15 Apr 2009

भाग १५ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

४०) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये प्रभावळीचा सुभेदार रामाजी अनंत यांस लिहिलेले पत्र ...

शिवरायांचे शेती विषयक धोरण हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत.

याशिवाय जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. ५ सप्टेम्बर १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रामध्ये राजे म्हणतात,"येक भाजीच्या देठासहि मन नको."

(गेल्या काहीवर्षांपासून शेतकर्‍याच्या झालेल्या अवस्थेबद्दल बोलताना, हे पत्र प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये लावले पाहिले अशी सूचन बाबासाहेब पुरंदरे यांनी मध्ये एका कार्यक्रमात केली होती.)



*****************************************************************************************************************************************************************

2 comments:

  1. अच्छी ब्लॉग हे / छत्रपति शिवाजी को देके बहुत खुश हुवा /
    मराठी मे टाइपिंग कर ने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लणगौगे टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला.. " क्विलपॅड ". आप भी ' क्विलपॅड 'www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

    ReplyDelete
  2. can someone pls post a hindi translation also, please?

    ReplyDelete