लागल्या. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी  खुप होत असे. आपल्या  प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख  सर्जेराव जेधे यांना &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;२३ ऑक्टोबर १६६२&lt;/span&gt;&lt;/b&gt; रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे  की&lt;span style="color: #cc0000;"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color: black;"&gt;,&lt;/span&gt;&lt;a href="http://draft.blogger.com/goog_1137307635" style="color: #b45f06;"&gt;"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल"&lt;/a&gt;&lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/03/blog-post_9174.html" style="color: #b45f06;"&gt; &lt;/a&gt;ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१६५९ च्या शेवटाला केलेला खानवध आणि नंतर कोल्हापूरपावेतो मारलेली  धडक,&amp;nbsp;पन्हाळा आणि जुलै १६६० मधला बाजी-फुलाजी प्रभूंचा भीम पराक्रम,  वेढ्यातून सुटून आल्यावर १६६३ मध्ये खुद्द शाहिस्तेखानाची राजांनी छाटलेली  बोटे ह्या सर्वात दख्खन पेटून उठले होते. गेल्या ३-४ वर्षात दख्खनेत झालेली  हानी भरून काढण्यासाठी राजांनी सुरत बेसुरत करून प्रचंड लुट प्राप्त केली.  आत्मविश्वास कैक पटींनी वाढलेल्या राजांनी दख्खन मुघल सुभेदाराला पत्र  पाठवले. मूळ पत्र फारसीमध्ये असले तरी त्याचा मराठी अनुवाद येथे देत आहे.  स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध  खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून  त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.ह्या पत्रात राजे म्हणतात,&lt;b style="color: #b45f06;"&gt;&lt;em&gt;"&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/04/blog-post_02.html"&gt;आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही."&lt;/a&gt;&lt;/em&gt;&lt;/b&gt;&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/04/blog-post_02.html" style="color: #b45f06;"&gt; &lt;/a&gt;हे संपूर्ण पत्र वाचावे असे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt;&lt;b&gt;"आज तीन वर्षे बादशहाचे मोठे मोठे सल्लागार आणि योद्धे आमचा प्रदेश काबीज  करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वांस माहिती आहेच. बादशहा हुकुम  फर्मावतात,'शिवाजीचा मुलुख आणि किल्ले काबीज करा.' आणि तुम्ही जवाब पाठविता  'आम्ही लवकरच काबीज करतो.'&lt;/b&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt;&lt;b&gt;आमच्या या दुर्गम प्रदेशात कल्पनेचा घोडा  सुद्धा नाचविणे कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला?  भलत्याच खोट्या बातम्या लिहून पाठवण्यात तुम्हाला लाज कशी वाटत नाही?  (विजापूरचे) कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते ते तुम्ही  काबीज केले. आमचा प्रदेश अत्यंत डोंगराळ आहे. नदी-नाले उतरून जाण्यास वाट  नाही. अत्यंत मजबूत असे साठ किल्ले माझे आज तयार आहेत. पैकी काही समुद्र  किनाऱ्यावर आहेत. बिचारा अफझलखान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्यूमुखी  पडला. हा सर्व प्रकार तुम्ही बादशहास का कळवीत नाही? अमीर उल उमराव  शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबित डोंगरात आणि पाताळात पोचणाऱ्या खोऱ्यांत  तीन वर्षे सारखा खपत होता. 'शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज  करतो' असे बादशहाकडे लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम  त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा सर्वांच्या समोर आहे.&lt;/b&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt;&lt;b&gt;आपल्या भूमीचे  संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या  बातम्या लिहून पाठवल्या तरीही मी माझे कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार  नाही."&lt;/b&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGr73Po_LI/AAAAAAAADow/f-_Y81XhOJY/s1600/raje+8.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGr73Po_LI/AAAAAAAADow/f-_Y81XhOJY/s320/raje+8.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div&gt;१६६४ मध्ये आदिलशाही सरदार खवासखान याने शिवरायांवर स्वारी केली. राजे  पुन्हा एकदा कोकणात उतरले आणि त्यांनी विजापूरचा प्रदेश अधिक जोमाने  काबीज करायला सुरवात केली. खवासखान, बाजी घोरपडे आणि खेम सावंत या  त्रिकुटाचा शिवरायांनी एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून बिमोड  केला शिवाय पोर्तुगीज मुलुख सुद्धा काबीज केला तेंव्हा त्यांना धाक बसून  त्यांनी नजराणा देखील पाठवला. आपल्या आऊसाहेब जिजामाता यांस लिहीलेल्या  पत्रात ते म्हणतात,&lt;em&gt;&lt;span style="color: #cc0000;"&gt;"स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें."&lt;/span&gt;&lt;/em&gt;&amp;nbsp; राजांनी संपूर्ण कोकणावर ताबा मिळवत आता सिंधूदुर्गाचा पाया घातला आणि आपला  आरमारी दरारा वाढवा म्हणून पहिली आरमारी मोहीम काढली. १६६५च्या मार्च  महिन्यात शिवाजीराजे &lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/08/blog-post.html"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;मराठा आरमाराची पहिली मोहीम&lt;/span&gt;&lt;/a&gt;  संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी  आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी  घाईघाईने राजगड गाठला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड  ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते.  त्याबद्दल आपण पुढच्या भागात माहिती घेऊ... &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-4687878185637764563?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/4687878185637764563/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/11/blog-post.html#comment-form' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/4687878185637764563'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/4687878185637764563'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग २'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SaGr73Po_LI/AAAAAAAADow/f-_Y81XhOJY/s72-c/raje+8.jpg' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-7412106158537879028</id><published>2010-10-31T04:06:00.000+05:30</published><updated>2010-10-31T04:06:13.190+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='छत्रपती शिवाजी महाराज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठा इतिहास'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Historical letters'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ऐतिहासिक पत्रे'/><title type='text'>शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग १</title><content type='html'>&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; साधारणपणे २००६-७ मध्ये मी मराठा इतिहास आणि संबंधित विषयांवर  ओर्कुटवर लिखाण सुरू केले होते. तेंव्हा मराठीत ब्लॉग वगैरे काही ठावूक  नव्हते मला. काही दिवसांनी मला एक सचिन नामक मुलाचा फोन आला. (मी माझा फोन  नंबर ओर्कुटवर तेंव्हा ठेवलेला होता.) लोअर परेलला असणाऱ्या एका जुन्या  ग्रंथालयात काम करणाऱ्या सचिनने मला त्याच्याकडे असलेली काही जुनी पुस्तके  बघण्यासाठी तिकडे बोलावले होते. माझ्या वाचनात उत्तम भर पडेल असे त्याचे  म्हणणे होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच तिकडे पोचलो. त्याने ७-८  पुस्तके माझ्यासमोर काढून ठेवली. मी ती सर्व पुस्तके २ महिन्यात परत  करण्याच्या हमीवर घरी घेऊन आलो. त्या ग्रंथालयाचा सदस्य नसताना आणि तो मला  ओळखत देखील नसताना त्याने इतकी जुने पुस्तके मला नेऊ देणे म्हणजे मला थोडे  आश्चर्य वाटते. अर्थात मी माझा पता आणि संपर्क क्रमांक त्याच्याकडे ठेवलेला  होताच. घरी आलो आणि पुढचे काही दिवस सुट्टी असल्याने अधाशासारखे ती  पुस्तके वाचून काढू लागलो. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते&lt;b style="color: #b45f06;"&gt; 'छत्रपती  शिवाजी महाराज - पत्ररूप व्यक्तीदर्शन'&lt;/b&gt; लेखक होते डॉक्टर रामदास.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt; ह्या  पुस्तकात राजांनी लिहिलेल्या काही पत्रांचा अभ्यास करून राजांचे  व्यक्तिमत्व मांडण्याचा पर्यंत केलेला होता. सदर पुस्तक १९४२ सालचे होते.  माटुंगा येथून प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाची किंमत अवघे २ रुपये  लिहिलेली होती. हे दुर्मिळ पुस्तक आता बाजारात उपलब्ध नाही हे मला ठावूक  होते तेंव्हा मी त्या पुस्तकाची सर्व पाने स्कॅन करून घेतली. पुस्तकात  शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांची अनुवादित पत्रे होती. अशी एकूण ५०  पत्रे छापलेली होती. गेल्या वर्षी मी हा ब्लॉग सुरू केला तेंव्हा त्यातली  बहुतेक पत्रे या ब्लॉगवर दिली होती. सदर लिखाण त्याच पत्रांवर आधारीत असून  त्यातला भाग १ आपल्यासमोर सादर करतोय... सध्यातरी लिखाण २ भागात संपवायचा  विचार आहे पण बघुया जस-जसे लिखाण होईल त्यावर ठरेल किती भाग होतील ते.  अपेक्षा हे आपल्याला आवडेल.....&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jKHMC4NeI/AAAAAAAAJdc/T9P-5gHRc2c/s1600/original+5.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jKHMC4NeI/AAAAAAAAJdc/T9P-5gHRc2c/s400/original+5.jpg" width="310" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या  एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ  वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी  नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या  शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले.  या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना पत्र  पाठवले. &lt;b&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt;'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' &lt;/i&gt;&lt;/b&gt;या आशयाचे पत्र पाठवले.  आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या  पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे. आपल्या सहकाऱ्यांना  आवश्यक असे मानसिक बळ ते वेळोवेळी देत असत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या  लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही  मुलाहिजा ठेवत नसत.&lt;b&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt; 'बदअमलाबद्दल कड़क शासन'&lt;/i&gt;&lt;/b&gt; ते करत असत. जानेवारी १६४६  मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री  सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची  शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस  रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) पुढे  त्याचाच कुळातील सोनजी गुजर याने राजांना &lt;b&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt;'पाटीलकी परत करावी, आम्ही  स्वराज्यासाठी निष्ठा अर्पण करतो'&lt;/i&gt;&lt;/b&gt; असे पत्र पाठवले तेंव्हा राजांनी २८  जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार त्याची पाटिलकी मान्य केली आहे. योग्य माणसे  ओळखून त्यांच्याकडून निष्ठेने काम करून घेण्याची ही कला अतुलनीय आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;शिवरायांनी वतनदारी संस्था बंद करवली असे नेहमी म्हटले जाते, ऐकिवात येते,  ते पूर्णपणे खरे नाही. खरेतर त्यांनी वतनदारी संस्थेत अमुलाग्र बदल करून  तिचा उपयोग स्वराज्यासाठी केला. ते अधिक मजबूत केले. पुरंदरचे किल्लेदार  सरनाईक महादजी यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र निळकंठराव यांना  पाठवलेल्या पत्रात राजे म्हणतात,&lt;b&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt;"जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्ताल,  तोपर्यंत आम्हीहि तुम्हासी इमाने वर्तोन. तुम्हापासून इमानांत अंतर  पडिलियां आमचा हि इमान नाही."&lt;/i&gt;&lt;/b&gt; कुठले वतन वंश परंपरेने सुरू ठेवायचे आणि  कुठले नाही याबाबत ते माणूस ओळखूनच निर्णय घेत असणार. याच आशयाची अजून काही  पत्रे उपलब्ध आहेत.&lt;b&gt;&lt;i style="color: #b45f06;"&gt; 'मी शत्रूंना दगे दिले, मित्रांना दगे दिल्याचे दाखवा'  &lt;/i&gt;&lt;/b&gt;असे आवाहन त्यांनी केले होते. त्याला आजपर्यंत उत्तर आले नाही. स्वराज्य  उभे करताना एक-एक माणूस जोडताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती हे  जीवाला-जीव देणारी, लाख मोलाची माणसे पाहिली की सहज कळून येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवरायांनी  स्वराज्य निर्मितीच्या कार्यात काही इनामे दिली होती. शिवराय १६७४ मध्ये  छत्रपति होण्याआधी विजयनगरचे साम्राज्य हे दक्षिण भारतातले शेवटचे हिन्दू  साम्राज्य होते. ते १५ व्या शतकात लयास गेल्यानंतर दक्षिणेमध्ये आदिलशाही,  कुतुबशाही यांचे राज्य होते. &lt;span style="color: #b45f06;"&gt;विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा वंशज  तिरुमलराय&lt;/span&gt; यांना शिवरायांनी १५ एप्रिल १६५७ च्या रोप्यपटाद्वारे काही जमीन  निर्वाहासाठी इनाम&amp;nbsp; म्हणून दिली होती. याशिवाय &lt;span style="color: #b45f06;"&gt;आंबेजोगाईच्या दासोपंतांना&lt;/span&gt;,  आळंदीच्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;'ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी&lt;/span&gt; दर सालाना दानाची  व्यवस्था केली होती. आग्र्याहून सुखरूप सुटून राजगडी परत येताना राजांनी ९  वर्षाच्या शंभूराजांना कृष्णाजी &lt;span style="color: #b45f06;"&gt;विश्वासराव आणि काशी त्रिमल&lt;/span&gt; यांच्याकड़े  ठेवले होते. ते शंभूराजांना राजगडी परत घेउन आल्यावर राजांनी त्यांना १ लाख  रुपये इनाम दिले. १६६० पासून प्रतापगडाच्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;तुळजा&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;भवानी&lt;/span&gt;&lt;span style="color: #b45f06; font-size: small;"&gt; देवीच्या &lt;/span&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;नैवेद्याची&lt;/span&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; संपूर्ण  व्यवस्था&lt;/span&gt;, १६७५ पासून पाटगाव &lt;span style="color: #b45f06;"&gt;मौनीबाबांच्या मठाला सालीना १००० माणसांचा  शिधा &lt;/span&gt;ही सर्व पत्र उपलब्ध आहेत. छत्रपती शिवरायांनी १६७८ मध्ये &lt;span style="color: #b45f06;"&gt;समर्थ  रामदास स्वामींच्या चाफळ येथील मठास सनद &lt;/span&gt;दिली आहे. त्यात ३३ गावे, ४१९ बिघे  जमीन, १ कुरण आणि १२१ खंडी धन्य ह्याचा तपशील दिसून येतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;br /&gt;छत्रपती  शिवरायांचे &lt;span style="color: #b45f06;"&gt;शेती विषयक धोरण आणि व्यापार विषयक धोरण&lt;/span&gt; हा खरतर अभ्यासाचा एक  मोठा विषय. पण त्या संदर्भात आपण काही पत्रे बघुया. पुणे परगण्यामधले  देखमुख बापाजी शितोळे आणि देशमुख विठोजी शितोळे यांनी&lt;b&gt;&lt;i&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'मुघलांच्या  धामधूमीमुळे आमचे इतके नुकसान झाले आहे की आम्ही कर भरू शकत नाही'&lt;/span&gt;&lt;/i&gt;&lt;/b&gt; असे  राजांना कळवले होते. त्यांचा हा अर्ज राजांनी मान्य करून त्यांचा कर रद्द  केला आहे. प्रजा नियमासाठी नव्हे तर नियम प्रजेसाठी आहेत हे त्यांना सर्वथा  ठावूक होते. आवश्यक तेंव्हा नियमात बदल करून धोरणे राबवता येतात हे ह्याचे  उत्तम उदाहरण. कोकणात जम बसल्यावर राजांनी कोकणातील व्यापार वाढविला होता.  दाभोळ येथे नारळांची विक्री अतिशय कमी किमतीत होऊ लागल्याने त्याचा परिणाम  आजूबाजूच्या व्यापारावर होऊ लागला. तेंव्हा राजांनी आपल्या सुभेदाराला  पत्र लिहिले. राजे म्हणतात,&lt;b style="color: #b45f06;"&gt;&lt;i&gt;'दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा  आहे?'&lt;/i&gt;&lt;/b&gt; पोर्तुगीझांच्या ताब्यातील व्यापारी मीठ कमी किमतीत विकत असल्याने  स्वराज्यातील मीठ व्यापारयांना कोणी भाव देईना. आपल्या व्यापारयांना  उत्तेजन मिळावे म्हणून राजांनी कुडाळ येथील आपला सुभेदार नरहरी आनंदराव यास  पत्र लिहिले. ते म्हणतात,&lt;b style="color: #b45f06;"&gt;&lt;i&gt;'बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे' &lt;/i&gt;&lt;/b&gt;ह्यावरून दिसून येते की व्यापारावर त्यांचे किती बारीक लक्ष्य होते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;प्रभानवलीचा  सुभेदार रामजी अनंत यास राजांनी पाठवलेले पत्र अतिशय वेधक आहे. ५ सप्टेंबर  १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रात राजे म्हणतात,&lt;i style="color: #b45f06;"&gt;&lt;b&gt;'येक भाजीच्या देठासहि मन  नको'&lt;/b&gt;&lt;/i&gt; शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ  नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे  असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत. याशिवाय जमिन महसूलीची  पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये  राजांनी केले आहे.&lt;b&gt; (गेल्या काहीवर्षांपासून शेतकर्‍याच्या झालेल्या  अवस्थेबद्दल बोलताना, हे पत्र प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये लावले पाहिले  अशी सूचन बाबासाहेब पुरंदरे यांनी मध्ये एका कार्यक्रमात केली होती.)&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S2s5L8vwSzI/AAAAAAAAJlI/OyKj3x3PRy4/s1600/raje+7.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S2s5L8vwSzI/AAAAAAAAJlI/OyKj3x3PRy4/s400/raje+7.jpg" width="346" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: small;"&gt;&lt;b&gt;&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;br /&gt;शिवछत्रपतींचे&lt;span style="color: #b45f06;"&gt; युद्ध आणि सैन्यविषयक धोरण &lt;/span&gt;हा अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय.  सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी  ह्याबद्दल सविस्तर विवेचन करणारे पत्र राजांनी ९ मे १६७४ रोजी आपल्या  कोकणातील अधिकाऱ्यांना धाडले. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही  राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही  उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क असत हे ह्या पत्रावरून दिसून  येते. आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे  हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा  स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असणार.  स्वराज्याचा मूळ गाभा हा किल्ले आणि त्यांची बांधणी यावर होता आणि त्यावर  होणारा खर्च देखील प्रचंड होता. असाच एक किल्ला राजांनी बाजीप्रभू देशपांडे  यांना वसवायला सांगितला होता. १६५९ मध्ये&lt;b style="color: #b45f06;"&gt;&lt;i&gt; 'मोहनगड किल्ला वसवावा.'&lt;/i&gt;&lt;/b&gt; असे  पत्र राजांनी बाजीप्रभूंना पाठवले आहे. तटबंदीचे काम करणे आणि गडावर वसाहत  बसवणे असे सांगून बांधकाम एका पावसाळ्यात मोडकळीस यायला नको ते मजबूत असावे  असे त्यांनी म्हटले आहे. शिवरायांना दुर्गबांधणी या विषयात प्रचंड  दूरदृष्टी होती. १६७७ मध्ये दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान चेन्नई येथील  जिंजी किल्ल्याचे बांधकाम राजांनी करवून घेतले. ते बघून फ्रेंच मार्टिन  त्याच्या डायरीत म्हणतो&lt;b&gt;&lt;i&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;,"त्यांनी केलेले बांधकाम हे अभूतपूर्व आहे.  युरोपातल्या कुठल्याही बांधकाम तज्ञाला असे बांधकाम करण्याचा विचार देखील  सुचणार नाही."&lt;/span&gt;&lt;/i&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या भागात आपण शिवरायांसंदर्भात काही पत्रे पाहिली.  पुढच्या भागात आपण अफझलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजा, व्यंकोजी भोसले,  दक्षिण दिग्विजय मोहीम अशी राजकारणाचा विस्तृत पट मांडणारी पत्रे बघू...&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-7412106158537879028?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/7412106158537879028/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/10/blog-post.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/7412106158537879028'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/7412106158537879028'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग १'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jKHMC4NeI/AAAAAAAAJdc/T9P-5gHRc2c/s72-c/original+5.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-6976400228819227204</id><published>2010-09-20T19:34:00.000+05:30</published><updated>2010-09-20T19:34:22.177+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Maratha Navy'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Konkan Coast'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Siddi'/><title type='text'>छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार : भाग २</title><content type='html'>गेल्या भागात आपण मराठा आरमाराचा जन्म कसा झाला आणि मराठ्यांनी आरमाराच्या साथीने काय-काय पराक्रम केले ते अगदी थोडक्यात पहिले. अर्थात विस्तृतपणे ते पुढे येईलच. आज आपण बघणार आहोत मराठा आरमाराकडे कुठल्या-कुठल्या बोटी होत्या, शिवरायांची आरमारी धोरणे काय होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा &lt;strong&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'वाऱ्यावीण प्रयोजन नाही'&lt;/span&gt;&lt;/strong&gt; अश्या 'फरगात' (फ्रीगेट्स) न बनवता &lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;strong&gt;'गुराबे'&lt;/strong&gt;&lt;/span&gt; आणि &lt;strong&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'गलबते'&lt;/span&gt;&lt;/strong&gt; बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. ह्यासोबत &lt;span style="color: #e69138;"&gt;तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल&lt;/span&gt; असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात. गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकतात. तर गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनीम समोर आल्यावर काय करावे कसे वागावे ह्याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन कस्त करून त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गानिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात,&lt;strong&gt;&lt;span style="color: #e69138;"&gt;"तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा."&lt;/span&gt;&lt;/strong&gt; बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे आणि सालाबत पदवी असे स्पष्ट आदेश सरखेलांना होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर्षाचे ८ महिने आरमार खुल्या समुद्रात असले तरी पावसाळ्याचे ४ महिने मात्र ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित करून ठेवावे लागे. याबाबत आज्ञापत्र सांगते की, समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधीच आरमाराची छावणी योग्य ठिकाणी करणे आवश्यक असते. खुल्या उथळ समुद्रात किंवा कुठल्याही जलदुर्गाच्या खाली ते उघड्यावर नांगरून ठेवता येत नाही. छावणी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्याकिल्ल्यांच्या सानिध्यात बंदरात करावी म्हणजे दरवर्षी त्याच बंदराच्या आसपासच्या गावांना तोशीस पडत नाही. जिथे गनीम सहज सहजी पोचू शकत नाही अश्या ठिकाणी छावणी असावी असे आज्ञापत्र सांगते. आरमाराच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद होती की खाडी किनारी दिवस-रात्र गस्त घालून आरमार सुरक्षित राहील याची चाकरी करावी. खुद्द त्या भागाच्या सुभेदारांना २ महिन्याकरता संपूर्ण कुटुंब-कबिला घेऊन आरमाराची व्यवस्था बघण्याकरता आसपास जाऊन राहावे लागे इतके चोख आणि कडक नियम या बाबतीत राजांनी बनवले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. आत्ता पायांत फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता टोपीकरांना आणि सिद्दीला आव्हान देण्यास सज्ज झाले होते. मराठा आरमाराने कुठ-कुठल्या लढाया लढल्या, दैदिप्यमान यश कसे संपादित केले ते पाहूया पुढच्या भागात...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-6976400228819227204?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/6976400228819227204/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/09/blog-post.html#comment-form' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6976400228819227204'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6976400228819227204'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार : भाग २'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-296042139848722749</id><published>2010-08-12T05:36:00.000+05:30</published><updated>2010-08-12T05:36:02.034+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Maratha Navy'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Portugiz'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Sindhudurg'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Konkan Coast'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Goa'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Siddi'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='SEO'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Mumbai'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Adilshahi'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='East India Company'/><title type='text'>छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार : भाग १</title><content type='html'>&lt;i&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे."&lt;/span&gt;&lt;/i&gt; अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे &lt;i&gt;'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला.. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.'&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;i&gt;"सावकारांमध्ये फिरंगी&lt;/i&gt; (पोर्तुगीझ), &lt;i&gt;इंग्रज, फरांसीस&lt;/i&gt; (फ्रेंच), &lt;i&gt;डिंगमारांदी&lt;/i&gt; (डच?) &lt;i&gt;टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते?"&lt;/i&gt;&lt;/span&gt; हिच दूरदृष्टी इतर सत्तांनी दाखवली असती तर इतिहास आज वेगळा असता.. खुद्द मराठ्यांच्या उत्तराधिकाऱ्यान्ना हे कितपत उमगले माहीत नाही. नाहीतर त्यांनीच मराठ्यांचे आरमार उध्वस्त केले नसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना १६५६ च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. तिकडे विजापुरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. मोरेचा पाठलाग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले.&amp;nbsp;उत्तरकोकणचा आदिलशाही भूभाग विजापुरपासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे १६५७ मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड़, सरसगड़, तळागड़, सुरगड़ हे किल्ले सुद्धा मराठ्यान्नी सहज जिंकून घेतले. या भागाची जमीनीकड्ची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती. आता गरज होती ती तिची पश्चिम म्हणजे सागरीबाजू संभाळण्याची. सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी १६५७ पासून दुर्गाड़ी येथे सुरू झाली.&amp;nbsp; विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीझांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल ह्या भीतीने त्यांनी मदत करायला नकार दिला. पण म्हणून राजे थोडीच स्वस्थ बसणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१६५९ पासून आरमाराचे काम अजून जोरात सुरु झाले. कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले. मराठ्यांना सिद्दीला पाण्यात मात देणे सोपे नव्हते कारण त्याच्यापाशी प्रबळ आरमार होते शिवाय तो म्हणेल तेंव्हा मुघल किंवा विजापूर त्याला मदत करील असत. अगदीच जीवावर आले तर तो मुंबईला माझगाव येथे इंग्रजांच्या आश्रयाला जाई. विशेष करून पावसाळ्यात त्याचे संपूर्ण आरमार मुंबई येथे सुरक्षितरित्या नांगरलेले असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१६६० ते १६६४ या काळात &lt;b&gt;सुवर्णदुर्ग&lt;/b&gt; , &lt;b&gt;विजयदुर्ग&lt;/b&gt;, &lt;b&gt;रत्नदुर्ग&lt;/b&gt; आणि सर्वात मात्तबर असा&lt;b&gt;&amp;nbsp;'शिवलंका सिंधुदुर्ग'&lt;/b&gt; असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. &lt;span style="color: #b45f06;"&gt;(सिंधू नदी जिथे सागराला मिळते त्याला 'सिंधू सागर' असे नाव होते. म्हणून राजांनी ह्या जलदुर्गाला 'सिंधुदुर्ग' असे नाव ठेविले. आज मात्र त्याचे नाव अरबी समुद्र असे झालेले आहे. आपल्याला ह्याचे काहीच सोयर-सुतक नाही!!!)&lt;/span&gt;&amp;nbsp;कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते. आधी कोकणच्या किनारपट्टीवर फेऱ्या मारणारे हे आरमार १६६५ मध्ये मालवण बंदरातून निघून बसनूर (सध्या कर्नाटक) येथे पोचले. पोर्तुगीझांशी झालेल्या तहामुळे आरमार गोव्याहून जाताना त्यांनी काहीच आडकाठी केली नाही. ही मोहीम भलतीच यशस्वी झाली. आदिलशहाची प्रचंड लुट मराठ्यांनी मारलीच त्याशिवाय आरमाराचा दबदबा सर्वत्र बसवण्यात त्यांना यश आले होते. खुद्द शिवरायांनी या सागरी मोहिमेचे नेतृत्व केले होते. १६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. नाही म्हणायला जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे - वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१६६६ नंतर राजे मोठ्या प्रमाणात मुघलांशी लढण्यात व्यस्त होते. त्यांनी सिद्दीला जंजिरापुरते सीमित केले होते. सिद्दी मात्र कधी इंग्रज तर कधी पोर्तुगीझ यांची मदत घेऊन मराठ्यांना हानी पोचवायच्या मागे होता. त्याला सर्वात जास्त मदत करण्यात इंग्रजांना आनंद होत असे. अखेर राजांनी जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईमधले इंग्रज यांच्या बरोबरमध्ये असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरु केले. खुद्द शिवराय या बेटाची पाहणी करण्याकरता २००० फौज घेऊन इकडे आले होते. अर्थात सिद्दी आणि इंग्रज असे दोघांचेही धाबे दणाणले आणि त्यांनी ह्याला विरोध करत खांदेरीवर हल्ला चढवला. अर्थात तो परतवला गेला आणि मराठ्यांनी किल्ला बांधून पुर्ण केला. खांदेरीची संपूर्ण कहाणीच मोठी रोमांचकारी आहे.. त्यावर वेगळ्या सविस्तर पोस्ट लिहेन. कुलाबा किल्ला बांधण्याचा आदेश तर शिवाजी महाराजांनी मृत्युच्या अवघे १२ दिवस आधी दिलेला आहे. हे दोन्ही किल्ले पुढे मराठा आरमाराच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठा आरमाराकडे कुठल्या-कुठल्या बोटी होत्या, शिवरायांची आरमारी धोरणे काय होती, सागरी व्यापारी धोरणे काय होती, आरमारा संदर्भात झालेले काही पत्र व्यवहार आपण पुढच्या भागात पाहणार आहोत...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-296042139848722749?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/296042139848722749/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/08/blog-post.html#comment-form' title='16 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/296042139848722749'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/296042139848722749'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/08/blog-post.html' title='छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार : भाग १'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>16</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-6554339038700128914</id><published>2010-04-30T20:02:00.000+05:30</published><updated>2010-04-30T20:02:12.106+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Portugiz'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='British'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Maratha Foreign Policy'/><title type='text'>छत्रपति शिवराय ... 'अरिमित्र विचक्षणा' ... भाग २.</title><content type='html'>&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/04/blog-post.html"&gt;मागील भागावरुन पुढे सुरू&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;आदिलशाही&lt;/span&gt;&lt;/strong&gt; - स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सुरुवातीपासूनच ते 'सहज शत्रू' राष्ट्र होते. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. छत्रपति शिवराय दक्षिण दिग्विजय येथे गेले असताना मुघल-आदिलशाही एकत्र येउन मराठ्यांविरोधात उभी राहिली. मात्र पराभव झाल्यानंतर मुघलांनी थेट विजापुरलाच वेढा घातला. मराठ्यांकडून अनेक लढायांमध्ये पराभव मिळाल्यानंतर देखील मुघलांकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांनी मराठ्यांशी १६७७ मध्ये मैत्रीचा तह केला. मुघलांना परास्त करत खुद्द शिवरायांनी विजापुरचा वेढा उठवला. अरिमित्र संबंध हे असे बदलत असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;strong&gt;कुतुबशाही&lt;/strong&gt;&lt;/span&gt; - स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात विशेष महत्त्व नसलेल्या कुतुबशाहीला मात्र राजाभिषेकोत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले. दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कुतुबशाही सोबत सख्य करून आदिलशाही आणि मुघल यांना परास्त करायचे हेच मराठ्यांचे धोरण होते. शिवराय खुद्द १६७७ मध्ये कुतुबशहा यास भेटावयास गेले आणि उभय पक्षांमध्ये तह घडला. यात मोहिमेचा खर्च कुतुबशहाने करायचा तर मराठ्यांनी लढाया करायच्या आणि मुलुख&amp;nbsp;जिंकायचा असे ठरले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/Sq9OIQu3LiI/AAAAAAAAIdo/eg2WWGGdSqg/s1600/raje%209.jpg" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/Sq9OIQu3LiI/AAAAAAAAIdo/eg2WWGGdSqg/s400/raje%209.jpg" tt="true" width="266" /&gt;&lt;/a&gt;तहाचे प्रकार ३. ज्येष्ट, सम आणि हीन. तर तहाचे षाड़गुण्य अशा प्रकारे असतात.&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;१. संधि - काही अटींवर शत्रुशी तह करणे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;२. विग्रह - शत्रुस युद्धस उद्युक्त करणे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;३. यान - शत्रूची उपेक्षा करणे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;४. आसन - अनाक्रमणाचा करार.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;५. संश्रय - आत्म समर्पणाच्या भावनेने झुंज देणे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;६. द्वैधीभाव - संधि आणि विग्रह या दोघांचा वापर करून कार्यभाग साधणे.&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: black;"&gt;या प्रकारेच शिवरायांनी मुघल, कुतुबशहा आणि आदिलशहा यांच्याबरोबर तह केले.&lt;/span&gt; याशिवाय&amp;nbsp;इंग्रज आणि पोर्तुगीझ या पश्चिम किनाऱ्यावर बस्तान बसवलेल्या ह्या परकीय सत्तांबरोबर शिवरायांनी अतिशय धूर्तपणे राजकारण केले. &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;इंग्रज&lt;/span&gt;&lt;/strong&gt; - इंग्रज राज्याचे कायम सहज शत्रू राहिले. त्यांच्या सोबत मैत्रीचा कधीही प्रयत्न झाला नाही. सूरत आणि राजापुर येथील त्यांच्या वखारी मराठ्यांकडून लुटल्या गेल्या. पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्यान्ना कैदेत घातले होते. पुढे ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली. जलदुर्ग खांदेरी बांधताना मराठ्यांना त्रास देणाऱ्या सिद्दीला मदत करतात म्हणून मराठ्यांनी मुंबईवर हल्ला करण्याचे योजून इंग्रजांच्या तोंडाचे पाणीच पळवले होते. &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;strong&gt;पोर्तुगीझ&lt;/strong&gt;&lt;/span&gt; - या सत्तेला मराठ्यांनी नेहमी स्नेह आणि दंड या दोन्ही पात्यात पकडून ठेवत यशस्वी राजकारण केले. दुर्गाडी येथे जहाज बांधणीचा उद्योग सुरू करताना राजांनी पोर्तुगिझांची मदत मागितली होती. पुढे १६६० मध्ये मुघल आणि आदिलशाही स्वराज्यावर हल्ले करत असताना आणि इंग्रज सिद्दीला साथ देत असताना मात्र पोर्तुगीझ तटस्थ राहिले. मराठ्यांची पहिली आरमारी मोहिम बारदेश येथे गेली ती पोर्तुगीझ राज्याच्या सिमेमधून. तेंव्हा सुद्धा ते निष्क्रिय राहिले. मोघलांनी मराठ्यांविरोधात मदत मागितली असताना त्यांने ती साफ़ नाकारली. अगदी संभाजी राजांच्या काळात देखील पोर्तुगीझ मराठ्यांच्या बाजूनेच तटस्थ राहिले. १६९१ मध्ये पोर्तुगीझ गव्हर्नर आपल्या राजाला लिहितो,&lt;em&gt;&lt;span style="color: #bf9000;"&gt;'रामराजा आणि बाद्शाहाचे अधिकारी या दोघांचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. मात्र आमच्या राज्याला मुसलमानांपेक्षा हिंदू बरे. मुसलमानांवर कधीही विश्वास ठेवू नये.'&lt;/span&gt;&lt;/em&gt; पोर्तुगीझ - मराठे संबंध हा अभ्यासाचा एक मोठा विषय आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आरमाराचे बळ अधिक असलेल्या या सागरी सत्ता ताब्यात-धाकात ठेवायच्या तर आपले देखील आरमार हवे हे राजांनी खूप आधी ओळखले होते. यातून जलदुर्ग आणि आरमार यांची निकड निर्माण झाली. स्वराज्याचे ते एक वेगळे अंग बनले. त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-6554339038700128914?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/6554339038700128914/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/04/blog-post_30.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6554339038700128914'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/6554339038700128914'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/04/blog-post_30.html' title='छत्रपति शिवराय ... &apos;अरिमित्र विचक्षणा&apos; ... भाग २.'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/Sq9OIQu3LiI/AAAAAAAAIdo/eg2WWGGdSqg/s72-c/raje%209.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-4097295820742877582</id><published>2010-04-30T18:46:00.000+05:30</published><updated>2010-04-30T18:46:24.076+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Maratha Foreign Policy'/><title type='text'>छत्रपति शिवराय ... 'अरिमित्र विचक्षणा' ... !</title><content type='html'>कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख &lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/02/blog-post.html"&gt;लष्करी व्यवस्था&lt;/a&gt;, &lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post_24.html"&gt;दुर्गमदुर्ग बांधणी&lt;/a&gt; आणि &lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/1.html"&gt;कोशबल&lt;/a&gt; यांची योग्य सांगड घातली. शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही &lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post_5031.html"&gt;जाबते&lt;/a&gt; आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. आता आपण बघूया त्यांचे परराष्ट्रीय धोरण काय होते? त्यांनी &lt;strong&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'अरिमित्र विचक्षणा'&lt;/span&gt;&lt;/strong&gt; कशी केली होती. स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे. त्या आधी अरिमित्र म्हणजे काय ते आपण समजून घेऊ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SZ9linCSkAI/AAAAAAAADnA/UbB0wuWAaHU/s1600/raje%2013.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SZ9linCSkAI/AAAAAAAADnA/UbB0wuWAaHU/s400/raje%2013.jpg" tt="true" width="220" /&gt;&lt;/a&gt;अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय. कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो.&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #bf9000;"&gt;१. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #bf9000;"&gt;२. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #bf9000;"&gt;३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #bf9000;"&gt;४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="color: #bf9000;"&gt;५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #bf9000;"&gt;६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. पण आत्ता शत्रू असणारे राज्य नंतरच्या काळात कृत्रिम मित्रराष्ट्र सुद्धा बनू शकते. मुघलांशी १६६५ मध्ये तर आदिलशाही बरोबर १६७७-७८ मध्ये राजांनी ही भूमिका घेतली होती. मुघल, आदिलशाही, क़ुतुबशाही, इंग्रज आणि पोर्तुगीझ या ५ राज्यांबरोबर शिवरायांनी कसे राजकारण केले ते आपण आता बघू.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;मुघल - स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात मुघलांनी मराठ्यांकडे कृत्रिम मित्र म्हणुन पाहिले होते. आदिलशाही&amp;nbsp;पोखरली जाते आहे ह्याचा त्यांना फायदाच होत होता. पण १६५७ मध्ये मराठ्यांनी जुन्नर आणि नगर येथे हल्ले करून मुघलांचे शत्रुत्व ओढावून घेतले आणि मग ते बनले सहज शत्रू. उत्तरेला स्वराज्याची सीमा आता थेट मुघलांशी भिडली होतीच. कल्याण-भिवंडी या उत्तर कोकणावरील आक्रमण आणि अफझलखान वधानंतर तर मुघल थेट चाल करून आले. १६६०-१६६३ ही ४ वर्षे खुद्द शास्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. सर्व व्यर्थ आहे हे कळल्यानंतर अधिक मोठी मोहिम मिर्झाराजा घेउन आला आणि पुरंदरचा तह घडला. या तहाने मुघल मराठ्यांचे कृत्रिम मित्र बनले. अर्थात त्यांचा सहज शत्रू असलेल्या आदिलशाहीचा पाडाव करायला. पुढे मात्र १६७० मध्ये जिझिया कर, उत्तर हिंदूस्थानमधील मंदिरांवरील आक्रमणे या व अनेक बाबींमुळे हा तह मोडला आणि मराठे-मुघल पुन्हा एकदा समोरा समोर आले... पुन्हा कधीही तह न करण्यासाठी... मुघलांशी मराठ्यांचे असलेले संबंध असे बदलत गेले. पुरंदरच्या तहाचा एक परिणाम म्हणजे आदिलशाहीला सुद्धा आपण मुघलांविरोधात मराठ्यांशी मैत्री का करू नये ही जाणीव झाली. ह्यातून पुढे १६७७ मध्ये मराठे - आदिलशाही तह घडला. &lt;/div&gt;. &lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;. &lt;/div&gt;क्रमश: ... &lt;br /&gt;. &lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-4097295820742877582?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/4097295820742877582/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/04/blog-post.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/4097295820742877582'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/4097295820742877582'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='छत्रपति शिवराय ... &apos;अरिमित्र विचक्षणा&apos; ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SZ9linCSkAI/AAAAAAAADnA/UbB0wuWAaHU/s72-c/raje%2013.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-9043132761922477490</id><published>2010-03-29T13:22:00.000+05:30</published><updated>2010-03-29T13:22:49.652+05:30</updated><title type='text'>छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. युद्धतंत्र (भाग २) ... !</title><content type='html'>&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/03/blog-post.html"&gt;मागील भागावरुन पुढे सुरू ...&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आधीच्या भागात आपण &lt;strong&gt;'कावा'&lt;/strong&gt; या शब्दाचा खरा अर्थ पहिला. आता आपण बघुया हे काव्याचे तंत्र किती योग्य होते. प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये युद्धाचे ३ प्रकार नमूद केलेले आहेत. &lt;strong&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;१. प्रकाशयुद्ध, २. कूटयुद्ध आणि ३.तूष्णीयुद्ध.&lt;/span&gt;&lt;/strong&gt; यामध्ये तूष्णीयुद्ध हे निषिद्ध मानलेले आहे. तर प्रकाशयुद्ध म्हणजे उभय पक्ष काळ-वेळ ठरवून जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात ते. प्रकाशयुद्ध हे 'धर्मिष्ट' असल्याचे स्पष्ट असले तरी कूटयुद्ध सुद्धा 'अधर्मिष्ट' नसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jKHMC4NeI/AAAAAAAAJdc/T9P-5gHRc2c/s1600-h/original%205.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" nt="true" src="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jKHMC4NeI/AAAAAAAAJdc/T9P-5gHRc2c/s400/original%205.jpg" width="310" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;जेंव्हा कुठल्याही एका पक्षास प्रकाशयुद्ध करणे शक्य नसते तेंव्हा कूटयुद्ध करावे असे कौटील्य सांगतो. जसे... शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा संखेने वरिष्ठ असेल पण युद्धक्षेत्र आपल्याला अनुकूल असेल तर कूटयुद्ध करावे. शत्रु सैन्य नदी पार करत किंवा डोंगर उतरत-चढत असेल तरी त्यावर हल्ला करावा.&amp;nbsp;कौटील्य सांगतो की, &lt;em&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'गिरीदुर्ग, वनदुर्ग, कंटककिर्ण अरण्य, पाणथळ जागा, गिरीशिखरे, उंचसखल भूभाग हे प्रकाशयुद्धाने हाती लागत नाहीत. ह्यासाठी कूटयुद्ध करावे.&lt;/span&gt;&lt;/em&gt; पुढे तो म्हणतो,&lt;em&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'वादळी वारा सुटला असताना, वातावरण धुक्याने भरलेल असताना शत्रू स्थळावर आक्रमण करावे, रात्रीच्या वेळी देखील हल्ले करावेत.'&lt;/span&gt;&lt;/em&gt;&amp;nbsp;छत्रपति शिवरायांनी याच कूटयुद्धनीतीचा पुरेपुर वापर करत शत्रूला पराजीत केले. आपण त्याला आज 'गनिमी कावा' म्हणतो इतकेच. संख्येने सदैव कमी असलेल्या मराठा सैन्याला विजय प्राप्त व्हावे म्हणुन त्यांनी लढाईची रणक्षेत्रे अनुकूल निवडली. शत्रु जर आपल्या प्रतिकूल रणक्षेत्रामध्ये असेल तर स्वतः शत्रूला अनुकूल न होता शत्रूला आपल्या अनुकूल रणक्षेत्रामध्ये खेचून आणणे यात त्यांचे कौशल्य होते. (उदा. अफझलखान प्रकरण. वाई येथे बसलेल्या खानास राजांनी हरप्रयत्ने जावळीच्या जंगलात खेचून आणलेच.) अनुकूल रणक्षेत्र निवडताना शिवरायांनी एक पथ्य नियमितपणे पाळले ते म्हणजे लढाई स्वराज्याच्या भूमीत शक्यतो होऊ द्यायची नाही. (अपवाद - पुरंदरचे युद्ध.) कारण उभय पक्षात लढाई झाली की विजय कोणाचाही होवो नुकसान हे सामान्य जनतेचे होते. पिके जाळली जाणे, घरे लुटणे असले प्रकार सर्रास होत असत. कधीही भरून येणार नाही अशी हानी होत असे.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;कूटयुद्धामध्ये वापरले जाणारे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे &lt;strong&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'बेरीरगिरी' - म्हणजे फिरती लढाई.&lt;/span&gt;&lt;/strong&gt; लढाई करता-करता एका जागी न थांबता रणक्षेत्र थोड्या अंतराने बदलणे आणि शत्रूला पांगवणे. त्यानंतर चहुबाजूने हल्ले करून हैराण करणे. (उदा. जालना, खानदेश येथील हल्ले १६७९)&amp;nbsp;दुसरे अजून एक तंत्र म्हणजे रात्री चालकरून शत्रू जवळ पोचणे आणि भल्या पहाटे शत्रुवर हल्लाबोल करणे. हे तंत्र तर मराठ्यांनी कैक वेळा वापरले. तानाजी मालुसरे यांनी घेतलेला सिंहगड(१६७०), कोंडाजी फर्जंद यांनी घेतलेला पन्हाळा(१६७३), प्रतापराव - आनंदराव यांचे बहलोलखानाबरोबरचे उमराणीचे युद्ध, मोरोपंत - प्रतापराव यांचे मुघलांविरूद्धचे साल्हेरचे युद्ध अशी अनेक उदाहरणे आहेत. गनिमी काव्यामध्ये सर्वात महत्वाचे असतात त्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;'लष्कराच्या गतिमान हालचाली'&lt;/span&gt; आणि &lt;span style="color: #b45f06;"&gt;'शत्रुवर अनपेक्षित आक्रमण.'&lt;/span&gt; शिवरायांनी लालमहालामध्ये शाहिस्तेखानावर केलेल्या हल्याने संपूर्ण भारत अचंभीत झाला. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,&lt;em&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'पापणी लवण्यास जेवढा अवधी लागत नाही, खालचा श्वास वर येण्यास जितके क्षण लागतात तेवढ्या कालावधीत एखाद्या भुजंगाने झडप घालावी तदवत शिवाजीने शास्ताखानावर हल्ला केला.'&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली.&amp;nbsp;एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली. शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? ते आपण येत्या भागात जाणून घेऊ...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-9043132761922477490?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/9043132761922477490/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/03/blog-post_29.html#comment-form' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/9043132761922477490'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/9043132761922477490'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/03/blog-post_29.html' title='छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. युद्धतंत्र (भाग २) ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jKHMC4NeI/AAAAAAAAJdc/T9P-5gHRc2c/s72-c/original%205.jpg' height='72' width='72'/><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-3382142991120379823</id><published>2010-03-28T12:50:00.003+05:30</published><updated>2010-03-29T13:24:50.874+05:30</updated><title type='text'>छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !</title><content type='html'>&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/02/blog-post.html"&gt;मागील भागावरुन पुढे सुरू&lt;/a&gt; ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S68Ah5kZTeI/AAAAAAAAJtk/_8DierKDsRM/s1600-h/raje%204.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S68Ah5kZTeI/AAAAAAAAJtk/_8DierKDsRM/s320/raje%204.jpg" width="289" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.'&lt;/span&gt;&lt;/b&gt; याला दिले गेलेले नाव म्हणजे &lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;strong&gt;'गनिमी कावा'&lt;/strong&gt;&lt;/span&gt;. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला. थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला?&amp;nbsp;पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'&lt;/span&gt;&lt;/b&gt;. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि मंडल, फेर किंवा घिरटी घेत वेगाने पुढे नेणे. आता ह्या मधून काव्याबद्दल अधिक योग्य माहिती हातात येते. मराठ्यांचे घोड़े हे अश्या प्रकारच्या तंत्रात तरबेज केलेले होते. वेग कमी करून घोड़ा हवा त्या दिशेला वळवणे कोणालाही जमेल पण वेग कमी न करता घोड़ा हव्या त्या&amp;nbsp;दिशेला वळवणे हे कठीण काम असते. कारण वेग मंदावून मोहरा बदलल्यास शत्रूला आपली पुढची चाल सहज समजू शकते तेंव्हा घोडेस्वार कोणत्या दिशेला वळणार आहे ह्याचा अंदाज शत्रूला बांधू न देता मोहरा बदलणे अतिशय महत्वाचे असते. अश्या प्रकारची अनपेक्षित वळणे वेग मंद न करता घेत काव्याच्या ह्या तंत्रात तरबेज असलेले मराठे घोड़े आणि घोडेस्वार शत्रूला बरोबर चुकवीत असत. आणि काव्याच्या लढाईमध्ये शत्रूची दिशाभूल हे प्रमुख उद्दिष्ट मराठा सैनिक साध्य करत असत. सर्वच बाबतीत वरचढ असलेल्या शत्रुपक्षाला पराजीत करण्यासाठी मराठ्यांनी हे युद्ध तंत्र वापरात आणले होते. अश्या वेगवान हल्यांमुळे शत्रुपक्षात मुसंडी मारत मराठा फ़ौज घुसे आणि शत्रु फळीमध्ये खिंडार पाडून लगेच परत फिरत असे. गोंधळलेल्या शत्रूच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत असे आणि शत्रुला मागे फिरून मोहरा बदलवण्यास भाग पाडत असे. आता शत्रुच्या डाव्या-उजव्या बाजूवर हल्ले केले जात आणि शत्रूची पूर्ण फळी विस्कळीत केली जाई. याला &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'Pincer Movement'&lt;/span&gt;&lt;/b&gt; असे म्हणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठा पायदळ सुद्धा अश्याच तंत्राचा वापर करून शत्रूला हैराण करून सोडे आणि गुढगे टेकण्यास भाग पाडे. शत्रू बेसावध असताना अचानक हल्ला करणे आणि आपली सैन्यसंख्या कमी असून देखील ती जास्त आहे असे भासवणे असे&amp;nbsp;विशिष्ट तंत्र वापरून शिवरायांनी सुरवातीच्या काळात शत्रुवर विजय प्राप्त केले.&amp;nbsp;ह्या सर्वात 'वेग' हा मूलभूत महामंत्र आणि&amp;nbsp;सोबत असते अखंड सावधानता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण गनिमी काव्याचे हे युद्ध खरच किती योग्य आहे??? प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये कुठ-कुठली युद्धतंत्रे सांगितली गेली आहेत??? छत्रपति शिवरायांनी हे तंत्र वापरताना काय-काय विचार केला असेल??? ह्या सर्वांबद्दल आपण पुढच्या भागत थोड़ी माहिती घेऊ...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-3382142991120379823?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/3382142991120379823/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/03/blog-post.html#comment-form' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3382142991120379823'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3382142991120379823'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S68Ah5kZTeI/AAAAAAAAJtk/_8DierKDsRM/s72-c/raje%204.jpg' height='72' width='72'/><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-562166422587206652</id><published>2010-02-05T02:54:00.002+05:30</published><updated>2010-03-28T08:52:12.277+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><title type='text'>छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SrJ93P00TFI/AAAAAAAAIkQ/Lpm-FRhQugc/s1600-h/raje%2013.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" kt="true" src="http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SrJ93P00TFI/AAAAAAAAIkQ/Lpm-FRhQugc/s400/raje%2013.jpg" width="220" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;गेल्या २ भागात आपण पाहिले की छत्रपति शिवरायांनी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून तिसरे बलस्थान जे 'प्रभुशक्ती' (कोश आणि सैन्य) ते क्रमाक्रमाने कसे वाढवले. सैन्य आणि कोश हे एकमेकांस पूरक आहेत हे सुद्धा आपण ह्याआधी पाहिले आहेच. &lt;span style="color: #b45f06;"&gt;'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले'&lt;/span&gt; या आज्ञापत्रातील ओळीवरुन हे स्पष्ट होते की गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी जिंकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य आवश्यक होते. &lt;span style="color: #b45f06;"&gt;थोडक्यात 'राजतंत्र' हे सर्वस्वी सैन्यावर अवलंबून असते. नवीन शत्रुप्रदेश जिंकणे, जिंकलेल्या भागाचे संरक्षण करणे, संरक्षित भागाचे संवर्धन करणे आणि अखेर त्याचे न्यायाने परीचालन करणे ह्या सर्व बाबींसाठी सैन्याची आवशक्यता असतेच.&lt;/span&gt; स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात सैन्याची जमवा-जमव हा एक जटील प्रश्न होता. रोहिडेश्वर येथे स्वराज्य शपथ घेणाऱ्या शिवरायांनी पुढच्या काही काळात १ हजार सैन्य उभे केले होते. समोर असलेल्या परिस्थितिमधून मार्ग काढताना, नविन राज्यपद्धती रुद्ध करताना त्यानी एक नविन युद्धतंत्र प्रवर्तित केले. गरज वाढली तसे सैन्येचे संख्याबळ आणि त्यांना लागणाऱ्या साधनसामुग्री उभी केली. लढ़ण्याचा ध्येयवाद त्यांच्यामध्ये निर्माण केला. सेतु माधवराव पगड़ी म्हणतात की, &lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;"&lt;b&gt;&lt;span style="color: #990000; font-family: Times,&amp;quot;Times New Roman&amp;quot;,serif;"&gt;The Marathas fought for saving their homelands. It was cause worth Fighting &amp;amp; Dying for. They were led by a Man of No ordinary Skills &amp;amp; Calibre."&lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;स्वराज्याच्या पहिल्या तपात माणसे जोड़णे, त्यांच्यात ध्येय निर्माण करून लष्करी आणि मुलकी व्यवस्था लावणे हे काम शिवरायांनी तडीस लावले. आवशक्यता असेल तेंव्हा स्वतः मोहिमेचे नेतृत्व करून सैन्यात उमेद आणि उत्साह निर्माण केला. लाखभर फौजा उभ्या करून सुद्धा त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये निम्यापेक्षा अधिक सैन्य कधीच गुंतवले नाही. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार राजाने आपले सैन्याचा चौथा भाग युद्धात गुंतवू नये असा नियम लिहिला आहे. शिवरायांनी हेच धोरण अंगीकारले आहे असे दिसते. या शिवाय &lt;span style="color: #b45f06;"&gt;'माणूस ख़राब होवू नये'&lt;/span&gt; याची ते नेहमीच दक्षता घेत. ह्याचमधून निर्माण झाले मराठ्यांचे एक विलक्षण युद्धतंत्र. अफझलखान मोहिम असो नाहीतर पुरंदरची लढाई प्रकर्षाने हेच पुढे येते. माणूस ख़राब होवू नये म्हणजे सैन्य जाया होवू नये म्हणुन त्यांनी पुरंदरची लढाई थांबवून तह स्वीकारला. फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये म्हणतो,&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;b&gt;"Shivaji was an outstanding General of his age. He was aware of his limited resources &amp;amp; cousious about huge resources of his enemies. So tool full advantage of every single weakness of enemy. He watched their movements &amp;amp; managed to corner them into difficult positions. Time &amp;amp; again he broke the combinations of enemies by driving a wedge between them. His campaigns in Baglana in 1670-1672 were a masterpiece of war strategy."&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली. सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत. राजाभिषेकाच्या थोड़े आधी म्हणजे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूण येथील अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,&lt;i&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही."&lt;/span&gt;&lt;/i&gt; पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात. पूर्ण पत्र 'येथे' वाचा. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा राजांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत.&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S2s5L8vwSzI/AAAAAAAAJlI/OyKj3x3PRy4/s1600-h/raje%207.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" kt="true" src="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S2s5L8vwSzI/AAAAAAAAJlI/OyKj3x3PRy4/s400/raje%207.jpg" width="347" /&gt;&lt;/a&gt;मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवर स्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;'अलिनामा'&lt;/span&gt; मध्ये म्हणतो&lt;i&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते."&lt;/span&gt;&lt;/i&gt; पुढे तो म्हणतो&lt;i&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."&lt;/span&gt;&lt;/i&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये अशी नोंद घेतो -&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none; text-align: center;"&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;b&gt;'Quick Cavalry movements &amp;amp; excellent, well-paid intelligent services were the main cause of Shivaji’s success. He also mentioned about simplicity of Shivaji’s camp, absence of women, and lack of heavy baggage. He also observed that horsemen in cavalry were paid regularly &amp;amp; that they did not own horses. The horses were property of state. What a contrast to the slow moving, Mansabdari – ridden Mughal armies.' &lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border: medium none; text-align: center;"&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;b&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border: medium none; text-align: center;"&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;b&gt;“He also frequently surprised his enemies who thought him to be far off when he fell upon them. The families of these cavalries who belong to these parts were stationed in the lands of the west coast of India. This is what attached them to his service. This chief also paid his spies liberally who have given him considerable facilities for his conquest by the sure information they have supplied him.”&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;थोडक्यात मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - &lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;b&gt;'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.'&lt;/b&gt;&lt;/span&gt; याला दिले गेलेले नाव म्हणजे &lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;b&gt;'गनिमी कावा'&lt;/b&gt;&lt;/span&gt;. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय?&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;.&lt;/div&gt;.&lt;br /&gt;क्रमश: ...&lt;br /&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;संदर्भ - शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-562166422587206652?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/562166422587206652/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/02/blog-post.html#comment-form' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/562166422587206652'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/562166422587206652'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SrJ93P00TFI/AAAAAAAAIkQ/Lpm-FRhQugc/s72-c/raje%2013.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-1064162693911105613</id><published>2010-01-24T16:46:00.000+05:30</published><updated>2010-01-24T16:46:17.005+05:30</updated><title type='text'>छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... २. दुर्गम-दुर्ग ... !</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1wpIDNWaNI/AAAAAAAAJfA/cDoqCGBdTIo/s1600-h/rajgad-3.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="240" src="http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1wpIDNWaNI/AAAAAAAAJfA/cDoqCGBdTIo/s320/rajgad-3.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे जसे कुठल्याही राजाकडे &lt;b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;मंत्रशक्ती, उत्साहशक्ती &lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;span style="color: black;"&gt;आणि&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt; प्रभुशक्ती&lt;/span&gt;&lt;/b&gt; हे बलाचे ३ प्रकार असणे आवश्यक असते तसेच कुठल्याही राजा आणि राज्याची ४ बलास्थाने असतात.&lt;b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt; कोश(खजिना), सैन्य(लश्कर), दुर्ग आणि सुह्रदय(अरिमित्र).&lt;/span&gt;&lt;/b&gt; ह्यातील प्रभुशक्ती मधल्या एका म्हणजेच 'कोश' या बलस्थानाबद्दल आपण गेल्या भागात थोड़ी माहिती घेतली. प्रभुशक्ती मधल्या 'सैन्य' या दुसऱ्या बलस्थानाचा वापर करून राजांनी कोश-संचय कसा केला हे सुद्धा पाहिले.&amp;nbsp;छत्रपति शिवरायांनी शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले &lt;b style="color: #990000;"&gt;'संपूर्ण राज्याचे सार'. &lt;/b&gt;आज आपण छत्रपति शिवरायांच्या 'दुर्गम-दुर्ग' या बलस्थानाबद्दल जाणून घेऊ. राजांनी स्वराज्याचे संपूर्ण &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;S.W.A.T. Analysis&lt;/span&gt;&lt;/b&gt; (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) केलेले होते असेच म्हणावे लागेल. शिवकाळात&lt;span style="color: #990000;"&gt; 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग'&lt;/span&gt; हा विचार प्रकर्षाने जाणवतो. परकियांच्या आक्रमणापासून जर राष्ट्ररक्षण करायचे असेल तर गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी अधिक मजबूत करावी लागतील हे त्यांच्या लक्ष्यात आले होते.&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'सह्याद्री'&lt;/span&gt; हे आपले प्रमुख बलस्थान असल्याचे शिवरायांना ठावूक होतेच. स्वराज्याची स्थापनाच मुळात गड-किल्ल्यांवरुन झाली. विविध प्रकारचे दुर्ग राजांनी जिंकले, ओस पडलेले ताब्यात घेतले. अनेक नव्याने बांधले. यात अनेक गिरिदुर्ग होते, वनदुर्ग देखील होते. जलदुर्ग होते तसे भूदुर्ग देखील होते. एक गोष्ट इकडे प्रकर्षाने मांडावीशी वाटते ते म्हणजे शिवरायांनी गड आणि किल्ला यात योग्य फरक केला. 'राजव्यवहारकोश'प्रमाणे&lt;span style="color: #b45f06;"&gt; गिरिदुर्ग म्हणजे 'गड' तर भूदुर्ग म्हणजे 'किल्ला'.&lt;/span&gt; जो-जो दुर्ग शिवरायांच्या अधिपत्याखाली आला त्याला त्यांनी 'गड' हे नाम पुढे जोडले. उदा. पन्हाळा - पन्हाळगड, विशाळा - विशाळगड,&amp;nbsp; कोंढाणा - सिंहगड, रायरी - रायगड, तोरणा - प्रचंडगड. अशी किती तरी उदा. देता येतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1wpCdvCFtI/AAAAAAAAJe4/gqpy03KFO3w/s1600-h/rajgad-4.JPG" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="240" src="http://2.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1wpCdvCFtI/AAAAAAAAJe4/gqpy03KFO3w/s320/rajgad-4.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. &lt;i style="color: #990000;"&gt;"जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत."&lt;/i&gt; आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले. असेच नाही बनले शिवराय 'जाणता राजा' ... !!!&lt;b style="color: #990000;"&gt; 'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले&lt;/b&gt;' आणि&lt;b style="color: #990000;"&gt; 'गड होते म्हणुन राज्य मात्र अवरिष्ट राहिले' &lt;/b&gt;या आज्ञापत्रातील २ वाक्यांवरुन शिवकाळातील गडांची महती स्पष्ट होते. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की &lt;span style="color: #990000;"&gt;"गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण."&lt;/span&gt; प्रत्येक किल्ला व त्यासभोवतालचा प्रदेश हा शिवरायांच्या राज्यमालिकेतला एक घटकावयव होता. त्यांनी बहुतेक अचाट कृत्ये ह्या किल्ल्यांच्या सहाय्याने तडिस नेली. मिळवलेला बहुसंख्य कोश-संचय नविन किल्ल्यांची बांधणी व पुर्नरचना यावर खर्च झाला.&lt;span style="color: black;"&gt; अश्या दुर्गम दुर्गांचे शासन सुद्धा परम उग्र होते. &lt;/span&gt;राजाभिषेकानंतर श्री शिवछत्रपति महाराजांनी प्रधानमंडळ कानून जाबता यामध्ये कलम १२ गडांबद्दल लिहिले होते. ते अशाप्रकारे,&lt;i style="color: #990000;"&gt;"किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें."&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1wo_pyyv1I/AAAAAAAAJew/O1Dsdc_4oXU/s1600-h/rajgad-suvela+machi1.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="240" src="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1wo_pyyv1I/AAAAAAAAJew/O1Dsdc_4oXU/s320/rajgad-suvela+machi1.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: black;"&gt;१८ व्या शतकात मराठ्यांचा इतिहासावर पहिला शोध ग्रंथ लिहिणारा ग्रँट डफ म्हणतो, &lt;i style="color: #990000;"&gt;"किल्ल्यातून आत बाहेर कोणी केंव्हा जाणे, गस्ती फिरणे, चौक्या सांभाळणे व त्यावर देखरेख करणे, पाणी, धान्यसामुग्री व युध्दसामुग्री इत्यादी तयार ठेवणे यागोष्टीं वरती अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम शिवाजीने केलेले असून प्रमुख शाखेवरील मुख्य अधिकाऱ्याची बारीक कामेसुद्धा ठरवलेली होती आणि ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता."&lt;/i&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color: black;"&gt; तर डग्लस म्हणतो, &lt;i style="color: #990000;"&gt;"शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गान्ना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली."&lt;/i&gt;&lt;/span&gt; छत्रपति शिवरायांनी कोश-संचय करून दुर्ग आणि सैन्य वाढवले. तर सैन्य आणि दुर्गांवरुन राज्य निर्माण केले. 'सह्याद्री'च्या भुगोलाचा वापर करून एक विशिष्ट युद्धपद्धती, विशिष्ट युद्धतंत्र विकसित केले. मराठ्यांची युद्धपद्धती नेमकी काय होती? त्यांची लष्करी व्यवस्था कशी होती? या संबंधाने 'सैन्य या तिसऱ्या बलस्थानाबद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत ...&lt;br /&gt;&lt;div style="color: black;"&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी) आणि अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर).&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-1064162693911105613?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/1064162693911105613/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post_24.html#comment-form' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/1064162693911105613'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/1064162693911105613'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post_24.html' title='छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... २. दुर्गम-दुर्ग ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1wpIDNWaNI/AAAAAAAAJfA/cDoqCGBdTIo/s72-c/rajgad-3.JPG' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-3420920101175938184</id><published>2010-01-22T15:40:00.000+05:30</published><updated>2010-01-22T15:40:56.662+05:30</updated><title type='text'>छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... 1. कोशबल ... !</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;प्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;b&gt;मंत्रशक्ती, उत्साहशक्ती &lt;/b&gt;&lt;span style="color: black;"&gt;आणि&lt;/span&gt;&lt;b&gt; प्रभुशक्ती.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;मंत्रशक्ती&lt;/span&gt; म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण्य आणि परिस्थिति - काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती.&lt;span style="color: #990000;"&gt; उत्साहशक्ती&lt;/span&gt; म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर &lt;span style="color: #990000;"&gt;प्रभुशक्ती&lt;/span&gt; म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ताकद.&lt;/span&gt; &lt;i&gt;'सैन्य पोटावर चालतात'&lt;/i&gt; हे जसे खरे तसेच सैन्य असल्याशिवाय कोशाची वाढ कशी होणार? तेंव्हा कोश आणि सैन्य एकमेकास पूरक असतील तरच राजाचे सामर्थ्य शाबूत राहते. महाभारतात म्हटले आहे की&lt;i&gt;,"कोशबल अनुकूल असेल तरच राजाला सैन्य बाळगता येते. सैन्य पदरी असेल तरच राजा धर्माचे रक्षण करू शकतो. आणि धर्मरक्षण झाले तरच प्रजेचे संरक्षण होते." &lt;/i&gt;(येथील धर्माची व्याख्या जाणकार वाचकांच्या लक्ष्यात आली असेलच. आज काल 'धर्म'व्याख्या बरीच बदलली आहे याकारणे लिहिले आहे)&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jJr3fqr9I/AAAAAAAAJdU/Qz2dhkQoLKA/s1600-h/raje+9.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" ps="true" src="http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jJr3fqr9I/AAAAAAAAJdU/Qz2dhkQoLKA/s320/raje+9.jpg" /&gt;&lt;/a&gt;छत्रपति शिवरायांकडे यापैकी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती उपलब्ध होती हे सांगणे न लगे. तिसरे बलस्थान जे प्रभुशक्ती (कोश&amp;nbsp;आणि सैन्य)&amp;nbsp;ते राजांनी क्रमाक्रमाने मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून वाढवले. &lt;b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;S.W.A.T.&lt;/span&gt;&lt;/b&gt; अनालिसीस (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) वर आपण जो अभ्यास आत्ता करतोय ना; तो ह्या जाणत्या राजाने ३५० वर्षांपूर्वीच आपल्या समोर मांडलाय की... कधी विचार केलाय ह्या दृष्टीने शिवचरित्राचा???&amp;nbsp;&lt;span style="color: #990000;"&gt;Strengths &lt;/span&gt;म्हणजे त्यांची बलस्थाने अगदीच मोजके होती. सोबत होती ती मंत्रशक्ती आणि थोड़ीफार उत्साहशक्ती, मोठ्या प्रमाणावर जवळ होते ते म्हणजे &lt;span style="color: #990000;"&gt;Weaknesses.&lt;/span&gt; थोडक्यात कमी सैन्य, रीता असलेला खजिना. आसपास &lt;span style="color: #990000;"&gt;Opportunities&lt;/span&gt; खुप होत्या मात्र. त्यावर तर त्यांनी स्वतःचे &lt;span style="color: #990000;"&gt;Strengths&lt;/span&gt; वापरले आणि स्वराज्य उभे केले. त्यांच्या भोवती सर्वत्र &lt;span style="color: #990000;"&gt;Threats &lt;/span&gt;होतेच की. उजवीकडे किंवा वर सरकले की मुघल. खाली सरकले की आदिलशाही. पश्चिमेला सिद्दी अणि थोडं खाली पोर्तुगीझ. शिवरायांच्या वेळच्या मर्यादा लक्षात घेता कोश-संचय ही एक प्रचंड कठीण बाब होती. उत्पन्नाची साधने सर्व बाजूंनी मर्यादित असताना स्वराष्ट्र रक्षण आणि प्रजारक्षण करणे हे किती कर्मकठीण काम आहे हे लगेच समजुन येतेच. पण येथे त्यांने मंत्रशक्ती वापरून &lt;span style="color: #b45f06;"&gt;'आर्थिक व्यवस्थापन'&lt;/span&gt; केले आहे. एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे प्रजेला अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून कुठलेही नुकसान होऊ नये म्हणुन राजांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर आवश्यक असलेले कोशबल सुद्धा न्यायमार्गाने उभे केले. राजांनी संपूर्ण कोश-संचय हा न्यायमार्गाने केलेला आहे. आता आपण बघुया त्यावेळी त्यांच्याकडे उत्पन्नाची कुठली-कुठली साधने उपलब्ध होती...&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;हिंदवी स्वराज्याच्या कोश-संचयाचे प्रमुख साधन होते ते शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारा जमीन महसूल उर्फ़ शेतसारा. शिवरायांचे &lt;span style="color: #b45f06;"&gt;'शेती विषयक धोरण'&lt;/span&gt; हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी&amp;nbsp;एका पत्रातून व्यक्त केले आहेत. जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. सदर पत्र &lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/04/blog-post_15.html"&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;b&gt;येथे&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt; वाचू शकता. पत्रामध्ये राजे म्हणतात&lt;i&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;,"येक भाजीच्या देठासहि मन नको."&lt;/span&gt;&lt;/i&gt; संपूर्ण न्याय मार्गाने शेतसारा वसूलीची चोख पद्धत राबवून जहागीरदार, मिरासदार आणि वतनदारांवर पूर्ण लगाम ठेवत संपूर्ण उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा केले जायचे. शेतकरी प्रजा आणि शासन यांमध्ये कोणीही मध्यस्त असणार नाहीत याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. बरीच वतन त्यांनी अनामत केली आणि जी उरली त्यांना &lt;span style="color: #990000;"&gt;&lt;i&gt;'देशाधिकाऱ्याच्या आज्ञेत वागावें'&lt;/i&gt;&lt;/span&gt; असे स्पष्ट बंद होते. देशाधिकाऱ्याला &lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post_5031.html"&gt;'कानून जाबता'&lt;/a&gt; लागू होताच. शिवरायांच्या वेळी सुद्धा सारा काही कमी नव्हता. उत्पन्नाच्या २/५ तक्षिमा इतका होता. तक्षिमा म्हणजे विभाग. २/५ म्हणजे ४० टक्के इतका सारा भरावा लागायचा. तरी सुद्धा ही मांडणी लोकांनी खुशीने मान्य केली होती. ह्याचे कारण होते पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी. ह्या साऱ्याने स्वराज्याचा खजिना मोठ्या प्रमाणावर समृद्ध होत होता. त्यांनी प्रजेवर जादाकर कधीच लादले नाहीत. राजाभिषेकप्रसंगी झालेला खर्च सुद्धा त्यांनी वतनदारांवर 'सिंहासन पट्टी' बसवून वसूल केला. त्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरले नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jKHMC4NeI/AAAAAAAAJdc/T9P-5gHRc2c/s1600-h/original+5.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" ps="true" src="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jKHMC4NeI/AAAAAAAAJdc/T9P-5gHRc2c/s320/original+5.jpg" /&gt;&lt;/a&gt;शेतसाऱ्या बरोबरच व्यापार-उदीम हे उत्पन्नाचे अजून एक महत्वाचे माध्यम होते. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. व्यापार वाढीसाठी राज्यात शांतता - सुव्यवस्था महत्वाची असते. तसेच सुरवातीला कमी कर घेउन व्यापाराला प्रोत्साहन देणे सुद्धा गरजेचे असते. छत्रपति शिवरायांचे &lt;b style="color: #990000;"&gt;'व्यापार विषयक धोरण' &lt;/b&gt;हा सुद्धा अभ्यासाचा मोठा विषय आहे. कोकण भागावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर राजांनी मिठाचा मोठा व्यापार सुरू केला होता. या संदर्भात छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यात राजे म्हणतात,&lt;i style="color: #990000;"&gt;"बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे."&lt;/i&gt; पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्याकारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी नरहरी आनंदराव यांना सदर पत्र लिहिले. या वरुन लक्षात येते की राजांचे व्यापारावर किती बारीक लक्ष असे. मिठाने भरलेली मराठा जहाजे व्यापारासाठी मस्कतपर्यंत जात असत. छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेले अजून एक पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजे म्हणतात,&lt;i style="color: #990000;"&gt;"दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे" &lt;/i&gt;&lt;span style="color: black;"&gt;पुढे राजे म्हणतात,&lt;/span&gt;&lt;i style="color: #990000;"&gt;"आम्ही ठरवून दिलेल्या दरातच नारळाची विक्री व्हावी."&lt;/i&gt; दाभोळ येथे नारळ अतिशय स्वस्त विकत असल्या कारणाने, त्याचा परिणाम आजूबाजुच्या कोकण परिसरात नारळाच्या व्यापारावर होऊ लागला, तेंव्हा राजांनी प्रभावळीच्या सुभेदारास सदर पत्र लिहिले होते. स्वराज्यामधल्या बारीक़ व्यापारावर सुद्धा राजांचे किती बारकाईने लक्ष्य होते हे या पत्रावरुन लक्ष्यात येते. ज्याप्रमाणे स्वतःच्या राज्याच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आवश्यक असते तसेच इतर राज्यातील व्यापाराला देखील उत्तेजन देऊन आपल्या राज्यात आणावे लागते. शत्रुपक्षाकडील व्यापारयाच्या नावेस व मालास 'तसनस' न करता ते बंदरात न्यावे आणि वरिष्ट अधिकारी यांनी त्यासंबंधी न्याय-निवाडा करावा असे स्पष्ट आदेश तेथील अधिकाऱ्याला होते.&amp;nbsp; कोश-संचयाच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनाऱ्यावरील व्यापार आणि बाहेरील मालावरील आयात कर यावर विशेष भर दिला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याशिवाय काही अनियमित उत्पन्न सुद्धा होते. जसे इतर राजांकडून, त्यांच्या वकीलांकडून येणारे &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;भेटवस्तू, नजराणे &lt;/span&gt;&lt;/b&gt;&lt;span style="color: black;"&gt;आणि&lt;/span&gt;&lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt; पेशकश.&lt;/span&gt;&lt;/b&gt; शेती आणि व्यापार ही कोश-संचयाची प्रमुख साधने होतीच पण त्या शिवाय अजून एक महत्वाचे साधन होते ते म्हणजे &lt;b style="color: #990000;"&gt;'विक्रमार्जीत धन'&lt;/b&gt;. शत्रुकडून वसूल केलेली खंडणी आणि युद्धखर्चाची रक्कम म्हणजे विक्रमार्जीत धन. स्वराज्याच्या चहुबाजुस पसरलेल्या शत्रुंवर राजांनी वेळोवेळी मोहिमा काढून अश्याप्रकारे धन प्राप्त केले होते. या मोहिमेचे उद्दिष्ट हे शत्रुचा प्रदेश जिंकणे नसून फ़क्त रिता झालेला खजिना भरून काढणे इतकेच होते. खजिना लुटून शत्रुस दुर्बल करणे आणि स्वतः बलवान होणे यासाठी अश्या मोहिमा शिवरायांनी वेळोवेळी यशस्वी केल्या. यांमध्ये १६५६ ला उघडलेली कल्याण-भिवंडीची मोहीम, १६६० मधील आदिलशाही वरील स्वारया, १६६४, १६७० मधील सूरत येथील स्वारी, मुघलांच्या बूर्ह़ाणपुर - खानदेश या भागात उघडलेल्या १६७५, १६७७ आणि १६७९ मधील स्वाऱ्या, करंज्यामधली (१६७२), अथणी (१६७५), श्रीरंगपट्टण (१६७७), हुबळी (१६७७) आणि जालना (१६७९) या व अश्या अनेक यशस्वी स्वाऱ्या शामील आहेत. या सर्व मोहिमा कोशवृद्धिचे एक महत्वाचे साधन होते. मात्र या सर्व मोहिमेत शत्रुपक्षाच्या राज्यातील सामान्य जनतेसही तोशीस लावू नये असे स्पष्ट आदेश मराठा सैन्यास होते. प्रभुशक्तिची म्हणजेच कोश (खजिना) आणि सैन्य (लष्कर) यांची ताकद शिवरायांनी क्रमाक्रमाने नियोजन रित्या वाढवली.&lt;span style="color: #990000;"&gt; &lt;span style="color: #b45f06;"&gt;शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले&lt;/span&gt; &lt;b&gt;'संपूर्ण राज्याचे सार'&lt;/b&gt;. &lt;/span&gt;त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)&lt;br /&gt;.&lt;br /&gt;. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-3420920101175938184?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/3420920101175938184/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/1.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3420920101175938184'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3420920101175938184'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/1.html' title='छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... 1. कोशबल ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/S1jJr3fqr9I/AAAAAAAAJdU/Qz2dhkQoLKA/s72-c/raje+9.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-2870905105271208413</id><published>2010-01-21T22:12:00.000+05:30</published><updated>2010-01-21T22:12:45.246+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कानून जाबता'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ashtpradhan'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अष्टप्रधान'/><title type='text'>छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !</title><content type='html'>ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी &lt;b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;'महाराजांनी शिरी छत्र धरले. राजे चक्रवर्ती सम्राट झाले. मराठा राजा छत्रपती जाहला ही&amp;nbsp;गोष्ट सामान्य नाही जाहली.'&lt;/span&gt;&lt;/b&gt; राजाभिषेकानंतर ३ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस' श्री शिवछत्रपति महाराजांनी ३ जाहीरनामे प्रसिद्द केले. तर चौथा जाहिरनामा राजाभिषेकानंतर १५ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस' घोषीत झाला. हे सर्व जाहीरनामे &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'कानून जाबता'&lt;/span&gt;&lt;/b&gt; म्हणुन ओळखले जातात. थोडक्यात राजाभिषेकानंतर २ आठवडयामध्ये राज्यव्यवहार पद्धती कशी असेल ते छत्रपति शिवरायांनी पूर्णपणे स्पष्ट केले होते. अर्थात आधी सुद्धा हीच राज्यव्यवहार पद्धत अमलात असली पाहिजे; राजाभिषेक हे जाहीर करायला एक निमित्त ठरले असावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;&amp;nbsp;जाहीर झालेले ४ कानून जाबते खालीलप्रमाणे -&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;१) जाबता चिटणीसी लिहीण्याचा - एकूण कलमे १२&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;२) जाबता लष्कर सरनौबत - एकूण कलमे ८&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;३) जाबता कारखानीशी आणि सबनीशी लिहीण्याचा - एकूण कलमे २२ (कारखानीशी १४ आणि सबनीशी ८ कलमे)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;४) प्रधानमंडळ - एकूण कलमे २०&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण 'प्रधानमंडळ' ह्या जाबत्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. छत्रपति शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांची कार्ये व जबाबदाऱ्या थोडक्यात खालीलप्रमाणे होते -&lt;br /&gt;१) &lt;span style="color: #990000;"&gt;मोरोपंत पिंगळे (पंतप्रधान / पेशवा)&lt;/span&gt; : सर्व राजकार्य, राजपत्रावर शिक्का, ताब्यात असलेल्या प्रदेशचे रक्षण व व्यवस्था, युद्ध.&lt;br /&gt;२)&lt;span style="color: #990000;"&gt; रामचंद्र निळकंठ (अमात्य / मुजुमदार)&lt;/span&gt; : जमाखर्च, दप्तरदार व फडणीस यांवर देखरेख, खात्याशी संबंधित असलेल्या कागदांवर शिक्का, युद्ध.&lt;br /&gt;३) &lt;span style="color: #990000;"&gt;अण्णाजी दत्तो (सचिव / सुरनीस)&lt;/span&gt; : राजकार्यविषयक सर्व जबाबदारी, युद्ध.&lt;br /&gt;४) &lt;span style="color: #990000;"&gt;रामचंद्र त्रिंबक (सुमंत / डबीर)&lt;/span&gt; : परराज्यविषयक कार्याचा विचार, युद्ध.&lt;br /&gt;५) &lt;span style="color: #990000;"&gt;हंबीरराव मोहिते (सेनापती / सरनौबत)&lt;/span&gt; : सैन्यविषयक जबाबदारी, युद्ध.&lt;br /&gt;६)&lt;span style="color: #990000;"&gt; दत्ताजी त्रिंबक (मंत्री / वाकनीस)&lt;/span&gt; : अंतर्गत राजकारणाचा विचार, हेर खाते, युद्ध.&lt;br /&gt;७)&lt;span style="color: #990000;"&gt; रघुनाथराव (पंडितराव)&lt;/span&gt; : धर्मा-धर्म विचार.&lt;br /&gt;८) &lt;span style="color: #990000;"&gt;रावजी निराजी (न्यायाधीश)&lt;/span&gt; : तंटे, न्याय-निवाडा.&lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #660000; font-size: large;"&gt;कानून जाबता : प्रधान मंडळ&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #660000; font-size: large;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #660000;"&gt;क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपति&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #660000;"&gt;राजाभिषेक शके १, आनंदनाम संवत्सरे,&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="color: #660000;"&gt;ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, भोमवासर-&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;१. मुख्य प्रधान यांणी सर्व राजकार्य करावे; राजपत्रावरी शिक्का करावा; सेना घेउन युद्धप्रसंग स्वारी करावी, तालुका ताबिनात स्वाधीन होइल त्यास रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावें व सर्व सरदार, सेना यांजबरोबर जावें आणि सर्वसंमत चालावें. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १. &lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;२. अमात्य यांणी सर्व राज्यांतील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार, फडणीस यांचे स्वाधीन असावें; लिहिनें चौकशीनें आकारावें; फडणीशी, चिटणीशी पत्रांवर चिन्ह संमत करावे; युद्धप्रसंग करावें. तालुका जतन करून आज्ञेतं चालावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;३. सचिव यांणी राजपत्र शोध करून अधिक-उणे मजकूर शुद्ध करावी. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होइल तो रक्षून आज्ञेतं वर्तावें. राजपत्रावर चिन्ह संमत करावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;४. मंत्री यांणी सर्व मंत्रविचार राजकारण यांतील सावधतेनें आमंत्रण, निमंत्रण, वाकनिशी यांचे स्वाधीन. तालुका जतन करून युद्धादि प्रसंग करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;५. सेनापती यांणी सैन्य रक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होइल तो रक्षून हिशोब रुजू करून आज्ञेतं वर्तावें व फौजेचे लोकांचे बोलणे बोलावें. सर्व फौजेचे सरदार यांणी त्याजबरोबर चालावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;६. पंडितराव यांणी सर्व धर्माधिकार, धर्म, अधर्म पाहून विचिक्षा करावीं. शिश्टांचे सत्कार करावे. आचार, व्यवहार, प्रायश्चितपत्र होतील त्यावर संमत चिन्ह करावें. दान-प्रसंग, शांती अनुष्ठान तत्काळी करावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;७. न्यायाधीश यांणी सर्व राज्यातील न्याय-अन्याय मनास आणून बहुत धर्में करून न्याय करावें. न्यायाची निवडपत्रे यांजवर संमत चिन्ह करावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;८. सुमंत यांणी परराज्यातील विचार करावा. ज्यांचे वकील येतील त्यांचे सत्कार करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;९. चिटणीस यांणी सर्व राज्यातील राजपत्रे ल्याहावीं. राजकारण-पत्रें, उत्तरें ल्याहावीं. सनदी , दान पत्रें वगैरे महालीं, हुकुमी यांचा जाबता, फडणीशी, चिटणीशी अलाहिदा त्याप्रमाणें ल्याहावें. हातरोखा, नाजुक पत्रें, यांजवर मोर्तब अथवा ख़ास दस्तक. मात्र वरकड़चा दाखला, चिन्ह नाहीं, चिटणीसांनीच करावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;१०. फौजेचे सबनीस, बक्शी यांणी सर्व फौजेची हाजरी चौकसी करावी. यादी करून समजावावें. रोज्मरा वाटणें, सत्कार करावा. युद्धादि प्रसंग करावा.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;११. सेनाधुरंधर यांणी बिनी करावी. आघाडीस जावें, उतरावें. फडफर्मास जमा करावीं. लुट करणें मना करणें. चोकसी-ताकीद यांजकडे, पुढे असोन सेना रक्षण करावी.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;१२. किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;१३. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिलें. त्यांणी सेवा व्यापार चालवावा. हुजुर रहावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;१४. सुभे, मामले, तालुकादार यांस ज्याच्याकडे जें नेमलें त्यांणी जाबतेप्रमाणें चालवावे. हुजुरचे दरखदार, चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांचे इतल्याने चालून हिशोब गुजरावें.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;१५. बारा महालांचे अधिकारी यांणी आपलाले काम दुरुस्त राखुनु हिसेब आकारून दप्तरांत गुजरावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;१६. दरुणी महालांचे काम दिवाण नेमून दिल्हे यांणी सर्व पाहून करावें. चिटणीस, फडणीस यांणी आपलाले दरखाचे कागदपत्र ल्याहावें. त्यावर निशान, चिन्ह दिवाणानी करून वाडयास समजाउन मोर्तब साक्ष करावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;१७. पोतनीस यांणी पोत जमाखर्च लिहिणे करावें. नजर पेश कशी जमा करावी. पोतदार यांनी पारख करावी.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;१८. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जावयास दखरदार सर्व हुजुरचे जावे. त्याचे दाखल्यानी व्यवहार करावा. स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिल्हे त्यांणी सेवा-व्यापार चालवावा. हुजुर रहावें.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;१९. आबदारखाना चिटणीस याजकडे सराफखानासुधा अधिकार सांगितला. मजालसी, अत्तर-गुलाब, व हार-तुरे व फळफळावळ खुशवाई खरी जमाखर्च यांणी करून हिशेब दप्तरी गुजरावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;२०. पागा जुमलेदार यांणी कैद करून दिल्ही त्याप्रमाणें चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमें कामकाजें करावीं.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;येणेप्रमाणे कलम १.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&amp;nbsp;येकूण कलमें वीस मोर्तब.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;आपण बघू शकतो की पहिली ८ कलमे अष्टप्रधान यांच्या कामाबद्दल निगडित आहेत. ८ पैकी ६ प्रधानांना युद्ध - युद्धादि प्रसंगाला गरजेनुसार जाणे हे त्याच्या पदाच्या जबाबदारीमध्ये समाविष्ट होते. त्यातून फ़क्त पंडितराव आणि न्यायाधीश यांना वगळण्यात आले होते. ९ वे कलम पूर्णपणे 'चिटणीशी'बद्दल आहे. &lt;span style="color: #b45f06;"&gt;चिटणीस म्हणजे आजचा 'कैबिनेट सेक्रेटरी'. &lt;/span&gt;हे महत्वाचे पद राजाभिषेकानंतर&lt;span style="color: #990000;"&gt; 'बाळाजी आवजी'&lt;/span&gt; यांच्याकडे सोपवले गेले होते. फौजेचे इतर अधिकारी आणि बारा&amp;nbsp; महालाचे अधिकारी यांनी करावयाची कामे सुद्धा पूर्णपणे स्पष्ट केली गेली होती हे सुद्धा इतर कलमांवरुन समजते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यात १२ वे कलम सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे.&lt;b style="color: #990000;"&gt; 'हुजुरात'&lt;/b&gt; म्हणजे खुद्द छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत येणारया खात्याचे उल्लेख ह्यात केले गेले आहेत. किले-कोट, ठाणे आणि जंजिरे याबद्दल अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम त्यांनी बनवले होते. ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;blockquote style="color: #990000;"&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;त्यांची राज्यपद्धती अशी होती की संपूर्ण राज्यकारभार अष्टप्रधान मंडळावर सोपवून तो चोख चालेल याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. राज्यकारभारात प्रत्यक्ष ढवळा-ढवळ न करता राज्यकारभाराविषयी दैनंदिन माहिती मिळत जावी यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील माणसे जागोजागी स्वतंत्रपणे नेमली होती. जेणेकरून प्रत्येक खात्यावर त्या खात्याच्या प्रमुखाबरोबरच त्यांचे सुद्धा अप्रत्यक्ष आणि पूर्ण नियंत्रण राहील.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/blockquote&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;पुढच्या काही भागांमध्ये आपण छत्रपति शिवरायांच्या इतर पैलूंवर नजर टाकणार आहोत. त्यांनी कोष उर्फ़ खजिना, दुर्ग-किल्ले, सैन्यछावण्या यांबद्दल कशी व्यवस्था लवली होती ते बघणार आहोत. रिसोर्स मॅनेजमेंट काय असते हे त्यांनीच ३५० वर्षांपूर्वी दाखवून दिले आहे.&lt;span style="color: #b45f06;"&gt; शिवचरित्र वाचावे... अनुभवावे... शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा ...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-2870905105271208413?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/2870905105271208413/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post_5031.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/2870905105271208413'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/2870905105271208413'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post_5031.html' title='छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - &apos;कानून जाबता&apos; ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-3507814532168167499</id><published>2010-01-20T02:33:00.004+05:30</published><updated>2010-01-21T12:05:20.715+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chatrapati Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='maratha history'/><title type='text'>शिवराज्यातले 'बारा महाल' आणि 'अठरा कारखाने' ... !</title><content type='html'>छत्रपति शिवरायांच्या काळात राज्य शासनाच्या&amp;nbsp;महत्वाच्या कामासाठी विविध विभाग पाडण्यात आले होते. यात &lt;span style="color: #b45f06;"&gt;'कारखाने'&lt;/span&gt; आणि&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'महाल'&lt;/span&gt; असे २ प्रमुख भाग होते. कारखाने म्हणजे &lt;span style="color: #990000;"&gt;'कार्यस्थाने'&lt;/span&gt; तर महाल म्हणजे &lt;span style="color: #990000;"&gt;'विविध भांडारे'&lt;/span&gt;. सभासद बखरीत एकुण बारा महाल आणि अठरा कारखाने यांचे उल्लेख आले आहेत.&amp;nbsp;ह्यात बरीच खाती समाविष्ट नाहीत. अर्थात जी अधिक महत्वाची ती स्वतंत्रपणे नोंदली गेली असतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बारा महाल आणि अठरा कारखाने खालीलप्रमाणे ... (कंसातील नावे 'राजव्यवहारकोश' यामधून घेतली आहेत)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;&lt;span style="color: #990000; font-size: large;"&gt;&lt;b&gt;बारा महाल&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/li&gt;&lt;/ul&gt;१) पोते (कोशागार)&lt;br /&gt;&lt;br /&gt;२) थट्टी (गोशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;३) शेरी (आरामशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;४) वहिली (रथशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;५) कोठी (धान्यागार)&lt;br /&gt;&lt;br /&gt;६) सौदागीर&lt;br /&gt;&lt;br /&gt;७) टकसाल (मुद्राशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;८) दरुनी (अंत:पुर)&lt;br /&gt;&lt;br /&gt;९) पागा (अश्वशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०) ईमारत (शिल्पशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;११) पालखी (शिबिका)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२) छबिना (रात्रिरक्षणं) &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;&lt;span style="color: #990000; font-size: large;"&gt;&lt;b&gt;अठरा कारखाने&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/li&gt;&lt;/ul&gt;१) खजिना (कोशागारं खजाना स्यात)&lt;br /&gt;&lt;br /&gt;२) जव्हाहिरखाना (रत्नशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;३) अंबरखाना (धान्यशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;४) आबदारखाना (जलस्थानम)&lt;br /&gt;&lt;br /&gt;५) नगारखाना (आनकस्तु नगारास्यात)&lt;br /&gt;&lt;br /&gt;६) तालीमखाना (बलशिक्षा तु तालीमं)&lt;br /&gt;&lt;br /&gt;७) जामदारखाना (वनसागर)&lt;br /&gt;&lt;br /&gt;८) जिरातेखाना (शस्त्रागार)&lt;br /&gt;&lt;br /&gt;९) मुदबखखाना (पाकालयम)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०) शरबतखाना (पानकादिस्थानम)&lt;br /&gt;&lt;br /&gt;११) शिकारखाना (पक्षिशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२) दारूखाना (अग्न्यस्त्र संग्रह)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१३) शहतखाना (आरोग्यगृह)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१४) पीलखाना (हत्तीगृह)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१५) फरासखाना (अस्तरणागार)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१६) उश्टरखाना (उंटशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१७) तोपखाना (यंत्रशाळा)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१८) दप्तरखाना (लेखनशाळा) &lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;br /&gt;बारा महाल आणि अठरा कारखाने यांच्या मधल्या प्रत्येकावर एक अधिकारी नेमलेला होता आणि त्याने &lt;span style="color: #b45f06;"&gt;'खाजगीच्या इतल्यात'&lt;/span&gt; म्हणजे &lt;span style="color: #b45f06;"&gt;'Under Information'&lt;/span&gt; राहावे असे स्पष्ट नियम होते. महत्वाचे म्हणजे जर आपण कंसातील म्हणजे राज्यव्यवहारकोशामधील नावे नीट वाचली तर आपल्या लक्ष्यात येइल की ती &lt;span style="color: #cc0000;"&gt;संस्कृत व मराठी&lt;/span&gt; मध्ये आहेत. थोडक्यात शिवरायांनी फारसी नावे असलेल्या ह्या सर्व खात्यांना राजाभिषेका नंतर संस्कृत व मराठी नावे दिली होती.&lt;br /&gt;. &lt;br /&gt;. &lt;br /&gt;संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-3507814532168167499?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/3507814532168167499/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post.html#comment-form' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3507814532168167499'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3507814532168167499'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='शिवराज्यातले &apos;बारा महाल&apos; आणि &apos;अठरा कारखाने&apos; ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-3861512966932579762</id><published>2009-12-06T14:02:00.000+05:30</published><updated>2009-12-06T14:02:01.261+05:30</updated><title type='text'>'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !</title><content type='html'>&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_06.html"&gt;मागच्या भागावारून पुढे सुरू ...&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो. ह्या वास्तुला &lt;span style="color: #b45f06;"&gt;'नगारखाना'&lt;/span&gt; असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून पूर्वी ह्यावरती सुद्धा जाता येत असे. आता मात्र ते बंद केले आहे. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. ह्यातून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे &lt;b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;br /&gt;हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले.&lt;b style="color: #990000;"&gt; 'मराठा राजा छत्रपती जाहला'&lt;/b&gt;. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राजदरबारामधून प्रवेश करते झालो की एक दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे &lt;span style="color: #b45f06;"&gt;'श्री जगदिश्वराचे मंदिर'&lt;/span&gt; जे वास्तुशात्राला अनुसरून आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे. मागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'निवासस्थान'&lt;/span&gt;. &lt;br /&gt;&lt;br /&gt;उजव्या बाजुस आहे &lt;span style="color: #b45f06;"&gt;'देवघर'&lt;/span&gt; आणि त्या पुढे आहे&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'स्वयंपाकघर'&lt;/span&gt;. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा &lt;span style="color: #b45f06;"&gt;'खलबतखाना'&lt;/span&gt; किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ &lt;span style="color: #b45f06;"&gt;'अष्टकोनी स्तंभ'&lt;/span&gt;. आधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे &lt;span style="color: #b45f06;"&gt;'गंगासागर'&lt;/span&gt; तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे &lt;span style="color: #b45f06;"&gt;'पालखीचा दरवाजा'&lt;/span&gt; आणि डावीकड़े आहे &lt;span style="color: #b45f06;"&gt;'मेणा दरवाजा'&lt;/span&gt;. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'राणीवसा'&lt;/span&gt; असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला? शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. मग ह्या मोठ्या खोल्या आहेत तरी कशासाठी???&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही तिकडून निघालो आणि परतीच्या मार्गाला लागलो. आता जाताना मात्र आम्ही रायगड रोपवेने खाली जायचे ठरवले. एक अत्यंत आनंददायी आणि पवित्र अनुभूतिने भरलेला प्रवास संपवून आम्ही &lt;span style="color: #b45f06;"&gt;'पाचाडचा कोट' &lt;/span&gt;पाहण्यासाठी निघालो. ह्याठिकाणी मासाहेबांचे २ वर्षे वास्तव्य होते. रायगडावरील हवा मानवत नाही म्हणुन राजांनी खास त्यांच्यासाठी याठिकाणी कोट बांधला होता. हा नुसता वाडा नसुन भुईकोट किल्ला आहे. त्याला २ बुरुजी दरवाजा आहे. आम्ही सगळे हा कोट पाहण्यासाठी पोचलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चौकोनी आकाराच्या ह्या भुईकोट किल्ल्याला चारही बाजूला चांगले १ मजली बुरुज आहेत. प्रवेश केल्या-केल्या डाव्या उजव्या बाजूला देवडया आहेत. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला जायला प्रस्तर मार्गिका आहे. समोरचा चौथरा बहुदा मुख्य सुरक्षाचौकी असावी. डाव्या बाजूला राहत्या घरांची बरीच पडकी जोते आहेत. उजव्या बाजूला गेलो की एक एकमेव भिंत उभी आहे. हि मासाहेब जिजामातांच्या राहत्या दालनाची आहे. किल्ल्यामध्ये २ विहिरी असून एक छोटा खोदीव तलावसुद्धा आहे. मागच्या बाजूला काही मोठे कोनाडे आहेत पण त्यांचे प्रयोजन कळले नाही. आम्ही तासभर हा किल्ला पाहिला आणि काही फोटो घेतले. ह्या ठिकाणाहून रायगडाचे सुंदर दर्शन घडते. बाहेर रस्त्याच्या बाजूला काही दगडी शिल्प आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता सूर्यास्त होत आला होता. आम्हास आता परतायला हवे होते. इच्छा तर नव्हती पण पण निघावे तर लागणारच होते. &lt;span style="color: #134f5c;"&gt;मावळत्या सूर्याबरोबर रायगडाला पुन्हा एक मुजरा केला आणि आज्ञा घेउन आम्ही परतीच्या मार्गावर निघालो..&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #134f5c;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #134f5c;"&gt;.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #134f5c;"&gt;. &lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-3861512966932579762?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/3861512966932579762/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_3975.html#comment-form' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3861512966932579762'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3861512966932579762'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_3975.html' title='&apos;मराठा राजा छत्रपती जाहला&apos; ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-521597798716087265</id><published>2009-12-06T00:28:00.000+05:30</published><updated>2009-12-06T00:28:36.947+05:30</updated><title type='text'>रायगडावरील स्थाने ... !</title><content type='html'>&lt;a href="http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_05.html"&gt;मागच्या भागावारून पुढे सुरू ...&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;.....पुतळ्या समोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४७ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'रायगडावरील बाजारपेठ' &lt;/span&gt;&lt;/b&gt;असे म्हटले गेले आहे. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की,&lt;i style="color: #b45f06;"&gt; 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' &lt;/i&gt;पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ ??? खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे? शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे &lt;b&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'नगरपेठ'&lt;/span&gt;&lt;/b&gt; म्हणता येतील. स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे. डाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र &lt;span style="color: #b45f06;"&gt;'शेषनागाचे दगडी शिल्प'&lt;/span&gt; आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिकडून पुढे गेलो आणि&amp;nbsp; &lt;span style="color: #b45f06;"&gt;'श्री जगादिश्वर मंदिरा'&lt;/span&gt;च्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो. या ठिकाणी आहे&lt;b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt; 'श्री शिवछत्रपतींची समाधी'.&lt;/span&gt;&lt;/b&gt; मंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे.&lt;i style="color: #b45f06;"&gt; 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' &lt;/i&gt;ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,&lt;i style="color: #b45f06;"&gt;''बोल तूला काय इनाम हवे?''&lt;/i&gt; हीरोजी म्हणाले,&lt;i style="color: #b45f06;"&gt; ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.''&lt;/i&gt; ही अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;१९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'दुर्गभ्रमणगाथा'&lt;/span&gt; मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले.&lt;br /&gt;&lt;h3 class="smller" style="color: #990000; font-weight: normal;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी ...&lt;/span&gt;&lt;/h3&gt;त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली. समाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात. बरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील &lt;span style="color: #b45f06;"&gt;'काळा हौद' &lt;/span&gt;नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'भवानी कडा'&lt;/span&gt; आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि समाधीवरुन पुन्हा नगरपेठेवरुन होळीच्या माळावर पोचलो.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;पुढील भाग - 'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-521597798716087265?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/521597798716087265/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_06.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/521597798716087265'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/521597798716087265'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_06.html' title='रायगडावरील स्थाने ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-5055849903031693016</id><published>2009-12-05T03:56:00.000+05:30</published><updated>2009-12-05T03:56:22.660+05:30</updated><title type='text'>दुर्गदुर्गेश्वर रायगड ... !</title><content type='html'>प्र. के. घाणेकर यांच्या 'अथातो दुर्गजिज्ञासा' या पुस्तकातील संधर्भ वापरून २ वेळा&lt;b&gt;&lt;span style="color: #990000;"&gt; 'दुर्गदुर्गेश्वर रायगड'&lt;/span&gt;&lt;/b&gt; पाहिल्यानंतर केलेले माझे लिखाण ... !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: #990000;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;किल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला त्याने ... त्याने पाहिले शंभूराजांचे वेडे धावत येणे ... अश्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले दुर्गदुर्गेश्वर रायगड ... !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी रायगडावर किती वेळा गेलो आहे आठवत नाही. देवळामध्ये आपण किती वेळा जातो हे थोडीच मोजतो नाही का. रात्रभर प्रवास करून आम्ही पहाटे ५ च्या आसपास पाचाडला पोचलो. इतक्या लवकर पाचाडचा कोट पाहणे शक्य नव्हते त्यामुळे थेट मासाहेब जिजामातांच्या समाधीपाशी पोचलो. उजाड़ता-उजाड़ता दर्शन घेतले आणि रायगडाच्या &lt;span style="color: #b45f06;"&gt;'चित्त दरवाजा'&lt;/span&gt;कड़े निघालो. पूर्व क्षितिजावर लालसर कडा दिसू लागली तसे &lt;span style="color: #b45f06;"&gt;'टकमक टोक'&lt;/span&gt; दिसू लागले. ते पहातच चित्तदरवाजा पासून आम्ही रायगड चढायला सुरवात केली. रायगडा संबंधित खूप इतिहास जडलेला आहे पण तो सर्व इकडे मांडणे शक्य नाही. मात्र रायगड चढ़ताना भौगोलिक आणि लष्करीदृष्टया त्याचे स्थान लक्ष्यात येते. चित्तदरवाजावरुन वर चढून गेलो की लगेच लागतो तो &lt;span style="color: #b45f06;"&gt;'खूबलढा बुरुज'&lt;/span&gt;. आता इकडून वाट चढायची थांबते आणि कड्याखालून डाव्या बाजूने पुढे जात राहते. पहिल्या चढावर लागलेला दम इकडे २ क्षण थांबून घालवावा. आता वाट डावीकड़े वळत पुढे जात राहते. पुढच्या चढाच्या पायऱ्या सुरु व्हायच्या आधी उजव्या हाताला झाडाखाली एक पाण्याचा झरा आहे. थोड़े पुढे सरकले की ज्या पायऱ्या सुरु होतात त्या गडावरच्या होळीच्या माळापर्यंत संपत नाहीत. पायऱ्या चढत अजून थोड़े वर सरकलो की आपल्याला वरच्या बाजूला २ महाकाय बुरुज दिसू लागतात. त्या &lt;span style="color: #990000;"&gt;२ बुरुजांमध्ये लपलेला गडाचा दरवाजा मात्र अगदी शेवटपर्यंत कुठूनसुद्धा दिसत नाही अशी गोमुखी प्रवेशरचना&lt;/span&gt; केलेली आहे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, &lt;i style="color: #134f5c;"&gt;"दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे."&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधी उजवीकड़े तर कधी डावीकड़े वळणाऱ्या पायऱ्या चढत-चढत आपण महादरवाजाच्या अगदी खालच्या टप्यामध्ये पोचतो. गडाचे&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'श्रीगोंदे टोक' ते 'टक-मक टोक'&lt;/span&gt; अशी पूर्ण तटबंदी आणि त्या मधोमध २ तगडया बुरुजांच्या मागे लपलेला &lt;span style="color: #b45f06;"&gt;'महादरवाजा'&lt;/span&gt; असे दृश्य आपल्याला दिसत असते. आता कधी एकदा आपण स्वतःला त्या दृश्यामध्ये विलीन करतोय असे आपल्याला वाटत राहते.&lt;br /&gt;&lt;h3 class="smller" style="color: #990000; font-weight: normal;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य ...&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/h3&gt;&lt;div style="color: #990000;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते. पुढे दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच. हूश्श्श् करत आपण अखेर २ बुरुजांमध्ये पोचतो आणि समोरचा महादरवाजा बघून थक्क होतो. दरवाजा भले नक्षिदार नसेल पण आहे जबरदस्त भक्कम. बांधकाम बघून असे वाटते की आत्ताच काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे की काय. अगदी बरोबर दरवाजामध्ये थंड वाऱ्याचे झुळुक येत राहतात. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे दुर्गबांधणीचे शास्त्र बघत महादरवाजामधून प्रवेश केला की उजव्या बाजूला देवडया दिसतात. देवडया म्हणजे द्वाररक्षकांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बांधलेली जागा. पुढे गेलो की पुढची वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळते. अजून थोड़े पुढे गेलो की लगेच डावीकड़े महादरवाजाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तिकडून खालचे अप्रतिम दृश्य दिसते. आता पुन्हा मागे खाली येउन पुढची वाट धरली की पुन्हा वळणा-वळणाचा चढता रस्ता लागतो. वाट पुढे जाउन परत उजवीकड़े आणि परत डावीकड़े वळते. त्या मध्ये पुन्हा बुरुज आहेत. त्याच्यावरचे बांधकाम पडले असले तरी त्याच्या पायावरुन सहज अंदाज बांधता येतो. येथून पुढे काही अंतर वाट सपाट आहे आणि मग तिसरा आणि शेवटचा चढ. तो पार करताना अक्षरश: दम निघतो. महत् प्रयासाने महादरवाजा जिंकल्यानंतर शत्रूला चढताना अधिक बिकट व्हावे अशी ही बांधणी आहे. ह्या चढत्या मार्गावरुन महादरवाजाचे सुंदर दृश्य दिसते. सर्व पायऱ्या चढून गेलो की लागतो &lt;span style="color: #b45f06;"&gt;'हत्ती तलाव'&lt;/span&gt; आणि त्यामागे जे दिसते ते मन मुग्ध करणारे असते.&lt;span style="color: #b45f06;"&gt; 'गंगासागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर असलेली राजवाडयाची प्रशत्र भिंत आणि अष्टकोनी स्तंभ'.&lt;/span&gt; ते पाहत पायर्‍यांच्या शेवटाला गेले की लागतो &lt;span style="color: #b45f06;"&gt;'होळीचा माळ'&lt;/span&gt; आणि त्यावर असलेला &lt;span style="color: #990000;"&gt;'छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा'&lt;/span&gt;. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. (ह्या राजाभिषेकाला सिंहासनाधिष्टित पुतळा 'मेघडवरी'मध्ये बसवला गेला आहे. ) आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या&lt;b&gt; 'दुर्गभ्रमणगाथा' &lt;/b&gt;पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता ??&lt;/span&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;पुढील भाग - रायगड दर्शन ... !&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-5055849903031693016?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/5055849903031693016/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_05.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/5055849903031693016'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/5055849903031693016'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_05.html' title='दुर्गदुर्गेश्वर रायगड ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-256258694668876639</id><published>2009-12-02T14:41:00.000+05:30</published><updated>2009-12-02T14:41:56.602+05:30</updated><title type='text'>दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार ... राजगडाची संजीवनी माची ... !</title><content type='html'>भाग २ वरुन पुढे चालू ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990000; font-size: large;"&gt;संजीवनी माची -&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजसदनावरुन पुढे जाउन उजव्या बाजूच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघलो. सुवेळा माची आणि संजीवनी माचीमधली तटबंदी लागली. त्यातले प्रवेशद्वार पार करून पुढे निघालो. आता वाट एकदम दाट झाडीमधून जाते आणि बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस निघते. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. मध्ये-मध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात तर उजव्या आणि डाव्या बाजूला उतारावर अनेक ठिकाणी जसे आणि जितके जमेल तितके पाणी जमवण्यासाठी टाक खोदलेली आढळतात. आता पुढे गेलो की एक बुरुज लागतो आणि त्या पुढे जायला उजव्या कोपऱ्यामधून दरवाजा आहे. गंमत म्हणजे ह्या बुरुजाच्या मागे लागुन एक खोली आहे. म्हणजे वरुन उघडी पण चारही बाजूने बंद अशी. आता नेमक प्रयोजन माहीत नाही पण बहुदा पाण्याचे टाके असावे. तोपची (तोफा डागणारे) तोफा डागल्यानंतर त्यात उड्या घेत असतील म्हणुन बुरुजाच्या इतके जवळ ते बांधले गेले असावे. असो.. आम्ही उजव्या हाताच्या दरवाजाने पुढे निघालो. माचीची पूर्ण उतरती तटबंदी आता आपल्या दोन्ही बाजुस असते. &lt;span style="color: #b45f06;"&gt;उजवीकडच्या जंग्यामध्ये लक्ष्यपूर्वक बघावे. (जंग्या - शत्रुवर नजर ठेवता यावी, तसेच निशाणा साधता यावा म्हणुन तटबंदीमध्ये असलेली भोके) एका जंग्यामधून खाली थेट दिसतो पुढच्या टप्याचा चोरदरवाजा. म्हणजेच पुढचा भाग जर शत्रुने ताब्यात घेतला तरी बारकूश्या चोरदरवाजा मधून शिरणाऱ्या शत्रुचे जास्तीत-जास्त सैनिक टिपता यावेत अशी दुर्गरचना येथे आहे.&lt;/span&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही&amp;nbsp;आता अजून पुढे निघालो. दोन्ही बाजूला उतरती तटबंदी होती. काही वेळातच दुसऱ्या टप्याच्या बुरुजापाशी पोचलो. ह्याला &lt;span style="color: #990000;"&gt;'व्याघ्रमुख'&lt;/span&gt; म्हणतात. येथे सुद्धा पहिल्या टप्यासारखीच दुर्गरचना. फरक इतकाच की तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्यामध्ये जाणारा दरवाजा हा डाव्या बाजूने आहे. ह्या दरवाजापासून लगेच पुढे डाव्या बाजूला आहे संजीवनी माचीचा &lt;span style="color: #990000;"&gt;'आळू दरवाजा'&lt;/span&gt;. इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार असणाऱ्या तटबंदीमुळे आळू दरवाज्याचा बाहेरचा दरवाजा आतून दिसत नाही तर बाहेरून आतला दरवाजा सुद्धा दिसत नाही. सकाळपासून दुर्गबांधणी मधले एक-एक अविष्कार पाहून आम्ही पुरते भारावलो होतो. आमच्या कडून भन्नाट रे ... सहीच.. मानला रे... अश्या कॉमेंट्स येत होत्या. पण आम्हाला ठाउक कुठे होते की ह्यापुढे अजून जबरदस्त अशी दुर्गरचना आपल्याला बघायला मिळणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990000; font-size: large;"&gt;'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार' -&lt;/span&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'.&lt;span style="color: #b45f06;"&gt; दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले.. ना कोणी करू शकेल.. &lt;/span&gt;मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला &lt;span style="color: #134f5c;"&gt;'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला'&lt;/span&gt; तर जिब्राल्टरनंतर &lt;span style="color: #134f5c;"&gt;'दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट किल्ला'&lt;/span&gt; असे पारितोषिक मिळाले होते. मूळात गडाचा हा भाग तसा शत्रूला चढून यायला सर्वात सोपा म्हणुनच या ठिकाणची दुर्गबांधणी अतिशय चपखलपणे केली गेली आहे. दुहेरी तटबंदीमधली आतली तटबंदी मीटरभर जाड आहे. मध्ये एक माणूस उभा आत जाइल इतकी किंवा त्यापेक्षा थोडी मोठी जागा सोडली की बाहेरची तटबंदी आहे. बाहेरची तटबंदी सुद्धा मीटरभर जाड आहे. तिसऱ्या टप्यामधली ही दुहेरी तटबंदी शेवटपर्यंत इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार आहे. ह्यात टप्याटप्यावर खाली उतरणारे दुहेरी बुरुज आहेत. म्हणजे दुहेरी तटबंदीवर एक बुरुज आणि त्याखालच्या दरवाजा मधून तीव्र उताराच्या २०-२५ पायऱ्या उतरून गेल की खालचा बुरुज. &lt;br /&gt;&lt;br /&gt;खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायर्‍यांसाठी दरवाजामधून प्रवेश केला की डाव्या-उजव्या बाजूला बघावे. दुहेरी तटबंदी मधल्या वक्राकर मोकळ्या जागेमध्ये येथून प्रवेश करता येतो. इतकी वर्ष साफ-सफाई न झाल्यामुळे आता आतमध्ये रान माजले आहे. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायऱ्या अक्षरशः सरळसोट खाली उतरतात. आता झाडी वाढल्यामुळे आत अंधार असतो त्यामुळे आत घुसायचे तर टॉर्च घेउन जावे. आम्ही&amp;nbsp;थोडा उजेड बघून अश्याच एका बुरुजामध्ये खालपर्यंत उतरलो. उतरताना लक्ष्यात आले की पायऱ्या सरळ रेषेत नाही आहेत. त्यासुद्धा वक्राकर. जेंव्हा पूर्ण खाली उतरून गेलो तेंव्हा खालच्या बुरुजाकड़े बाहेर निघणारा दरवाजा दिसला. तो जेमतेम फुट-दिडफुट उंचीचा होता. म्हणजे बाहेर निघायचे तर पूर्णपणे झोपून घसपटत-घसपटत जावे लागत होते. हूश्श्श... एकदाचे तिकडून बाहेर पडलो आणि खालच्या बुरुजावर निघालो. आता आम्ही दुहेरी तटबंदीच्या सुद्धा बाहेर होतो. कसली भन्नाट दुर्गरचना आहे ही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990000; font-size: large;"&gt;भन्नाट दुर्गरचना -&lt;/span&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #b45f06;"&gt;'शत्रुने जर हल्ला करून खालचा बुरुज जिंकला तरी आत घुसताना शत्रूला झोपून घसपटत-घसपटत आत यावे लागणार. त्यात ते काय शस्त्र चालवणार आणि काय लढणार. अगदी आत आलेच तरी लगेच पुढे वक्राकर आणि सरळसोट वर चढणाऱ्या पायऱ्या. बरे तिकडून सुद्धा शत्रु पुढे आलाच तर दुहेरी तटबंदीमधल्या आतल्या तटबंदीचा दरवाजा बंद करून घेतला की शत्रु सैन्याला पर्याय राहतो तो फ़क्त उजवीकड़े किंवा डावीकड़े जाण्याचा म्हणजेच दुहेरी तटबंदीमधल्या मोकळ्या वक्राकर जागेमध्ये शिरायचा. आता ह्यात शिरणे म्हणजे जिवंत सुटणे नाही. कारण एकतर वर चढून येणे शक्य नाही आणि वरुन आपण गरम तेल, पाणी, बाण, भाले अश्या कशाने सुद्धा शत्रूला लक्ष्य करू शकतो. ह्या संपूर्ण मालिकेतून शत्रूला विजय मिळणे शक्य नाही. मिळेल तर तो मृत्युच.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही पुन्हा पायऱ्याचढून आतमध्ये आलो आणि शेवटच्या बुरुजाकड़े निघालो. अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या आहेत. अखेर पूर्ण माचीबघून आम्ही टोकाला चिलखती बुरुजाकड़े पोचलो. ६ वाजत आले होते. डाव्या बाजूस अथांग येसाजी कंक जलाशय होता. तर उजव्या हाताला दुरवर तोरणा उभा होता. त्यास मनातच म्हटले... &lt;em&gt;'उदया येतोय रे तुझ्याकड़े'&lt;/em&gt;. काहीवेळ तिकडेच बसलो. मागे दूरवर बालेकिल्ला आणि पद्मावती माची दिसत होती. आज राजगड बघून आम्ही भरून पावलो होतो. खरच &lt;span style="color: #990000;"&gt;&lt;strong&gt;प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी राजगडला यावे आणि असे भरभरून बघावे...&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.orkut.com/Main#Album?uid=11007504890608698187&amp;amp;aid=1209960540"&gt;राजगडाचे फोटो येथे बघू शकता&lt;/a&gt;&lt;br /&gt;. &lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-256258694668876639?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/256258694668876639/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_4909.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/256258694668876639'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/256258694668876639'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_4909.html' title='दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार ... राजगडाची संजीवनी माची ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-906916765768799820</id><published>2009-12-02T14:19:00.000+05:30</published><updated>2009-12-02T14:19:22.654+05:30</updated><title type='text'>राजगड - बालेकिल्ला आणि सुवेळा माची ... !</title><content type='html'>भाग १ वरुन पुढे चालू ... &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवेशद्वारावरुन पुढे गेलो की परत २ वाटा लागतात. उजवीकडची वाट वर चढत बालेकिल्ल्याकड़े जाते. तर डावीकडची वाट गुंजवणे दरवाज्यावरुन पुढे सुवेळा माचीकड़े जाते. आम्ही आमचा मोर्चा आधी गुंजवणे दरवाज्याकड़े वळवला. येथील बरेच बांधकाम पडले आहे तर काही ढासळत्या अवस्थेत आहे. त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. पायऱ्या उतरुन खाली गेलो की दरवाजा आहे. दरवाजावरच्या बुरुजावर जाण्यासाठी डाव्या बाजूने वाट आहे. पण शक्यतो जाऊ नये कारण बांधकाम ढासळत्या अवस्थेत आहे. आम्ही दरवाज्यामधून पुढे गेलो. ह्या वाटेने कोणीच खाली उतरत नाही किंवा चढून येत नाही कारण पुढची वाट मोडली आहे. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही वाट वापरत होती हे आप्पा उर्फ़ गो.नी. दांडेकरांच्या &lt;span style="color: #990000;"&gt;'दुर्ग भ्रमणगाथा'&lt;/span&gt; ह्या पुस्तकातून कळते. जमेल तितके पुढे जाउन आम्ही परत आलो. पायऱ्या चढून मागे आलो आणि बालेकिल्ल्याकड़े निघालो. ५ मिं. मध्ये बालेकिल्ल्याच्या पायर्‍यांखाली होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990000; font-size: large;"&gt;राजगडचा बालेकिल्ला - &lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;br /&gt;इकडे आल्यावर कळले की राजगडचा बालेकिल्ला का अभेद्य आहे ते. आधी पूर्ण उभ्या चढाच्या आणि मग उजवीकड़े वळून वर महादरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या अप्रतिमरित्या खोद्ल्या आहेत. त्या चढायला सोप्या नाहीत. हाताला आधार म्हणुन काही ठिकाणी लोखंडी शिगा रोवल्या आहेत. अखेर पायऱ्या चढून दरवाज्यापाशी पोचलो. उजव्या-डाव्या बाजूला २ भक्कम बुरुज आहेत. राजगडचा बालेकिल्ला हा अखंड प्रस्तर असून पूर्व बाजुस योग्य ठिकाणी उतार शोधून मार्ग बनवला गेला आहे. काय म्हणावे ह्या दुर्गबांधणीला... निव्वळ अप्रतिम ... !!! महादरवाजासमोर देवीचे मंदिर असून हल्लीच त्या मंदिराचे नुतनीकरण झाले आहे. असे म्हणतात की महादरवाजाच्या डाव्या बाजुच्या कोनाडयामध्ये &lt;span style="color: #990000;"&gt;'अफझलखानाचे डोके पुरले'&lt;/span&gt; गेले आहे. खरे की खोटे ते नाही माहीत. आता पुढे रस्ता उजवीकड़े वर चढतो आणि बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जातो. इकडे उजव्या हाताने गेलो तर &lt;span style="color: #990000;"&gt;'ब्रम्हर्षीचे मंदिर'&lt;/span&gt; आहे. त्याशेजारी अतिशय स्वच्छ अशी पाण्याची २-३ टाकं आहेत. राजगडाचे मुळ नाव 'मुरुमदेवाचा डोंगर'. खरंतर ब्रम्हदेव ... बरुमदेव (गावठी भाषेत) ... आणि मग मुरुमदेव असे नाव अपभ्रंशित होत गेले असावे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजगड हे नाव ठेवल शिवाजीराजांनी. बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षीचे मंदिर आणि त्याची पत्नी पद्मावती हिचे खाली माचीवर मंदिर हे संयुक्तिक वाटते. आम्ही आता उजव्या हाताने बालेकिल्ल्याला फेरी मारायला सुरवात केली. ब्रम्हर्षीच्या मंदिरासमोर कड्याला लागून जमीनीखाली एक खोली आहे. टाक आहे की गुहा ते काही आम्हाला कळले नाही. तिकडून दक्षिणेकड़े पुढे गेलो की उतार लागतो आणि मग शेवटी आहे बुरुज. त्यावरुन पद्मावती माचीचे सुंदर दृश्य दिसते. ह्या बुरुजाच्या डाव्या कोपऱ्यातून बाहेर पड़ायला एक चोर दरवाजा आहे. ती वाट बहुदा खालपर्यंत जाते पण तितकी स्पष्ट नसल्याने आम्ही फार पुढे सरकलो नाही. आता आम्ही डावीकड़े सरकलो आणि बालेकिल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोचलो. आता समोर दूरवर पसरली होती संजीवनी माची आणि त्या मागे दिसत होता प्रचंड&lt;span style="color: #990000;"&gt; 'जेसाजी कंक जलाशय'. &lt;/span&gt;ह्या बुरुजापासून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर यायला पुन्हा थोड़े वर चढावे लागते. ह्या मार्गावर आपल्याला दारूकोठार आणि अजून काही पाण्याची टाकं लागतात. एकडून वर चढून आलो की वाड्याचे बांधकाम आहे. हा गडाचा सर्वोच्च बिंदू. ह्याठिकाणी सुद्धा राहते वाड्यांचे जोते असून उजव्या कोपऱ्यामध्ये भिंती असलेले बांधकाम शिल्लक आहे. उत्तरेकडच्या भागात तटबंदीच्या काही कमानी शिल्लक असून तेथून सुवेळा माची आणि डूब्याचे सुंदर दृश्य दिसते. एव्हाना १० वाजत आले होते. आल्या वाटेने आम्ही बालेकिल्ला उतरलो आणि सुवेळा माचीकड़े निघालो. इकडे मध्ये एक मारुतीची मूर्ति आहे. आता आपण पोचतो सुवेळा माचीच्या सपाटीवर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990000; font-size: large;"&gt;सुवेळा माची&amp;nbsp;-&amp;nbsp;'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ ...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुवेळा माचीच्या सपाटीवर सुद्धा काही वाड्यांचे जोते असून ही स्वराज्याच्या लष्करी अधिकार्‍यांची घरे होती. तर प्रशासकीय अधिकार्‍यांची घरे पद्मावती माचीवर होती. पुढे निघालो तशी वाट निमुळती होत गेली आणि मग समोर जी टेकडी उभी असते तिला 'डूबा' म्हणतात. इकडे उजव्या बाजूला खाली &lt;span style="color: #990000;"&gt;'काळकाईचा बुरुज'&lt;/span&gt; आहे. आम्ही त्या बाजुस न जाता पुढे निघालो. डूब्याला वळसा घालून &lt;span style="color: #990000;"&gt;'झुंझार बुरुजा'&lt;/span&gt;पाशी पोचलो. अप्रतिम बांधणीचा हा बुरुज सुवेळा माचीला २ भागांमध्ये विभागतो. बुरुजाच्या उजव्या बाजूने माचीच्या दुसऱ्या टप्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे. म्हणजेच माचीचा टोकाचा भाग पडला तरी हा दरवाजा बंद करून झुंझार बुरुजावरुन शत्रुशी परत २ हात करता येतील अशी दुर्गरचना येथे केली आहे. थोड पुढे उजव्या हाताला तटबंदीमध्ये एक गणेशमूर्ति आहे. ह्या जागी आधी &lt;span style="color: #990000;"&gt;'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ&lt;/span&gt; होता असे म्हणतात. गडाच्या ह्या किल्लेदाराने मुघल फौजेवर असा काही मारा केला होता की मुघल फौजेची दाणादण उडालेली बघून खुद्द औरंगजेब हतबल झाला होता. त्या लढाईमध्ये एक तोफगोळा वर्मी लागुन संताजींचे निधन झाले. ज्या प्रस्तरावर झुंझार बुरुज बांधला आहे त्यास &lt;span style="color: #990000;"&gt;'हत्ती प्रस्तर'&lt;/span&gt; असे म्हटले जाते कारण समोरून पाहिल्यास त्याचा आकार हत्ती सारखा दिसतो. ह्याच ठिकाणी आहे राजगडावरील नैसर्गिक नेढ़ (आरपार दगडामध्ये पडलेले भोक) उर्फ़ &lt;span style="color: #990000;"&gt;'वाघाचा डोळा'.&lt;/span&gt; आम्ही तिकडे चढणार त्याआधी आमच्या सोबत असलेला वाघ्या तिकडे जाउन पोचला सुद्धा. ह्याठिकाणी कड्याच्या बाजूला मधाची पोळी आहेत त्यामुळे जास्त आरडा-ओरडा करू नये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही वेळ एकडे थांबून आम्ही माचीच्या टोकाला गेलो. माचीचा हा भाग &lt;strong&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;दुहेरी तटबंदी आणि शेवटी चिलखती बुरुज &lt;/span&gt;&lt;/strong&gt;असलेला आहे. भक्कम तटबंदीच्या बुरुजावरुन सभोवताली पाहिले. उजव्या हाताला दुरवर &lt;span style="color: #990000;"&gt;'बाजी पासलकर जलाशय'&lt;/span&gt; दिसतो. आता आम्ही परत फिरलो आणि आमचा मोर्चा काळकाई बुरुजाकड़े वळवला. ह्याठिकाणी उतरताना काही पाण्याची टाक आणि त्या शेजारी मुर्त्या लागतात. अगदी टोकाला बुरुज आहे आणि तिकडून खालचे गर्द रान दिसते. उजव्या बाजूला जरा मान वळवून पाहिले तर संजीवनी माचीची लांबी लक्ष्यात येते. आता आम्ही उजवीकडे सरकत संजीवनी माचीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण मातीचा आणि गवताचा घसारा इतका होता की प्रयत्न सोडून आम्ही पुन्हा आल्या मार्गी मंदिरामध्ये पोचलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.orkut.com/Main#Album?uid=11007504890608698187&amp;amp;aid=1209960540"&gt;राजगडाचे फोटो येथे बघू शकता&lt;/a&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;पुढील भाग -&amp;nbsp; दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार ... राजगडाची&amp;nbsp;संजीवनी माची ... !&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-906916765768799820?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/906916765768799820/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_02.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/906916765768799820'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/906916765768799820'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post_02.html' title='राजगड - बालेकिल्ला आणि सुवेळा माची ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-3155758213989978978</id><published>2009-12-02T13:51:00.000+05:30</published><updated>2009-12-02T13:51:33.819+05:30</updated><title type='text'>राजगड - गडांचा राजा आणि राजांचा गड ... !</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;'अथातो दुर्गजिज्ञासा'&lt;/span&gt;&lt;/strong&gt; हे प्र. के. घाणेकर यांचे पूस्तक वाचल्यानंतर आम्ही राजगड बघायला गेलो होतो. पुस्तकातील संधर्भ वापरून राजगड पाहिल्यानंतर केलेले माझे लिखाण ... !!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजगड म्हणजे &lt;span style="color: #990000;"&gt;'स्वराज्याची पाहिली राजधानी'&lt;/span&gt;. खुद्द मासाहेब जिजामाता, शिवाजीराजे आणि त्यांचे कुटुंब यांचे गडावर कायम वास्तव्य. त्यामुळे लश्करीदृष्टया तो अभेद्य असावा अश्या पद्धतीने त्याची बांधणी केली गेली आहे. गडाच्या तिन्ही माच्या स्वतंत्रपणे लढवता येतील अशी तटबंदी प्रत्येक २ माच्यांच्या मध्ये आहे. प्रत्येक माचीला स्वतंत्र मुख्य दरवाजा आहे. पद्मावती माचीला &lt;span style="color: #990000;"&gt;'पाली दरवाजा'&lt;/span&gt;, जो राजगडचा राजमार्ग देखील आहे. संजीवनी माचीला &lt;span style="color: #990000;"&gt;'अळू दरवाजा'&lt;/span&gt; तर सुवेळा माचीला &lt;span style="color: #990000;"&gt;'गुंजवणे दरवाजा'&lt;/span&gt;, जो सध्या बंद स्थितिमध्ये आहे. शिवाय &lt;span style="color: #990000;"&gt;प्रत्येक माचीला स्वतंत्र चोर दरवाजे&lt;/span&gt; आहेत. पद्मावती माचीच्या चोर दरवाजामधून तर आम्ही गडावर चढून आलो होतो. संजीवनी माची आणि सुवेळा माचीकड़े आम्ही उदया जाणार होतो. आम्ही आता पद्मावती माची बघायला निघालो. पद्मावती माचीचा विस्तार हा इतर दोन्ही माच्यांच्या मानाने कमी लांबीचा पण जास्त रुंद आहे.&lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;br /&gt;&lt;span style="color: #990000; font-size: large;"&gt;पद्मावती माची -&lt;/span&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;माची ३ छोट्या टप्यात उतरत असली तरी गडावरील जास्तीतजास्त सपाटी ह्याच माचीवर आहे. सर्वात खालच्या टप्यामध्ये पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा आहे. मधल्या टप्यामध्ये विश्रामगृह, शंकर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. शिवाय देवळासमोर एक तोफ आणि एक समाधी आहे (ही समाधी राजांची थोरली पत्नी 'महाराणी सईबाई' यांची आहे असे म्हटले जाते. ५ सप्टेंबर १६५९ रोजी त्यांचा राजगडावर किंवा पायथ्याला मृत्यू झाला होता.) देवळासमोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक स्तंभ आहे. विश्रामगृहापासून डावीकडे म्हणजेच माचीच्या पूर्व भागात गेल्यास अधिक सपाटी आहे. टोकाला तटबंदी असून एक भक्कम बुरुज आहे. येथून पूर्वेला सुवेळामाचीचे तर पश्चिमेला गुंजवणे गावापासून येणाऱ्या वाटेचे सुंदर दर्शन होते. माचीवर सर्वात वरच्या टप्प्यामध्ये &lt;span style="color: #990000;"&gt;राजसदन, राजदरबार, सदर, दारूकोठार, पाण्याचा एक तलाव&lt;/span&gt; अशी बांधकामे आहेत. ज्याठिकाणी आता सदर आहे त्याखाली काही वर्षांपूर्वी एक गुप्त खोली सापडली. आधी ते पाण्याचे टाके असावे असे वाटले होते पण तो &lt;span style="color: #990000;"&gt;खलबतखाना&lt;/span&gt; निघाला. ७-८ अति महत्वाच्या व्यक्ति आत बसून खलबत करू शकतील इतका तो मोठा आहे. त्या मागे असलेल्या राजसदनामध्ये राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटी सारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला(???). १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणुन तर तो &lt;span style="color: #990000;"&gt;&lt;strong&gt;'गडांचा राजा आणि राजांचा गड'&lt;/strong&gt;&lt;/span&gt; आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजसदनावरुन पुढे गेलो की वाट जराशी वर चढते. इथे उजव्या हाताला ढालकाठीचे निशाण आहे. अजून पुढे गेलो की २ वाट लागतात. उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघते. तर डावीकडची वाट बालेकिल्ला आणि पुढे जाउन सुवेळा माचीकड़े जाते. सकाळी बालेकिल्ला आणि सुवेळा माची बघायचा प्लान असल्याने आम्ही डाव्याबाजूने निघालो. जसे बालेकिल्ल्याच्या कड्याखाली आलो तशी लगेच पद्मावती माची आणि सुवेळा माची यांच्यामध्ये असलेली आडवी तटबंदी लागली. येथील प्रवेशद्वार मात्र पडले आहे. उजव्या हाताला एक झाड़ आहे त्या पासून वर ७०-८० फूट प्रस्तरारोहण करत गेले की एक गुहा आहे. आम्ही मात्र तिकडे काही चढलो नाही...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.orkut.com/Main#Album?uid=11007504890608698187&amp;amp;aid=1209960540"&gt;राजगडाचे फोटो येथे बघू शकता&lt;/a&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;पुढील भाग - राजगडचा बालेकिल्ला आणि सुवेळा माची ... !&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-3155758213989978978?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/3155758213989978978/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3155758213989978978'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3155758213989978978'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='राजगड - गडांचा राजा आणि राजांचा गड ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-3915202619790647201</id><published>2009-10-21T19:41:00.000+05:30</published><updated>2009-10-21T19:41:40.593+05:30</updated><title type='text'>छत्रपति शिवराय - इंग्रजी मधून ... !</title><content type='html'>छत्रपति शिवराय आणि मराठा इतिहासावर मराठी भाषेमधून बरीच उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्याचा वाचक वर्ग मराठी भाषेपुरता सिमीत आहे. संपूर्ण भारतात तसेच इतर देशात त्यांच्याबद्दल विविध भाषांमध्ये अधिक माहिती पोचावी म्हणुन तसे फारसे प्रयत्न&amp;nbsp;झालेले दिसत नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'सेतु माधवराव पगडी' यांनी &lt;span style="color: #b45f06;"&gt;'छत्रपति शिवाजी महाराज'&lt;/span&gt; या इंग्रजी भाषेतून लिहिलेल्या पुस्तकातून त्यांनी ह्या जाणत्या राजाचे चरित्र अतिशय उत्तमरित्या शब्दबद्ध केले आहे. ह्या पुस्तकावर आधारीत एक छोटेखानी लिखाण मी मागे संकलित केले होते. शिवजन्मापासून त्यांच्या महानिर्वाणापर्यंत एकुण ३३ मुद्यांवर सदर लिखाण आधारित आहे.&lt;a href="http://shreeshivchatrapati.blogspot.com/"&gt; &lt;span style="color: #990000;"&gt;&lt;strong&gt;ते लिखाण येथे वाचू शकता.&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/St8WZfsE3qI/AAAAAAAAI-g/GnPv0ZCXfVE/s1600-h/raje+6.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/St8WZfsE3qI/AAAAAAAAI-g/GnPv0ZCXfVE/s640/raje+6.jpg" vr="true" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;आज आपल्या प्रत्येकाच्या कार्यालयात अनेक बिगर मराठी सहकारी असतात. शिवरायांबद्दल इंग्रजी भाषेमधील सदर लिखाण त्यांना वाचायला दिल्यास शिवचरित्र त्यांना अधिक चांगल्या रितीने उमजू शकेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3408682750607364103-3915202619790647201?l=itihasachyasakshine.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/feeds/3915202619790647201/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/10/blog-post.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3915202619790647201'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3408682750607364103/posts/default/3915202619790647201'/><link rel='alternate' type='text/html' href='http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='छत्रपति शिवराय - इंग्रजी मधून ... !'/><author><name>रोहन चौधरी ...</name><uri>http://www.blogger.com/profile/02438552598999110493</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='25' src='http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/TEKjsxStuTI/AAAAAAAAKJg/KuiCp3oVbFo/S220/DSCN8026.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/St8WZfsE3qI/AAAAAAAAI-g/GnPv0ZCXfVE/s72-c/raje+6.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3408682750607364103.post-8083507823791057785</id><published>2009-09-17T23:54:00.000+05:30</published><updated>2009-09-17T23:54:02.867+05:30</updated><title type='text'>छत्रपति शिवराय - जीवन रहस्य - भाग ३ ... !</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SrJ93P00TFI/AAAAAAAAIkQ/Lpm-FRhQugc/s1600-h/raje+13.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" mq="true" src="http://1.bp.blogspot.com/_rJxxFvvMn2w/SrJ93P00TFI/AAAAAAAAIkQ/Lpm-FRhQug
